७ ६१४५ ३५ ८ र उ ह.33 ॅ ह ८ र. ह १. कजी.री ग. "य. साडखाळलकर र क टिपत क्री क । र क "२४ र. र| ग ] क १ ककी गजानन ज्यंबक माडखोलकर (>) ज्र .*“”” ठा व्हेंबर १९४० भ्रकारक संपादक च ळच जर च्कू ज. गो. गग, एम्‌. ए. ब. गो. गग, एम्‌. ए. वीणा-प्रकाद्यन, द्वा. वा. घाटे, सीताबर्डी, नागपुर बी. ए., एलएल. बी. या पुस्तकाच्या पुनमुंद्रणाचे, त्यांतील उतारे घेण्याचे वगेरे सर्व हक्‍क सो. शांता माडखोलकर, जी. ए. श्ांतानिवास, मॉडेल मिल्स रोड, नागपूर शहर, यांच्याकडे आहेत. मृखपृष्ठावरील चित्र श्री. दलाल, मुंबई. मुद्रक पांडुरंग नारायण बनद्दट्टी, बी. एस्‌सी., नारायण मुद्रणालय, धनतोली, नागपूर. माझे गरुबंधु श्री. भाऊसाहेब मणि सो. उषावहिनी खांडेकर यांना प्रेमादरपूवेक समर्पण माडखोलकरांचीं पुस्तके प्रबध (१) आधुनिक कविपेचेक (२) विष्णु कृष्ण चिपळूणकर (३) विलापिका (४) वाडद्ययविळास (५) सैरविचार (६) माझे आवडते लेखक (आगामी) (७) अवशेष (८) माझे आवडते कवि. (९) माझी नभोवाणी कांदूंबन्या (१) मुक्‍्तात्मा (२) भंगलेलें देऊळ (१) शाप (४) कांता (५) दुहेरी जीवन (९) मुखवटे (७) नवे संसार (८) डाक बंगला कथासच्रह (१) शुक्राचे चांदणे (२) रातराणीचीं फुलें निवेदन दी. नवी कादेवरी म्हणज “कांते'प्रमाणेच केवळ एक कल्पनाचित्र आद. विद्यमान व्यक्ति, संस्था किंवा स्थळें यांचे उल्लेख जरी या काद- नरील विपृळ आलल असले, तरी तिच्यांतील सारीं पात्रे, प्रसंग आणि परिस्थिवि सर्वथव कल्पित आहे. वास्तवाशी त्यांचे बादरायणहि नाते नाहीं. “ कांता) कादेवरीतील कथानकाचा हा उत्तराध आहे. त्या दाष्टीने ' प्रियदरांन टे नांबच खरोखरी या कादंबरीला शोभन दिसले असते. पण स्वतःच्या काढेवरीला नांवे ठेवणे हे आपल्या हातीं थोडेच असते १? * प्रिमटशान' आणि “जयसिंग? यांच्या उत्तरचरित्रावर पुढे माग तिसरी काढदेवरी लिटिण्यांचा विचार आहे टी. कादंबरी दिदाबयाला ता. १० फेब्रवारी १९४० रोजीं मी प्रारय कळा आधि गेल्या विजयादशमीच्या उत्तररात्री जेव्हा तिचे डवट्ये प्रकरण संपतून मी भादेर आलों, तेव्हां पूवश्षितिजावर दाक्राचा तारा तळपत होता. गेल्या सहा मटिन्यांतील माझ्या मागच्या निर- निराळ्या व्यापामुळे काटेवरी वेळवर्‌ पूर्ण करणे मळा शक्य झाले नाहीं; थे तिथी पष्टसंख्याठि तर्सदाज घाढली. बीणा प्रकादनाच्या चालकांनी उदार ममाने हा उपद्रव सहन केला, सावदल मी त्यांचा आभारी आहें त्याचप्रमाणे श्री. पां. ना. अनहटी यांनीं प्रफ तपासण्याच्या बाबतींतील माझा भमग्रट चाल देण्यांत जो सोशीकपणा दाखविला, त्याबद्दल त्यांचेदि मी. आभार मानता. या काटवरीखी मुद्रणप्रत तयार करण्याच्या कामीं माझे तरुण मित्र श्री. शपराव भातत्रेकर मणि श्री. ए. श्री. परांजप यांचे ज तत्पर साय्य झाटे, त्यायादि साभार उलस्डेख करणे अवशय आहे. ता. १७ झवटोबर १९४० | ग ह सि, ग. ऱ्य. उ[ख[लकर शालानिवास, नागपुर | य. माडख! रबर ४% रवर चुकांचा दुरुस्ता (१) पृष्ठ ११५, ओळ ३ येथें “आज आपल्या? असे शाब्दू पडलें आहेत. त्याच्या ऐवजीं ' आप आपल्या? असें वाचावे. (२) पुष्ठ १९१ वर ओळ १६ येथे “पंधरा मैलावर” असे ठाव्द पडले आहित. त्याच्या ऐवजीं ' सात आठ मैलांवर असें वाचावे. (३) पृष्ठ २९३ वर, ओळ ९ येथें “ प्रांतिक सरकारच्या असे शब्द पडले आहेत. त्याच्या ऐवजीं 'प्रांतिक कारभारांतल्या' असें वाचावे, वीणा प्रकाशन आतांपर्यंत प्रसिद्ध झालेलीं पुस्तकें द््त्ा म््व्व्युक- (१) समरभूमिक प्रो. फडके १॥ रु. (२) स्वैर विचार माडखोलकर १॥ रु. (३१) दोन मनें खांडेकर र्‌ रु. (४) कांता% माडखोलकर २ रु. (५) आविष्कार$ गीता साने १] रु. (९) हेमलता द्वा. वा. घाटे र्क (७) पांढरे ढग% खांडेकर २ रु. (८) निष्कलक% कमल दीक्षित १) रु. (९) विशाल जीवन* पी. वाय. देशपांडे २ रु. (१०) उष:प्रभा% मांजरेकर १। रु. (११) झंझावात बोकील २ रु. (१२) पहिली लाट खांडेकर १॥ रु. (१२) साकी बी. रघुनाथ १ रु. (१४) मुखवटे माडखोलकर २] रु. (१५) काळी राणी पी. वाय. देशपांडे १ डिसेंबर (१६) £?१ (कादंबरी) & उमाक्रांत भेडे (१७) डाकबंगला माडखोळकर (१८) चार भिंती खांडेकर नॅः हीं पुस्तर्के मध्यप्रांत-वऱ्हाड विद्याखात्यानें बक्षिसे व लायब्रऱ्या यांच्यासाठीं मंजूर केलीं आहेत. ९ १० ( सागर सागराच्या लाटा गुलाब गेंद वादळांतीळ नौका कुळागर . वैमानिक हल्ला निशिकांताची नवरी तुटलेले तारे कारंजा'चे तुषार किनाऱ्यावर घुकयांतून लाल ताऱ्याकडे उंबराची फुठे १२ दिव्यावरती अंधेर प्रो. लक्ष्मणराव सरदेसाई जयवंतराव सरदेसाई प्रो. लक्ष्मणराव सरदेसाई . सं. बा. द. सातोस्कर भा. वि. वरेरकर अनंत काणेकर ११ ११ व्ये. अ. पै रायकर प्रो. वि. द्‌. साळगांवकर अनेत काणेकर ह. वि. देसाई अनंत काणेकर १ रु. १२ आ. १ रु. १ रु.. १ र. १० आ. १ रु. १] रु. १ रु. २| रु. १४ आ. १ रु. : ___ ४ आणे प्रवेश फी देऊन कायम ग्राहक होणारास 'साहित्या!- चीं सव पुस्तकें पाऊणपट किंमतीस मिळतात. बा. द. सातोस्कर, सागर साहित्य, त्रिमुवनरोड, मुंबई सागर साहित्याची सवे पुस्तकें वीणा प्रकादानकडं मिळतात र तत्र प्राथना संपतांप्च महात्माजी आश्रमाकडे जावयाला निषाले. तोंच त्यांच्या भोवतालच्या मंडळींतून एक तरुण पुढें येऊन हळूच म्हणाळा, “बापू, माझी एक मैत्रीण आपल्या दर्शनाला आली आहे. ” | | त्याच्या दोजारीं उभ्या असलेल्या तरुणीने महात्माजींना विनम्र - भावाने वंदम केले. “ तुझी मैत्रीण १ - पण, मोहून, तुझ्या खादीच्या वेडानं अद्याप पछाडलेल दिसत नाहीं हिला ! ” | _ तिच्याकडे नमस्कारपूर्वैक न्याहाळून पहात महात्र्माजींनीं हंसत हंसत म्हटले. ते शब्द कानांवर पडतांच विस्मयानें आणि उत्कंठेने त्यांच्याकडे पहानन असलेल्या त्या तरुणींचा चेहरा एकदम लाल होऊन गेला. १ । श्‌ आषादाच्या पहिल्या आठवड्यांतली ती रमणीय सायंकाळ होती. टगांची प्रारंभींची धनगर्दी ओसरून गेल्यामुळें आकाशा'चा नीलिमा अगदीं नितळ होऊन गेला होता; व पावसानं धुऊन निघालेली उत्फल्ल' सष्टि हिरवीगार दिसत होती. पुष्कळ दिवसांनीं पडलेल्या कडक उन हामुळें हर्वेत उत्पन्न झालेला दमट उष्मा आणि मिसळलेले नाना प्रकारचे गंध! त्यांनीं वातावरण किंचित्‌ कुंद पण सुखकर करून सोडलें होतें. त्या मंदावत चाललेल्या संधिप्रकाशांत तिच्या साडीचा अस्मानी रंग. जंपरचा निळा रंग आणि सँडल्सचा जांभळा रंग किती खुडून दिसत होता! पण महात्माजींचें लक्ष क्रमाक्रमार्ने गद होत गेलेल्या तिच्या चेषभषेतील त्या रंगसंगतीच्या सौंदर्यांकडे गेलें नाहीं. तिने खादी पेहरली. नव्हती, एवढी एकच एक गोष्ट त्यांच्या नजरेंत भरली “८ आज नागपूरहून येतांना खादीच्या अर्थशास्त्राविषयींच बोलत होतों मी साऱ्या रस्त्यानं हिच्या जवळ! नागपूरचे सरकारी इंजिनीयर. रायबहादुर सिरिल गुप्ता यांची ही मुलगी. हिचं नांव : रोज महात्माजी एक एक पाऊल पुढें टाकीत होते आणि मुरलीमोहनः तिची ओळख त्यांना करून देत होता--- | ८: हिला आपलं दर्शन घेण्याची फार इच्छा होती-- “<< माझ्या पपांची जीजसइतकीच आपल्यावरहि भक्ति आहि--”” रोजनें मोहनचें वाक्‍य पूर्ण केलें. ८: जीजसचचा धर्म प्रेमाचा आणि सेवेचा आहे. रोज, तूं त्या घर्मांचं पालन कशा रीतीनं करतेस १” ८८ मी काय सेवा करणार? यंदांचं माझं शेवटचे वर्षे आहि बी. ए. 'यं--/ “ नुसती लीनता ही सुद्धां सेवा आहे एक प्रकारची !--- * गृ,९४ 8 0 8७ए७ फ्रो)० 00) ळात घाण्बे शाळा 1... पण, लीनता अंगीं बाणायची, म्हणजे आपल्या भोंवतालचं दैन्य दिसळे पाहिजे, त्याची आंच आपल्या अंतःकरणाला जाणवली पाहिज, रोज! दिवसांतून एक ताससुद्धां सूत कांतायळा वेळ नाहीं होणार कां तुला? पुढच्या वेळेला जेव्हां तू मला भेटायला येशील तेव्हां सूत कांतून' दाखवलं पाहिजेस मला चरख्यावर---” महात्माजी पुन्हा हंसून उद्गारळे; व लगेच मोहनकडे वळून म्हणाले, “ तुझा मुक्काम आज इथंच आहे, मोहन?” “ नाहीं. मी परत जाणार आतांच नागपूरला---” “या रात्रीच्या वेळीं १--- “: हो. आज पावसाचं कांहीं चिन्ह नाहीं. चांद्णहि आहे थोडंसं ! दीड दोन तासांत सहज पोनूं आम्हीं.--हिला आश्रम पाहायचा होता न्‌ प्राथनेळादि हजर राहायचं होतं आपल्या ---? आणि तीं दोघे नमस्कार करून बाजूला झालीं. आश्रमाच्या आवारांतून बाहेर पडून रस्त्याधर येतांच मोहन' तिला म्हणाला, “रजनी, तू बोलत का नाहींस?” :८ मोन, तुम्ही सांगायला हवं होतं मला खादीची साडी नेसून' यायला !---” तिनें ओशाळलेल्या रोप्रपूर्ण दृष्टीने त्याच्याकडे पहात म्हटले. : वेडी आहेस तूं, रननी ! आतां पुढच्या खेपेला तूं खादीची साडी नेसून बापूंच्या द्नाला आलीस, म्हणजे केवढं कौतुक वारेल त्यांना माझ्याविषयी ! ---' “ न्‌ तुम्ही माझे “रोज? हें इंग्रजी नांव कां सांगितलंत त्यांना १ कायदेभंगाच्या चळवळीनंतर ममीनं आम्हां सगळ्या भावंडांना इंग्रजी नांबांच्या जोडीला हिंदी नावं ठेवलीं न्‌ तींच आम्ही सांगत असतों लोकांना तेव्हांपासून ! तुम्ही स्वतः सुद्धां * रजनी? म्हणतां मला केव्हां केव्हां ! आणि महात्माजींशीं ओळख करून देतांना मात्र माझे इंग्रजी नांव सांगितलंत त्यांना !-? :_ | “ खरं सांगू १ तुझे * रोज? हें नांबच तुझ्या “रजनी या नां वापक्षां जास्त आवडते मला ! न्‌ म्हणून तेच चटदिशीं निघून गल माझ्या 'तोंडून !--” : तुम्ही अगदीं करायळा नकोत त्या गोडी केल्यात आज; मोहन !--” :८आणि त्या करण्यासाठींच मी आज तुला इथे आणली असली "तर £--” | त्याने एकदम तिचा हात आपल्या हातांत घेऊन तो आपल्या तोंडाजवळ बेत म्हटलें :: असलं कांहीं चालायचं नाहीं हां, मोहून! तुम्डी बचन विळे यं नागपूरहून निघतांना मला-- ८ झातां आश्रमाच्या हद्दीतून बादेर पडलो. आहोत भापण. तेव्ट माझ्या हातून जर वचनभंग झाला, तर ते पातक नादीं ठरायचे फारसं !--” त्याने तिचा हात सोडन दिळा आणि सिब्रारट शिळगापून हसत हसत म्हटले. :< तुच्या या असल्या बोलग्यामुळेंच मळा भीति वाटत अलिकडे तुमची !---” -_ <तुझी भीति अनाठायी आहि, रोज! तू आणखी सात. आठ “झहिन्यांनीं बी. ए. होगार. पण मनानं मात्र मव्ययुगौन काळांत. आईस वरस “« पृंण तुम्ही स्वतः सुद्धां नाहीं का मध्ययुगीन काळांत? शा अंगाजरळा खादीचा पोगाख, यिशमींनळा तो कापूस नू ती टकळी आणि ही महिन्यांतून एकदां तरी दोगारी आश्रमयांबरा काय यंत्रयुशा ह न 'णारी आहे का£--* . | “ कतेस तूं, सेज! ती. बनवगाळा घयगारी तळ, पग मध्ययुगीनहि म्हणतां येणार नाहीं तिला. माझा हा खादीचा पोषाख' टरकली न्‌ आश्रमयातरा हीं सत्ययुगाला ज्लोभणारीं आहेत !-- | पण वतन मात्र सत्ययुगाला शोभणारं नाहीं!” _ कां बरं? तेहि सत्ययुगालाच शोभणार आहे, रोज! मनांत येईल तें स्पष्टपणानं बोठून दाखवायचं न्‌ इच्छेस येईल तसं ताघडतोव करायचे हा तर बाणा होता आमच्या सत्ययगांतल्या कडषींचा न॒ राजांचा | आपले सत्ययुगांतळे तपस्वी मनोविकार दाबून टाकीत नसत कधीं स्वतःचे! नाहीं तर द्रोणांतून न्‌ कुंभांतून मुलं उत्पन्न झालीं नसती वाटेल तेव्हां !--- | “ मोहन, तुमच्या तोंडीं शोभत नाहीं असला बाष्कळपणा! आश्रमापासून कांहीं फार दूर आलों नाहीं आपण अजून !---” “ पण मी तुला सांगितलं ना बापूंच्या तत्त्वज्ञानावरला माझा विश्‍वास आतां साफ उडालाय म्हणून ! ऐन पंचविशीच्या भरांत त्यांच्याबरोबर दांडीयात्रेला गेलेला मोहन निराळा न॒ आज समाजवादाचा युरस्कार करीत असलेला मोहन निराळा ! बापूंना माहित आहे:- मी कॉंग्रेस सोशेलि€ट पक्षाच्या स्थापनेच्या कामीं का पुढाकार घेतला याची त्यांना जाणीव आहे. तूं मात्र गेळे चारपांच महिने माझ्या हाताखालीं समाजवादार्‍चा अभ्यास करीत असूनसुद्धा मध्ययुगीन राहिली आहेस अजून [.../” त्याने पुन्हा तिचा हात आपल्या हातांत घेतला ती स्तब्ध होती. आश्रमाच्या आवाराच्या बाहेर बर्‍याच अंतरावर उभ्या केलेल्या मोटारीजवळ .तीं दोघें आतां येऊन पोंचलीं होतीं.' सप्तमीची चंद्रकला क्षितिजावर तळपत होती. पण, उदी रंगाच्या धुक्याचे थर सवेत्र पसरलेले असल्यामुळें, आकाश स्वच्छ असूनहि चांदर्णे जमिनीपर्यंत षड पोंचलेळें नव्हते. हवेंत थोडा गारवाहि आला होता. मोटारीपाशीं पोंच- तांच, दार उघडण्यापूर्वी, त्यांस आपला हात रोजच्या कटिबंधाभांवतीं लपेटून तिळा जवळ घेण्याचा प्रयत्न केला- “ मत्स्यगंधेला आलिंगन देण्यासाठीं जे धकं पराशराने पाडलं, ते कांहीं इतकं रमणीय नव्हते खास! भमीला स्पर्श करण्यासाठीं घडपड- णारे चंद्राचे आतुर किरण या धक्याच्या निळसर आवरणानं मधल्या मध्ये थोपवून धरल आहेत पण मोहनचे हे काव्यमय उद्गार लक्षांत न घेतां रोज रोषाने “: मोहन, मी पुन्हा कधीं येणार नाहीं तुमच्या वरोबर यापुढ॑- त्यावरोबर त्याने आपला हात झटकन मागे घेतला आणि भोटारीचे दार उघडून म्हटळे रोज, ती तुला वचन दिलंय हें खरं. पण तूं जरासुद्धा मोकळे- पणानं वागू देणार नाहींस का मला ?---” “ तुम्हांला जो मोकळेपणा वाटतो, ती मळा अमयांदा वाटते मोहन !” “: पण, समज, अमयांदा असली, तरी ती कांहीं एका मर्यादेपर्यंत करायला काय हरकत आहे? असा रम्य एकांत पुन्हा कधीं तरी लाभ- णार आहि का आपल्याला?” “ तुम्ही जो विश्‍वास दाखवून मळा एकटीला इतक्या लांब आणलंत तो जर तुम्ही पाळलात तर हवे तितके प्रसंग येतील असले पुन्दान्छ -“ होय, पण प्रसंगच म्हणावे लागतील ते खरोखरी ! माझं प्रेम व्यक्त करण्याची एकहि संधि जर तूं मला देणार नसशील, तर असल्न एकांत लाभन तरी त्याचा काय उपयोग? आणि मग पननासच्या बंगल्यावर ज्मऊन थोडा वेळ राहायचं तें तरी कशासाठी १ रजनी, वू ऑनिदेय आहेस अगदीं !---” . त्याने आपले हात एकावर एक जोराने चोळीत म्हटलें “: मोहन, तुम्ही अश्या रीतीनं बोळे लागलांत म्हणजे तुमच्याशी च्छस वागावं हे समजत नाहीं मळा! तुम्ही माझ अंतःकरण ओळखलं नाहीं अजन !-- ओळखल्य ! आणि म्हणूनच म्हणतों कीं, कांदीं एका मयोदे. ययत अमयाद झाल्यानं आपल्याला दोघांनाहि अतिशय सुख, अनि- सेचनीय आनंद होईल! स्वाभाविक वासनांचा कोंडमारा पाविञ्याच्या नावाखाली करण्याची मध्ययुगीन खिस्ती कल्पना केव्हां सोडून देणार ी ब्लू त... तो तिच्या रोजारीं बसून मोटारीला गति देतांना म्हणाला दोगांवपासून पवनारपर्यंतचा त्यांचा प्रवास निःशब्द झाला. पण त्यांचीं क्षुन्ध मनें मात्र परस्परांविषयीं उत्कटतेने विचार 'च्करीत होतीं. त्याला आपण नाराज केळं असल्याची जाणीव तिच्या मनांत 'तीनतेने डांचत होती; व आपण तिचें मन चाळवळें असल्याच्या समा- थानांत तो गक होता. रस्ता बहुतेक निभनुष्य होता. एकाददुसरी बैलगाडी रस्त्याने जातांना मोटारीला वाट देण्यासाठीं थोपवून धरलेली काय दिसेल, तेवढीच. नांगरलेल्या काळ्याभोर शेतजमिनींतून लांबवर गेलेल्या पांदुरम्या पाऊलवाटा एकाद्या वन्य तरुणीने आपल्या काळ्या अंगावर काढलेल्या पांढऱया रंगाच्या पट्ट्यांसारख्या दिसत होत्या. पावसाळ्याच्या आरंभीं सृष्टीची अवस्था रमणाशीं नुकत्याच परिचित झालेल्या सोल्कंठ 'बधूसारखी असते. त्या परिचयाचे पुलक तिच्या तप्त तनूवर उठलेले असळे, तरी तिच्या भावना बव्हशीं अविकसित स्थितींत, लाजतलाजत ध्छे उमलण्याच्या बेतांत असतात. नांगरलेल्या जमिनीचा सूक्ष्म गंध, रात- | किड्यांची अविरत किरकिर, काजव्यांची मधून मधून होणारी चमचम आणि पाण्याच्या न दिसणाऱ्या ओहळांचा कानांवर पडणारा गोड आवाज---पहिल्या निर्भर वर्षोंवाच्या सगळ्या सुखस्मति जणं सृष्टीच्या हृदयांत निनदित होत होत्या. एका बाजूचे धुके आता ओसरले होतें. त्यामुळें अंगावरळें वस्त्र अधेवट दूर फेकून दिलल्या स्तीसारखी चांदण्याने उजळलेली धसर सष्टि दिसत होती _____ त्या निर्मनुष्य रस्त्याने मरधांव गाडी चालवीत असलेल्या मोहनच्या डोळ्यांपुढून गेल्या सहा महिन्यांतील किती तरी प्रसंग ' वेग्गरने निघून गेले. वै रोजला त्यानें सहा महिन्यांपूर्वी अकस्मात्‌ पाहिली, तो दिवस !-- तो दिवस विसरणे त्याला कधीं तरी शक्‍य होतें का£ का्यदमगाच्या दुसऱ्या 'चळवळीनंतर बंदिवासांतून सुटून आल्यावर असासिएटड टेडिंग कंबा्ईनचा मुख्य एजंट म्हणून तो नागपुरास स्थायिक झाला. तेव्हापासून आपल्या धंदेवाईक भटक्या आयुष्यक्रमांत निरनिराळ्या प्रकारच्या स्त्रियांच्या सहवासाची मजा त्यानें मनसोक्त अनुभवली होती. तरी सुद्धा टाकळी रस्त्यावरील त्या एका बाजूच्या बंगल्यांत रहावयाला आल्यानंतर ' समोरच्या बंगल्यांतील टेनिसको्टवर जेव्हां रोजळा सकाळच्या वेळीं खेळतांना त्यानें बघितली, तेव्हां त्याच्या मनात तिच्याविषयी विलक्षण ओकर्षण उत्पन्न झाले. किंचित्‌ गुलाबी झांक असळेला टेनिसशट आणि मोतिया रंगाचा पायजमा पेहरळेटी रोज टेनिस खेळत असताना पना तिच्या हातांतील रॅकेटच्यव हेलंकाव्यांबरोबर होणारें तिच्या रेखीब अवयवांचे आंदो-' लन आणि कापलेल्या केसांच्या पिंगट झुलपांची हाळचाल--तिच्या अव्याज | सौंदर्याचे त॑ चलच्यित्र त्याच्या डोळ्यांपुढून नंतर क घींहि हलले नाहीं अनेक स्त्रियांच्या बौद्धिक आणि वासनिक प्रेमाचा यथेच्छ त आस्वाद घेतलेले त्याचे मन त्या क्षणापांसून अंतर्मुख झाले. सकाळ " संध्याकाळ नियमाने टेनिस खेळतांना दृष्टीस पडणार्‍या राजच्या ग लीतळें नजर ठरू न देणारे चांचल्य आणि डोळ्यातले मनाला आढ लावणारे माधर्स---त्यंची प्रतीति आजवर आपण प्रतळेल्या विविचे अनुभूतात आपल्याला कधींहि आली नव्हती अस त्याला पुनःपुन्हा वाट योबन आणि प्रीति ! त्यांस योखन कवटाळले होते, कुस्करले होते: प्रीति उपभोगली होती, अव्हेरळी दोती. पण मनमुराद कवटाळू नदि हातीं न लागल्यासारखे वाटणारे योवन आणि यथच्छ सवन करू. नहि बीट न आणणारी प्रीति--त्यांची चेचलता आणि मा वरी मात्र त्यांन अनुभवली नव्हती. ती चेचळता आणि ती माधुरी यांचा सालात्कार त्याला रोज दृष्टीस पडतांक्षणींच प्रथम झाला. आणि स्त्रीसुस्याविषयी अलिकडे अनुत्सुक आणि बेपर्वा झालेले त्याचे मन त्या क्षणापासून झपाटल्यासारखे झाले. अस्वर, रोजच्या 'वाकट्या भावाशी दोस्ती लावून, सनीचा आव. डता खेळगडी म्हणन, त्याने लवकरच सुप्तांच्या कुटुवांत प्रवरा करून घेतला. त्याचा तो खादीचा शुभ्र वेष, अमिजात श्रीमंती स्हाणी, सफाई दार इंग्रजी बरोळेग आणि त्याच्या वेंगल्यावर दोणारी प्रमुग्ध कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बदळ --गुप्ता कुठेवाचा लोम आणि विश्वास त्याच्यावर तत्क्षणींच भसला. रोजला समाजवादाची संथा देण्यासाठीं त्यान एक. अंथसंग्रहाळयचच आपल्या अभ्यासिकेत उवडके: ब सनीय खेळांत वड पुरविण्यासाठी त्यानें आपल्या बगीचांत एक जिमख्यानाठि काढला, त्याची अपेक्षा होती कीं, या. उमलल्या गुळामकळीचा सोरभ आपण पहिल्या स्पर्शाळाच लट गाकु. पण, रोज त्यांच्या प्रमपाशात सांपडनहि. खिस्ती पाविव्याच्या कल्पनांना भारल्ल्या तिच्या मनाची शांठ सहजासहजी उकलणें त्याला दाक्य झाल नार्ही तिच्या सहबासांतीळ एकांताचा प्रत्यक क्षण त्याला प्रथम जितका ऱलोभनीय तितकाच पुढें दाहक वाटत असे. आज एवढया सायासाने जळवून आणलेला हा अमिलषणीय 'एकांतबोग-हाहि विफल ठरणार का १-- --हा विचार त्याच्या मनाला वारंवार दंद करीत असतांनाच -मोटार नदीचा पूळ ओलांडून पलिकडे आली चेद्र आतां पुष्कळच खालीं आला होता. नारिंगी रंगाचं सुंदर 'खळें त्याच्या त्या मोठ्या झालेल्या कोरीभोंबतीं पडले होते; व नदीच्या विलोल प्रवाहावर त्याच्या सुटीध किरणांचा नाच चालला होता. पुराचा 'पहिळा भर ओसरून गेल्यामुळें नदीच्या पात्रांतील खडकांची रांग कांहीं “ठिकाणीं उघडी पडली होती. त्या खडकांवरून हत्तीच्या सोंडेसारख्या 'पाण्याच्या शेकडों धारा खालच्या प्रवाहांत उडी घेत होत्या. त्या घारांचा अखंड होणारा गंभीर घोष !--त्या घोषांत रात्रीच्या वेळीं होणारे इतर सॉरे श्षुद्ट नाद विलीन होऊन नदीकांठची ती सशब्द शांतता 'विद्याल आणि उदात्त वाटत होती. वर चांदण्याने उजळलेळें तारका- मंडित आकाद आणि खालीं चमचम करणारा नदीचा पांढरा ठुभ्र फेसाळ प्रवाह !-तो उसळता फेस पाहून वाटे कीं, चंद्राच्या आकर्षणाने उन्मत्त झाळेली नदी खदखदा हंसत आहे! क्षितिजाच्या कडेला जिथे आरक्त चंद्रकोर प्रवाहावर तरंगल्यासारखी भासत होती, तिर्थे आकाश आणि पाणी यांचा सतेज नीलिमा एकमेकांत मिसळून गेला होता. : किती मनोहर इृर्य आहि है!-? : म्हणन तर मी आणली तुला इथं! बंगल्याच्या गच्चीवर उभी राहून जेव्हां तूं हा देखावा पहाशील, तेव्हां तिथून हलावंस वाटणार नाहीं तुला, रोज !-” :: पण, मोहन, माझ्या मनांत एक कल्पना आली आहि--? :: कसली कल्पना ?१” ८ नदीच्या पात्रांतल्या खडकावर बसून त्या घारांचे तुष्मर अंगावर घ्यायचे !-” | “८ पागळ आहेस तूं ! हे काय पात्रांत उतरायचे दिवस अहित का? प्रत्येक खडक या वेळीं रोवाळानं बुळबुळीत झालेला असेल-” ८: पण तुम्ही बरोबर असतांना काय हरकत आहे पात्रांत उतरा- - यला थोडा वेळ? असली घधारांची मजा पुन्हा कधीं पहायला मिळणार आहि, मोहन? तुम्ही नाहीं म्हणू नका गडे ! अगदीं थोडा'वेळ-सात, आठ - मिनिटं आपण एकाद्या खडकावर जाऊन बसू या-” तिने इतक्या आर्जवार्ने ते शब्द उच्चारले कां; तो मुकाट्याने बंगल्याकडे जाणारी पाऊलवाट सोडून देऊन तिच्या मागोमाग नदीच्या ' पाच्राकडे वळला. “ तुला अपघात करून घ्याय'चा नसेळ, तर माझ्या दोन गोष्टी -ऐकल्या पाहिजेस तू, रजनी !-” ८ कोणत्या ?” “ पायांतल्या त्या उंच टांचांच्या सॅडल्स काढायच्या न्‌ माझा हात धद्ट धरून ऱवालायचै--) “८ मी दोन्ही गोटी करणार नाहीं, मोहन! पांच सहा मिनिटांसाठी : कोण काढतो सँडल्स £ दिवाय खरोखरीच पडलें, तर आहांतच तुम्ही सांवरायला !-- तिने मार्गे पाहून हंसत हंसत म्हटले. | पण त्याच क्षणीं तिचा पाय घसरून ती त्या ओलसर रंद कातळावर दणकन आपटली--- तिने घसरतां घसरतां स्वतःला सांवरलें. त्यामुळें ती पडली नाहीं. पण खडकावर जोराने आपटल्यामुळे तिच्या नितबभागालठा आणि ११ आघारासाठीं खालीं ठेवलेल्या हातांना मुका मार बसून झिणझिण्या आल्या. , “: तरी मी म्हटलं तुला पायांतल्या सँडल्स काढून टाक म्हणून-?' हन घाईघाईनें तिच्याजवळ येऊन उद्गारला. “८ तसं लागलं नाहीं फारसं --” तिनें उठण्याचा प्रयत्न करीत म्हटले. पण जोराने आदळल्यामुळें अंग अवघडल्यासारखे होऊन तिला चटकन उठतां येईना. शिवाय कदाचित्‌ आपण पुन्हा पडूं अशीहि भीति तिला वाटली-- | तेव्हां त्यानें तिचे दोन्ही दंड घट्ट धरून तिला अलगत उठवून उभी केली--- आणि तिच्या इबासकंपित ओठांवर झटकन आपले ओठ टेकून तिला हृदयाशी वरले. डा र्ण > 0 ह का व्ह णः गिरणी काहेर निकाठळा काणूस चॉकर रोडवरील ले जुनाट पडकें घर म्हणजे नागपुरांतील कम्यु- - वमेस्ट नळवळीले केद्र होतं. स्या थरावर कोणत्याहि प्रकाग्चा बावटा फडकत नव्हता किंवा क: कसली डि पाटी झळकत नव्टती. वॉकररोडच्या टोंकाला असलेल्या एका जाळीवर त सगळ बावटे आणि व्या सगळ्या पाट्या रष्टीस पडत असत. पण गुप्त पोलिस आणि वृत्षपत्नांच बातमीदार यांची निगरीणी मात्र त्या 'वाळीपेक्षां नाळीच्या कांठीं खळाटांत असळल्या या पडक्या घरावरच जास्त अभे. दारूच्या गुत्त्यापेक्षां त्याच्या दोजारींच जरा बाजूला, अस- ळल्या एखादया घरांत जसा शोलक्या दर्दी पिणार्‍्यांचा अड्डा असावा; तशी बॉकर रोडवरीळ या घरांत नागपुरांतील कडव्या जवान कम्युनि- स्टांची नेटक होती. वॉकर रोडला वर्दमानपत्रांचे बातमीदार थेने । लाल स्स्ता” ' रेट. (1360 1०७0) म्हणत असत. कारण या रस्त्यावर जास्वंदीच्या भडक. रंगापासून तों कग्हेरीच्या फिक्या रंगापयंत सगळ्या प्रकारचे “ लाल? कार्यकते रहात होते. रुईकर, पागे आणि फुले या नागपुरांतील तीन प्रमुख: कामगार पुढाऱ्यांचे वास्तव्य याच रस्त्यावर आहे; व किसान सभेपासून तों विडी कामगारसंघापर्यंत साऱ्या ' लाल? संस्थांच्या कचेऱ्याहि याच रस्त्यावर आहेत. पेशवाईतल्या सरदारांची अशी आख्यायिका सांग-. तात कीं, हे सरदार एकाच मैदानावर तळ देऊन बसले, म्हणजे त्यांचे अनुयायी परक्या शत्रूच्या अभावीं आपसांत चकमकी उडवून स्वतःच्या शौर्याचे प्रदर्वांन करीत असत. वॉकर रोडवर जे हे तीन कामगार पुटारी रहात होते, त्यांच्या अनुयायी वगोतहि अद्या प्रकारची उलट सुलट कारस्थाने नेहमीं चालत; व त्यांच्यांतील या चुरशीचे दुष्परिणाम. आजवर अनेक संपांना भोंवले होते. पण वॉकर रोडवरील हें पडकें धर मात्र असे होतें की, जिर्थे रूडकर, पागे आणि फुले हे तिघेही पुढारी पुष्कळदां एका बैठकीवर आलेले दृष्टीस पडत असत. ही बेठक म्हणजे एक ठिकठिकाणीं फाटलेली जुनी मळकी सतरंजी. यण अरेबियन नाइट्समधील उडत्या सतरंजीप्रमाणें या फाटक्या सतरंजीनं कामगार चळवळींत अनेक चमत्कार घडवून आणले होते. या सतरंजीवर चार माणसें या वेळीं बसलेलीं होतीं. लाल सुपा- रीचीं खांडे, काळसर हिरवीं पानें आणि विडीचा कट्टा असलेलें तबक; त्यांच्यापुढे पडलेले होतें; व बैठकीच्या टोंकाला एक कंदील धूर उत्पन्न करीत पाजळत होता. बाहेर रस्त्यावर पडलेल्या धुक्याला लाजविणारें घुराचे विरळ छत त्या बेठकीवर पसरलें होतें. या छताच्या सजावटींत: विविधता होती; व डोळ्यांडइतकीच नाकालाही ती जाणवत असे.. स्वैपाकधरांतळा धूर, कंदिळाचा धूर, सिगारेटचा धूर आणि विडीचा धूर या साऱ्यांच्या मिश्रणाने हें छत बनलेले होते. फक्त कम्युनिस्टांच्या १8 जिव्हाग्राला चेतना देणारा गिरण्यांच्या चिमणीचा धूर तेवढा त्यांत मिसळलेला नसावा ! | “हे पहा विठोबाजी, ही वेळ आहे! ही वेळ जर आपण गमा- बली, तर पुन्हा अशी सोन्याची संथि येणार नाहीं कधीं ! तुमच्या सारख्या माणसांनी ज्या खस्ता खाल्ल्या न्‌ जे हाळ काढले, त्यांच" सार्थक होण्याचा योग आला आहे आज! तो वायां नाहीं जाऊं देतां कामा तुम्ही लोकांनीं ! ” त्याने हातांतल्या सिंगारेटवरील राख झटकीत आर्जबाने म्हटलें. क्षणमात्र कोणीच कांहीं बोलले नाहीं. तेव्हां तोच पुन्हा बोळे लागला --- “८ कां? बोलत का नाहीं तुम्ही, विठोबा? संप घडवून आण ण्याच्या बाबतींत आमची सारी मिस्त तुमच्यावर आहे. तुम्ही संघाचे अध्यक्ष आहांत; दोन्ही गिरण्यांत तुमच्या शब्दाला जो मान आहे, तो नागपुरांत आज दुसर्‍या कोणाच्याही शब्दाला नाहीं. ठुम्ही जर संप घडवून आणण्याचा प्रश्‍न उपस्थित केलात, तर नागपुरांतील कोणत्याही कार्यकत्याची तुमच्याविरुद्ध जाण्याची प्राज्ञा नाहीं! हं, तै विडीचे थोटूक द्या आतां फेकून. ही घ्या-- त्याने आपली गोल्ड फ्लेकची डबी सतरंजीवर हातापायांची जुडी करून बसलेल्या विठोबापुढें करून म्हटले. विठोबारने विडीचें थोटूक सतरंजीवरच दाबून विझविले; व त्याने पुर्दे केलल्या डबींतील सिगारेट घेतली. ती त्याच्या सिंगारेटवर शिलगावून एक झुरका घेतल्यावर विठोबा म्हणाला -- : तुम्ही म्हणतां ते खरे आहे, अण्णासाहेब ! मी संपाला माघार घेणारा माणूस नाहीं हें माहितच आहे तुम्हाला. पण कॉंग्रेस मंत्रिमडळ अधिकारारूद होऊन अद्याप दोन महिने सुद्धां झालेले नाहींत पुरते. शिवाय आपण ज्या वेळीं संघातर्फे मंत्रिमडळाचे अभिनदन केलं, तेव्हा १५. - ठाकूरसाहेबांनीं आपल्या मागण्यांचा न्‌ गाऱ्हाण्यांचा विचार करण्याचं आइवासन दिले आपल्याला हेहि विसरून चालणार नाहीं. त्याप्रमाणं त्यांनीं लगेच कामगारांवरील खटले काढूनहि घेतले --? “ अहो, मी स्वतः दहा खेटे घातले तेव्हां खटले परत घेण्याचा हुकूम दिळा प्रियदर्शनने ! तुमचा खरोखरीच इतका विश्‍वास आहे का त्याच्यावर, विठोबाजी १--अहो, कॉलेजांत आम्ही' बरोबर होतों दोघें; तेव्हांपासून ओळखतोंय मी त्याला ! मिठ्ठास बोलण्यांत हार जायचा नाहीं तो; पण आपल्या मुद्दयालाहि कधीं चकायचा नाहीं ! पण त्याच्य या सोंजन्याच्या देखाव्यांना फसून जातां कामा नये आपण ! सर महा- देवांसारख्या इरसाल नोंकरशहाच्या ताळमींत तो तयार झालेला आहे ! नुसत्या आरवासनावर झलवबीत ठेवलंय त्याने आपल्याला-? अण्णासाहेब आपल्या वक्तुत्वाचा परिणाम विठोबाच्या चेहऱ्यावर -काय होतो हें पहात उद्गारले पण विठोबा खालीं मान घाळन मुकाट्याने सिगारेट पीत होता त्याच्या नाकांतून निघणाऱ्या धम्नबल्यांखरीज दुसर कांहींही अण्णा- “साहेबांना दिसले नाहीं पलिकडल्या खोलींतून मुलांची रडारड आणि आदळआपट ::सारखी कानांवर येल होतो. पण विठोबाचे धृम्रपान शांत चित्ताने चालले होतें “ तुम्हांला काय वाटतं, शेळके १? ” “ आपलं म्हणणं अगदीं बरोबर आहे, अण्णासाहेब! अमिनंद- नाची सभा झाल्याला दीड महिना होऊन गेला आतां. ठाकूरसाहेबांना - जर खरोखरीच कांहीं करायचे असतं, तर तें करतां आले असतं त्यांना एवढया मुदतींत--- । _____._ “अहो, हा प्रियदर्शन किती वस्ताद आहे याची कल्पना नाहीं -तुम्ह्यंला! मी कालेजांत. असल्यापासून कामं केलीं आहेत त्याच्या रट बरोअर! गोड बोलणे न्‌ वागणे हें तर भांडवल आहि सगळं त्याचे! या' भांडवलाच्या जोरावर त्यान कॉंग्रेसमध्ये जम वसवळा आपला! नाहीं तर विचारीत कोण होतं या ग॒हमंत्र्याच्या पुतण्याला !--- ८: असं कसं म्हणतां आपण, अण्णासाहेब ? कोंग्रेसच्या चळवळींत भाग घेऊन त्यांनीं सर्व प्रकारचा स्वार्थत्याग केला, म्हणून आज मुख्य प्रथानपद मिळाळे आहे त्यांना | कायदेभंगाच्या चळवळींत त्यांना दोनदां दिक्षा झाली, त्यांनीं तीन वर्षे बंदिवास भोगळा आणि त्यांच्या- रतका जबर दंड अभ्यंकरांदिवाय प्रांतांतील दुसऱ्या कोणत्याहि पुढाऱ्याला झाळा नाहीं. राज्यकारभार दाती घेतल्यावरदि त्यांनीं इतर प्रांतांत न” घडळल्या गोटी आपल्या प्रांतांत करून टाखविल्या. अत्याचाराच्या आरोपावरून शिक्षा झाळेळे केटी पटिल्या तडाक्याला सोडले न॒ जप्त वाड्यायावरील बंटी उठविली--- | “ अहो, सरकारच्या तिजोरीला तोशीस न वसतां करतां येण्या- सारख्या गोष्टी होत्या या साऱ्या ! मळा तुम्ही असं एक उदाहरण दाखवा कीं, जिथ सरकार किंवा त्यांच पाठिराख वर्ग यांना नुकसानींत आणून स्याने लोकहिताचे एकादे कृत्य केळेप्? काय सारामाफी दिलीय किंवा पगारकपात रद्द केलीय ९ जन्या काळीं रांज लोक गादीवर आले, म्हणजे केंदी सोडीत असत. त्यांतलींच हीं तुम्ही वर्णन केळलीं कृत्ये ! सरकारचा नुरुंगस्वर्च तितकाच कमी झाला ! काय काळे, मी म्हणतों त्यांत ग्र आहि का कांहीं (---” “वा अण्णासांदेब !' आपण अगदीं नामी पथक्करण केळे प्रिय ददानच्या निष्किय कारभाराचे! त्याने केळल्या टिग्वाझ कृल्यांना सामान्य माणसं दिपून जाबींत याचे नवळ वाटत नाहीं मळा! पण विठोबाजींनींसुद्धा त्याचे दतके कोतुक करावं हे माते आईइचये आहे! आपण कामगारांचे सांगतां. पण परवां उमेरडळा किसानांच्या सभेबरोबरच कोष्टःयांची सभा मरवली आम्ही, तर ते ळोकहि सत्याग्रह्माची भापा बोलायला लागले! खरोखरी, शहरे तयार नाहींत लढ्याला इतको १ तयारी आहे खेड्यांची आज !--” काळ्यांचे वक्तृत्व रंगांत आलं असतांनाच आंत दोघा तिघां मुलांनीं एकदम मोठ्याने भोकाड पसरले. त्यांत काळ्यांच्या वक्‍तत्वाचा पूर गडप होऊन गेला ं विठोबा तोंडांतीळ सिगारेट सतरंजीवर दाबून विझवीत ओरडला, “ त्याच्या दुसऱ्या हाकेबरोबर माडीवरून एक पंधरा सोळा वषांचा काळासांबळा मुलगा खालीं आला. खादीच्या निळ्या हाफ पटशिवाय दुसरे कांहींहि त्याच्या दुबळ्या पण कांटक शारीरावर नव्हते त्याने एकवार आपली शोधक दृष्टि सतरंजीवर बसलेल्या त्या तीन इसमांकडे टाकळी; व अगदीं सोम्य आवाजांत तो विठोव्राकडे बघून म्हणाळा--- ““ मुला कशाला हांक मारलीत वाबा ?” ““ अरे, आंत त्या पोरांनी रडून सारं घर डोक्यावर घेतलंय ! एक राब्द बोलूं देत नाहींत बाहेर आम्हांला ! त्यांना एक एक धपाटा देऊन गप्प कर पहिले न्‌ मग समोरच्या हृटिलांतून चार कप चहा बोलाव 1) 92 “< वसंता, एक सिगारेटचे पाकीटदि आण येतांना,” अण्णासाहेब त्याच्या अंगावर रुपया फेकून उद्गारले. :: वशा, आपल्या जागोंबाच्या ठेल्यावरून पाकिट आण एक गोल्डक्लेकचं ! अण्णासाहेबांचा रुपया दे त्यांना परत !---” “ नको, नको वसंता ! तू विकतच आण एक पाकिट ! तुम्ही स्वतः कांहीं सिगारेट ओढीत नाहीं, विठोबा ! मग तुम्हांला कशाला आमच्या 'चेनीपायीं खर्च १-- :: त्यांत खर्चे कसळा आहे, अण्णासाहेब! चार माणसं आपल्या- कडे येतात. त्यांची त्यांच्या दर्जाप्रमाणं बरदास्त ठेवणे हे कामच आहे माणसाचं ! हृ वक्षा, दे तो त्यांचा रुपया त्यांना परत !--” १८ पसंताने मुकाट्याने अण्णासाहेबांचा रुपया त्यांना परत दिला आणि तो आंत गेला. विठोवा जोशी ही नागपूरच्या कामगार वगातील अत्यंत प्रसिद्ध व्यक्षिति होती. | घरच्या गरिबीमुळे इंग्रजी चवथ्या वर्गात असतांनाच विठोबाला शाळा सोट्टन गिरणींत नोकरी धरावी लागली; व आपल्या हुषारीमुळें तो थोडयाच वर्षांत जॉबर झाला. त्याच्या गोड आणि मेहनती स्वभावामुळे गिरणीच्या मॅनेजरांचा त्याच्यावर लोभ जडला. कामगारवबरी आणि गिरणीचे व्यवस्थापक यांच्यांत ज्या ज्या वेळीं तेढ येण्याचा प्रसंग उद्भवत अस, त्या त्या वेळीं कामगारांची समजूत घालण्याच्या कामीं विठोबाचा उपयोग करून घ्यावयाला मॅनेजर चुकत नसत. त्यामुळे गिरणीकामगारसंघाच्या चळवळीपासून तो सामान्यतः अलिप्त असे. आपल्या पगारांत बचत करून त्यानें वोकररोडवरीलळ एक लहानसे जुने घर खरेदी केळे. ते घर आणि त्या घरांतील त्याचा झपा- ट्याने वाढणारा चिमुकला संसार यांच्यापठिकडे त्याला जग नव्हते. घर घेतल्यावर जो सत्यनारायण त्याने केला, त्या वेळीं गिरणींचे व्यवस्थापक आणि रुदैकर वगेरे संघाचे कार्यकर्ते या दोघांनाही त्यांने पानसुपारीला बोलावले होतें. त्या प्रसंगी रुईकरांनीं त्याला संघांत येण्याची विनंती केली असतां, स्वतःच्या संघटनेपेक्षां व्यवस्थापकांच्या सह्ृदयतेवर अवल- बून रद्दाण्यांतच कामगारांचे जास्त हित आहे, असे उत्तर त्याने रुडकरांना दिलें होतें पण ही स्थ्रिति फार दिवस टिकली नाहीं. मंदीची सबब सांगून जेव्हां व्यवस्थापकांनी पगार आणि माणसे हीं दोन्ही हळूहळू कमी करावयाला सुरुबात केली, तेव्हां व्यवस्थापक बगाच्या सह्ृद्यतेवरीळ विठोबाच्या श्रद्धेला पहिला घक्का बसला. युद्धाच्या काळांत अलोट नफा मिळत असतां संप पुकारल्यारिवाय १ व्यवस्थापकांनी कामगारांच्या पगारांत वाढ केली नव्हती,. याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतलेला होता. पण त्या अनुभवबाविषयीं त्याने अशी समजूत करून घेतळी होती कीं, कामगारांच्या अडचणींची कल्पना व्यवस्थापक वगीला आपोआप येणें शक्‍य नसल्यामुळें, त्यांच्या कल्पना- दाक्‍तीला आंच वसण्याइतपत असंतोष प्रकट झाला, म्हणजे ते ल्गेच सावध होऊन कामगारांच्या हिताला जागतात. ही त्याची समजूत नव्या अनुभवार्ने खोटी ठरविली. भरमसाट नफा मिळत असतां ज्या व्यवस्था- पकांना स्वतः होऊन कामगारांचा पगार वाढविण्याची बुद्धि झाली नाहीं, त्यांनीं मंदीला प्रारम होतांच एकदम कामगारांच्या पगाराकडे वक्र दृष्टि बळवावी, याचें त्याला आश्‍चर्य वाटलें. पण खरें आश्‍चर्य पुढेंच होते. ज्या विठोबाच्या लोकप्रियतेचा उपयोग गिरणीच्या व्यवस्थापकांनी आजवर कामगारांची मन बळविण्यासाठीं आणि संघाच्या चळवळीला शाह देण्यासाठीं करून घेतला होता, तोच विठोबा कामगारांच्या वतीनें जेव्हां माणसं आणि पगार कमी न करण्याबद्दल रदबदली करावयाला व्ववस्थापकांकडे गेला, तेव्हां त्याला असे स्पष्ट दर्शविण्यांत आलें कीं, तो आपली पायरी सोडून अमर्यादेनें वागत आहे. त्या दिवशीं गिरणीं- तून विठोबा जो परत आला; तो तडक रुईकरांच्या धरीं जाऊन संघाचा सभासद झाला. रुईकर त्याच्या संघांत येण्याची वाटच पाहात होते. त्यांनीं लगच त्याला संघाचा चिटणीस नेमून घेतलें; ब त्याच्या सहका- र्तिर्ने संप अधौअधिक यरशास्वीदि करून दाखविला. पण विठोबाला लवकरच या यशाची जबर किंमत द्यावी लागली. | आपल्या एका काळच्या एकनिष्ठ नोकराने संपाचे नेतृत्व स्वीकारून आपल्यावर बाजू उलटवावी, ही गोष्ट व्यवस्थापकांना सहन झाली नाहीं; व पुन्हा दोन वषानी जेव्हा संप झाला, तेव्हां विठोबाला निरोधनाबद्दळ दोन महिंन्यांची शिक्षा होऊन, शिवाय तो नोकरीलाहि ७ मुकला. त्याला पुन्हा कामावर ध्यावे, म्हणून रूईकरांनीं आपल्याकडून :पुष्कळ खटपट केली. पण, निरोधनावद्दळ दिक्षा झालेल्या इतर कांहीं कामगारांना जरी व्यवस्थापकांनीं पुन्हा कामावर घेतळें, तरी विठोबाला मात्र त्यांनीं कामावर घेतले नाहीं. . येथून विठोबाच्या दुर्दशोला प्रारंभ झाला. | गिरणींतील नोकरी पुन्हा मिळण्याची आशा खुटल्यावर त्याने किराणामालाचें दुकान काढलें. पण, कामगार हेंच मुख्यतः त्याचे गिऱ्हाईक असल्यामुळे, दुकानदारी वब्दंशी उधारीनें चालन शेवटीं तो त्यांत ठार बुडाला. संसार दिवसेंदिवस वाढता आणि उत्पन्न तर कांहीं नाहीं. त्यामुळे त्याची स्थिति झपाटयाने खालावत शेळी. संत्रा मार्केटांत दलाली करण्याचा त्याने प्रयत्न केळा. पण तेथील मुसलमान दलालांनी त्याचा पाय तेथें रुज दिला नाहीं. अखेर दुकानापादी झालेलें देणे फेडण्यासाठीं विठोबाने आपले आवडते घर संघाचे त्या वेळचे उपाध्यक्ष अण्णासाद्देब पुराणिक यांच्याकडे गहाण टाकले अण्णासाहेब प्राणिक ही नागपूरच्या जहाळ राजकारणांत एक घालमेली व्यक्ति होती. ___ ते स्वतःला कडवे समाजवादी म्हणवीत असंत. पण नागपुरांतील अनेक कोष्ट्यांचीं आणि कामगारांचीं घेरे त्यांच्याकडे गहाण पडलेली होतीं. पूर येण्याच्या सुमारास नदीच्या पात्रांत जाळी लावून टेवणाऱ्य) मच्छीमारासारखे त्यांचे घोरण असे. नागपुरांत कोणताही संप होतांच जी रिलीफ कमिटी नेमळी जात असे, तिचे अध्यक्षपद बहुधा अण्णा साहेबांकडे असावयाचे; ब त्यामुळें प्रत्येक संपागणिक त्यांच्याकडे गहाए! _ असलेल्या घरांची संख्या वाढत होती. पण या सावकारींतही त्यांची सह्द्यता प्रतीत होत असे. ती अशी कीं, गहाणाची मुदत संपून घर ताब्यांत आल्यावरही अण्णासाहेब नांवाला भाडे घेऊन आपल्या त्रण कोला त्या घरांत राहूं देत असत. विठोबाकडून तर त्यांनीं भाडचाचचे। २१ क पैहि न घेतां त्याच्या नांवाने नुसत्या पावत्या फाळ होल्यप या उपकारामुळें रुईकर आणि पुराणिक यांच्यांत पुढारीपप्णा अचल ज्यो अंतःस्थ स्पर्धा होती. तींत पडण्याची इच्छा नसतांना स्का व्विळोबारळ केव्हां केव्हां अण्णासाहेबांच्या तंत्राने वागावे लागे. _ “हृ पहा विठोबा, मी तुमच्यापुढं सरळ सरळ्ठ प्णःक्का सवे टाकतों. कॉंग्रेस मंत्रिमंडळ हें आपलं आहे; याची जाणीव लताममर्‍्च च्य्वाच्तकोऱस मळाहि आहि. पण, त्याबरोबरच मला असंहि वाटतं की> € पम्पानमडारळ जोंपयेत अधिकारारूढ आहे, तापयंत का मगारांसंबंधींचे कार्टा पना जंरूर तर थोडासा धाकदपटा दाखवून त्याच्याकडून मना चत हया लाच्यूनन च्यावे. कॉँग्रेस मंत्रिमंडळ हें कांहीं झालं तरी कामगारचचित म्हेथ नोच्कर आहीच्या अत्याचारी पद्धतीनं दडपून टाकू शकत नाह्या- न्हेड्हा ऱ्या घीचा फायदा घेऊन जीवनवेतनाची किमान मयादा, चल एम्वयग्पारभवानिप मान्यता देण्याचे मालकवगांवर बंधन आणि कामगारांना सख सगम्कारी सुट्ट्या भरपगारी मिळण्याची व्यवस्था एवढ्या तीन्व सागरी तरी थद्रांत पाडन घ्याव्यात असा विचार आहे माझा ञवापपन्मया सपायसूरळे झंत्रिमंडळाला थोडासा त्रास होईल खरा. पण तेवढ्या पसरला सा ष्टसार॑ं ही संधि बाया जाऊं द्यायला तयार आहात का तुम्ही? खोल्या ! तुमर्‍च्या सारख्या कार्यकत्यींच्या आत्मयज्ञाचं फळ पदरांत पाडून त्यया [| पन्वणी आली आहे ही. ती काय वायां दवडायची का. कोस स्तन मसोलस्दा भव्त्ता विषयींच्या चकीच्या कल्पनांमुळ £-- :८ आपलं म्हणणं मला पटते अण्णासाहेब ! पण ज्नरा नस्वान याय असं वाटतं मला 1] महिने राज्यकारभार हाता सान्या कामगारांसाठी कांहीं करणार नाहींत, तर मग संप करण झाया | “८ सहा महिने थांबण्याची कल्पना आपल्याल्ला प्य्लन्त न्यारी, : विठोबा! अहो, हे केव्हां राजीनामा देतील याचा कास न्वेस्थ ४-- "7 २२ “ हा भ्रम आहे अण्णासाहेब तुमचा! हे पांच वषे सोडीत नाहींत आतां मंत्रिपदे! मंत्रिपदांनींच यांना आपण होऊन सोडलं तर शोष्ट निराळी! ” काळे अण्णासाहेबांनी आपल्यापुढे ठेवलेल्या डबींतील' शेवटची सिगारेट हळच काढून घेत उद्गारले. “ गुळाच्या ढेपीला' विकटणारा मुंगळा तोडल्याशिवाय सुटत नाहीं. तसं होणार आहे या कॉँग्रेस मंत्रिमंडळांचे ! तेव्हां सहा महिने वाट पाहण्यांत कांहीं तोटा नाहीं फारसा! उलट मी तर म्हणतां कीं, पुढल्या चार महिन्यांत काम- गार, कास्तकार आणि कोष्टी यांच्यांत खूप चळवळ करून असेंब्लीच्या' जानेवारींतील बजेटी बैठकीच्या वेळीं चहू बाजूंनीं रान उठवून द्यावे- “८ अहो, हे मंत्रिपदे आपण होऊन सोडतील असं कोण म्हणतो १ पण तो दोगांवचा दोळक्‍्या आहे ना?” अण्णासाहेब गांधीजींच्या गळी- वरील आपली कोटि शेळक्यांना कितपत आवडली हे जाणण्यासाठी त्यांच्याकडे पहात हंसत हंसत म्हणाले. “ त्याची लहर केव्हां कशी लागेल याचा काय नेम? माझा मुद्दा फक्त एवढाच आहे कीं, कॉंग्रेस मंत्रिमंडळे' पर्यंत नोकरशाहीच्या आहारीं गेलेली नाहींत न्‌ त्यांचा दम ताजा आहि, तोंपर्यथेत काय करून घ्यायचं असेल तें त्यांच्याकडून करून घ्याव! काय दोळके, तुमची आहे कां सहा महिने वाट पाहायची तयारी १ तुम्ही प्रत्यक्ष गिरणींत काम करणारे आहांत म्हणून विचारता!” त्यांच्या या प्रश्‍नाला शेळके उत्तर देणार, तोंच वसंता सिगारेटचे पाकिट घेऊन आंत आला “८ कायरे, चहा केव्हां येणार, वदया १” ५८६ ह आलाच चहा घेऊन पोऱ्या -- वसंताच्या पाठोपाठ आलिल्या त्या पोऱ्याने चहाचे कप त्या यौघांपुढें ठेवले; व त्यांत चहा ओतला अण्णासाहेबांनी त्या काळसर, लाल चहाचा 'एक घोंट घेतला ब तोंड रुमालाने पुशीत वसंताकडे पाहून म्हटले --- गर्दे “वसंता, तूं नाहीं का रे घेत थोडासुद्धां ! हें कांहीं बरोबर नाही. ऱवळ, आपण दोघे अधा अधा घेऊ !- :: नाहीं. नाही. आपणच घ्या अण्णासाहेब ! मी जेवायलाच बसणार आहे आतां--- “ वशा. अरे धर किती झाला आहे बघितलास का घरांत £ हेर कोण बसल आहेत न॒ किती महत्त्वाचीं कामं चालली अहित याची हीं गाद्ध नसते तुझ्या आइला ! आंत जा न्‌ पहिल्यादा हा धूर कमी कर पाहू-- विठोबा किटलींत उरलेला चहा आपल्या कपांत ओतीत म्हणाला | “ मग काय विठोबाजी, तुम्ही कांहीं सांगत नाहीं. आपला विचार १---” “ झी काय सांगणार, अण्णासाहेब ! गिरणीबाहेर नि घालेला माणस मी! आंत खरोखरी काय परिस्थिति आहे न्‌ कामगारांची कित- पत तयारी आहे हें मळा करस कळणार ? आपण आता. शळक्याना विचारलं वेच बरोबर ! ते गिरणींत रोज काम करतात. त्याचच मत प्रमाण मानलं पाहिज असल्या नाजूक बाबतींत !-- ५: झग काय दोळके, तुमचे मत काय आहे £ ५ कॉंग्रेस मंत्रिमेडळाकडून कामगारांना कांहीं मिळेल अशी आशा नाहीं मला तरी मुळींच ! माझ अस स्पष्ट मत आहे कीं, सहा महिने वाट न पहातां जै काय करायच ते आताच केढ पाहिज आपण--” शेळके आविशाने उद्गारले. “वा. रोळके निवडणकींतील पराभवाचा राग अद्याप गेळेला दिसत नाहीं तुमच्या मनांतून !-- हिंदींतून हंसत हंसत उच्चारलेळे शब्द कानावर पडतांच शेळक्यांनीं एकदम वरमून मार्गे वळून बघितले. आय, ह झि. र्प्‌ः टर रः कापून टाकण्याचा तयातरा “ आईये मुरलिमोहनजी, आडेये! ” विठोब्राने अचानक आंत आलेल्या मोहनला उद्देशून म्हटले. मोटनने आज खादीचाच पण युरोपियन पोषाख केला होता. त्याचे उत्थापनपूर्वैक स्वागत करून विठोबाने वसंताला हांक मारली. “ वद्या, अरे बद्या, माडीवरली तुझी ती आरामखुर्ची आण पाहूं जरा खालीं! न चहा बोलाव आणखी दोन कप लगेच !--” | हृ पहा विठोबाजी, मला बिलकूल चहा नको न्‌ खुर्चीचीसुद्धां गरज नाहीं मुळींच. वसंता, तू जा आपल काम कर--- मोहन ठाद्ध मराठींत म्हणाला “६ व्र जा वद्या, जेवून घे! वर्घ्याहून कधीं परत आलात आपण मोहनजी (--- यप “८ काल रात्रीं आलों दहाच्या सुमाराला ---” “५ कां१ पवनारच्या बंगल्यावर---” अण्णासाहेब आणखी कांहीं बोलणार, तोंच मोहनने त्यांना डोळा खातला आणि म्हटल-- ५: होय. पवनारच्या पुलापलिकडे आलों न्‌ मोटार पंक्चर झालीं एकदम. त्यामुळे परत यायला उद्ीर झाला फार--- ५ वुध्यांला कांहीं विशोष १” ५ कांहीं नाहीं. सध्यां थेड आहे सगळं. इथच कांहीं विदोष असेल तर बोला ! दोळक्यांच्या बोलण्यावरून मला वाटलं कीं, संपाची तयारी चालली आहे -- “: तयारी नाहीं, चचा! --” ण्णासाहैब आपले किंचित बाहेर असलेले दांत अधिक बाहेर काढून उद्वारले. | :£: पण इथली चर्चा म्हणजे तयारीच ती! काय विठोबाजी (--? ८ नाहीं. अण्णासाहेब म्हणतात तेर्‍च बरोबर. मी,सहा महिने कॉंग्रेस मंत्रिमंडळाला वेळ द्यावा अद्या मताचा आहे; न्‌. रोळक्यांच झत वेळ देण्यांत अथे नाहीं असं आहे--- ____ “अहो, शेळक्यांना तसं वाटायचं! गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या उमेदवारीला मान्यता न दिल्यामुळं आपण पडल्याच दुःख अगदीं ताजे आहे त्यांच्या मनांत (--- मोहन हंसत हंसत म्हणाला; व खिशांतील चांदीची सिगारेटकेस काढन ती त्यांने शेळक्यांपुढे धरली त्याबरोबर दोळक्यांच्या चेहऱ्यावर आलेली रागा*ची छटा एकदम मावळली; व त्या डबींतील सिगारेट घेऊन ती त्यांनीं मोहनच्या सिगा- सेटवर शिलगावली... विठोबा . आणि . अण्णासाहेब यांनाहि मोहनने सिगारेट दिली. २ त्या उंची सिगारेटचा एक दमदार झरका ब्ेतल्यावर काळे टोळक्यांचा केबार घ्यावयाला पुढे सरसावले. ८ पदा मोहन, काँग्रसविरुदध निवडणूक लढून दोळके पडल यांत त्यांना कमीपणा नाहीं मुळींच, असल तर भूषण'च आहे. कारण ते तत्त्वासाठी लढले. पण, एकीकडे काँग्रेस सोशलिस्ट म्हणून मिरवायऱजे न दूसरीकड आपल्या डायरेक्‍्टरांना खृप्र ठेवण्यासाठी शेगांबच्या वाऱ्या करायच्या टे राजकारण मात्र अगम्य आहि खरं की :* “तुम्हांला तरी तै. अगम्य असण्याचे कारण नाहीं, काळे ! जावीजींना गालिप्रदान करून पोट भरण्यापेक्षां त फार बरं! महिन्याच्या पटिस्थाला मुंबईहून येणाऱ्या चेकच्या लोभाने गांधीजींना कांहीं तरी (नमिच काढून सिव्या देणं दंच राजकारण आहे कीं नाहीं तुमचं १” | : स्वादीवर श्रद्धा नसतां वरस्वासंघाचे पदाधिकारी राहण्यापेक्षा जे फार अरं, मोहन! आमचा गांधींबर वरिदवास नाहीं म्हणून आम्ही टीका करतों त्यांच्यावर, या. झामच्या प्रचाराबदल जर कोणी आम्हांला पसे दिळ, तर तुमच्या पोटांत कां दुखावे ! | हि *: अहो. माझ्या पोटांत कशाला दुर्बल, काळे ? तुम्ही जरी तुमच्या त्या रमागिकलाल शेठजींच्य़रा इंग्रजी, गुजराथी, मराठी आणि हिंदी अदा चारी भाषांतील पत्रांत चार वेगवेगळे लगत लिहून त्यांच्याकडून दर महिन्याला चार चेक ऊपटळत. तरी माझी तक्रार नाहीं त्याबद्दल ! घण तुम्ही सस्वाची गोप्ट काढळोत म्हणून म्हणत वी « घण यांत तच्च कुठं सुटले मोहन? आमचा तर असा. आणा भंड की, भांडबलवाल्यांच्या पंशाचा उ पर्याग करूनच भांडवलशाहीर उच्चाटन करायचं !-7/ त | “ ग्राकी कांहीं म्हणा मोहन, गांधीवा्यांना जस जमनलालजी तसा या कम्युनिस्टांना मुंबईचा दहा. रमणिकलाळ वैरा भटला आहे. १५9 मी पुष्कळ नादिष्ट लक्ष्मीपुत्र पाहिले आहेत आजपर्यंत! पण केवळ गांधींना गालिप्रदान करण्याच्या शोकाखातर दोकडों. रुपये भाडोत्री ळकेखकांना दरमहा चारणारा हा मुंबईचा शेठिया ही एक अजब चीज आहे खरोखरी! आणि हे कम्यनिस्टहि पक्के वस्ताद भेटले आहेत त्याला ! तो म्हणेळ तसले लेख त्याच्या त्या तीन चार पत्रांतून लिहून खूप पसा ःहबकतात त्याच्याकडून! जुन्या काळीं धंदेवाईक मारेकरी असत ना, तसं झालंय या कम्युनिस्टांचं !” | :: अहो, आम्ही तरी काय करावं अण्गासादेब£ तुमच्यासारखी जर वकिली, सावकारी न्‌ मालगुजारी यांची जोड असती आमच्या पुढारीपणाला, तर पेक्षे मिळविण्यासाठी आम्हीहि दर आठवड्याला गांधींच्या नांवाने कोळसा उगाळळा नसता! पण आम्हांला खाजगी शाळांतून सुद्धां शिक्षक ठेवायला लोक तयार नाहींत. मग माधझ्यान्हा ऱ्वी वेळ आम्ही भागवायची कदी? हा रमणिकलाल आहे म्हणून महा- राष्टांतल्या किती तरी कम्यनिस्टांची दुपारची भ्रांत टळली आहे! नाहीं तरी प्रत्यक पक्षाला अलिकडे एक एक दोठिया ळागतच असतो. कोग्रे- सला दोठ जमनलालजी, हिंदु महासभेला दोठ विलाजी, तस कम्युनिस्टांना ज्षठ रमणिकलालजी !---” | ५ पण आमच्या कामगार चळवळीच्या मागि मात्र शेठिया नाहीं हो कुणी 1? | विठोबा मध्येच इंसून उद्गारला. “ खर आहे तुमचं म्हणणं विठोबाजी! आणि त्यामुळंच आप- ल्याला नेहमी पेक्षाची तूट पडून आपले संप अंयदास्वी होतात. आपणहि एक दोठिया गांठळा पाहिजे विठोबाजी आतां !-- “८हे मुरलिमोहनजी गांठून देतील आपल्याला एकादा शाठया 1 ५: शेठिया तर नाहीं! पण एकाद्या दिवाणाचा पाठंबा मळवून देऊ रशकेन कदाचितू !-- ्ट :< तो कसा काय बुवा?” विठोबाने त्याला आरचयाने विचारलें. पण तितकक्‍्यांत अण्णासाहेबांनी त्याला खूण केली. तेव्हां तो हंसत हंसत म्हणाला, “ तुम्ही संपाची तर तथारी करा आधीं! मग पाहू दिवाणाच्या आश्रयाचं! काय चलतां कां अण्णा- साहेब १--” “ चला? , अण्णासाहेब विठोबाकडे वळून उद्गारठे. “हे पहा बिठोबाजी, माझं मत काय आहे ते मी स्पष्ट सांगितलंय तुम्हां मंडळीला. आतां तुम्हांला जे काय योग्य वाटेल तें ठरवा तुम्ही न्‌ कळवा मला तरस.” ते दोघे लगेच बाहेर येऊन मोटारींत बसले. मोटार चाळू होऊन शुक्रवार तलावाच्या रस्त्याला लागतांच अण्णासाहेब म्हणाळे, “ काय़ रे, काल एकटाच गेला होतास वघ्यांला १ कां ती रोज होती तुझ्याबरोबर १---? “ नाहीं रे, एकटाच गेलों होतों. नेहमीं कशी नेणार दुसऱ्याच्या मुलीला बरोबर १--- “हे पहा मोहून, थापा नको मारूंस माझ्यापाशी! वघ्याला तूं एकटा गेला नसशील; रोज तुझ्याबरोबर होती; तिला घेऊन तूं मागच्या- प्रमाणे बंगल्यावर रादिला होतास आणि त्यामुळंच उद्यीर झाला तुला नागपूरला पॉन्वायला ! काय रे, खरे आहे ना सगळं मी म्हणतों ते £-” : तुझ्यापुदं बोलावे कुणी अण्णा! उत्तम कादंबरीकार होशील क. :: मी काटंबरीकार होईन कीं नाहीं द्दा प्रश्‍न निराळा! पण तुझी कृत्यं मात्र एक एक कादंबरी लिहिण्यासारखीं आहेत खरीं! काय रे, रोजला बरोबर घऊन तूं कितव्यांदा यात्रा केलीस ही शेगांवची ! पंढरपूरला ऱ्र्र असं जालहत्याप्रतिबंधक गृह काढलंय, तसंच शोेगांवला काढावं लागणार लवकरच ! पण लक्षांत ठेव, मोहन! रोज म्हणजे कांहीं तुझी ती मद्रासी नेस नव्ह पाचशे रुपये घेऊन गभपाताला तयार व्हायला! त्या रुला- बाच कांटे तू पाहिले नाहींस अजन !--- “ ए अण्णा ! कांहीं हाड तुझ्या जिभेला ? तिथ त्या धर्मराजा- समोर तूं पवनारच्या बंगल्याचे नांव काढलस---'? अन्‌ तुझ्या तरी जिभेला कांहीं हाड रे! तूं त्या काळ्याशीं भांडण उकरून काढून त्याचा पोटभरू शिवराळपणा चवाठ्यावर णलास ! त्या भोळ्या विठोबाला काय वाटलं असेल तुमची ही वाचाबाच ऐकून १ तो समजतो आपल्यासारखेच सगळे प्रामाणिक न कळकळीचे आहेत! आपल्या या आपसांतल्या भांडणांनीं भाव जातो बघ आपल्या पुढारीपणार्‍चा !-- “ मग त्या काळ्याने तरी कशाला तत्त्वनिष्ठेचा आव आणन माझ्या शेगावच्या वारीचा उद्धार केला ! तूं त्याला बीर, जेवण न सिगारेटचे टिन यांच्या जोरावर रुईंकरांच्या गटांतून फोडलास हें माहित आहे साऱ्या नागपूरला !--- “ अर मरो तो काळे ! त्या मूखाला जरा कांहीं कुठं खट्ट झालं को, आतां क्रांति होणार हिंदुस्थानांत असं वाटत असतं सारखं ! मोहन आज झक्क कायंक्रम झाला पाहिज आपला ! कुठं चलतोस ? ब्रॅडनमध्यें का बिलिमोरियांत !---” “ अरॅडनमध्ये नको न्‌ बिलिमोरियांतहि नको ! उगाच कोणी पाहिले तर बोभाटा व्हायचा गांवभर !--” “तो व्हायचा थोडाच थांबला आहे आतांपर्यंत !---” “ अरे, मी आतांशा जो वध्यांच्या वाऱ्या करतोय तो कांही निव्वळ प्राथनेला हजर राहृण्यासाटीं नव्हे ! माझ्याविरुद्ध अलिकडे -.... कांहीं निनांवी परत्र गेलीं आहेत इरवरदासजींना; न्‌ म्हणून जरा यापुढं जास्त काळजी घेतली पाहिज मला ! तुझा आग्रहच असल, तर एम्पा- यरमध्ये जाऊं या ! माझी स्वतंत्र खोली आहे. सगळा कार्यक्रम उत्तन न्‌ व्यवस्थित पार पडेल !--” “बरं चळ ! मळा भकहि फार लागली आहे! काय तो विठोवा- कडर्‍चा चहा! मळमळतंय सारखं घेतल्यापासून ! --” :: मम घेतलास कक्षाला तूं? मी कधीं चकून चहा घेत नाहीं त्याच्याकडे! उलट माझ्याच खर्चांनं सिगारेट पाजतो त्याला त्याच्या घरीं! तुझ पडलं सावकारी रक्‍त! तो एवढा अन्नाला महाग झालिला दिसतोय तरी सुद्धां तू त्याच्या पैशानं चह्या सिगारेट प्यायला पाहणार!” मोहृनने वोलतां बोलतां मोटार एम्पायर होटेल्च्या प्रशस्त आवारांत आणून उभी केली. त्याबरोवर चपराशी धांवत पुढें आला. त्याच्या अंगावर किल्ल्यांचा जुडगा फेकून मोहन म्हणाला --- :: खोली उघड माझी न्‌ जेवणाची व्यवस्था कर तावडतोब--? वपराद्याने धांबत पुढें जाऊन खोली उघडली आणि आंतल्या खोलींत असलेले जेवणाचे टेबल व्यवस्थित केळे. त्यानें टेवलावर दुभ्र वाटर घातली; हिरव्या रंगाचे आच्छादन असलेला दिवा त्यावर ठेवला व त्याच्या दोहों बाजूंना दोन पुष्पपार्त्रे ठेवून टेवलाची सजावट पूर्ण केली. ते दोघे बगीचांतील खुच्योवर वसून त्रूम्रपान करीत होते. तो बाहेर येऊन आददवीनें म्हणाला-- : खोली तयार आहे, साहेब--? ते आंत येऊन खच्योवर बसतांच त्यानें जेवणाची पदार्थपत्रिका (117181711) त्यांच्यापुंढ ठेवळी आणि तो मुकाट्याने मार्गे उभा राहिला. :: उभा काय राहिलास १-- असा उद्गार त्रासिकपणाने काढून मोहनने त्याला बीर आणि ३ लेमन यांच्या बाटल्या आणावयाला सांगितलें; व त्याबरोबरच आपल्याला हव्या असलेल्या पदाथाचींहि नांवे भराभर घेतलीं. अण्णासाहेब सर्चित मुद्रेने धूम्रपान करीत होते. त्यांच्या त्या गुळगुळीत, सुरकुतलेल्या चेइऱ्यावर आकुंचनामुळे जागोजाग पडलेल्या वळ्या दिव्याच्या प्रकाश्यांत अधिकच बेढत दिसत होत्या. धूम्रपान करि- तांना घोड्याप्रमाणे नाकपुड्या फेंदारून आणि फुरफुरावून आंत कोंड- लेला धूर बाहेर सोडण्याची त्यांना संवय होती; व ते धुन्ध झालेले असले किंवा एकाद्या महत्त्वाच्या विषयांत व्यग्न असले, म्हणजे त्यांच्या नाक- पुड्यांची ही हालचाल जास्त प्रमाणांत चाळत असे. त्यांचे लाळ चप डोळे त्या धुम्रवलय़ांमुळें मंदावळेल्या ठिणग्यांप्रमाणे दिसत होते. त्यांच्या डोक्याला सव वाजूंनीं टक्कल पडलेले असून, एकाच्या कातळावर मध्येच जसा गवताचा वाळलेला पुंजका असावा तसे त्यांच्या टाळूवर रिल्लक असलेल करडे केस दिसत असत. मोहनहि त्यांच्याप्रमारणेंच व्यग्नचित्त होता. त्याचे किंचित्‌ तार- बटलेळे टपोरे डोळे त्या व्यग्रतेमळे अकुंचित झाले होते; व त्याच्या लाल रुंद जिवणोभोंवतालचे चरे प्रकाशामुळे अधिक ठळक दिसत होते. त्याच्या त्या गोऱ्या चतुष्कोन चेहऱ्यावर नेहमीची कलंदरी बेपर्वाई आज दृष्टीस पडत नव्हती. तरी सुद्धां गुंगळेळे मादक डोळे, मोडलेल्या बांकदार भुंवया, दांताखालीं अर्धेवट दबलेला अधरोष्ठ आणि कपाळावर हात ठेवल्यामुळे विस्कटळेळे काळेभोर कुरळे केस यांच्यामुळे त्याचा चेहरा चिंताक्रांत खरा पण अधिकच मोहक वाटत होता. दोघेहि आपापल्या विचारांत गक होते. चपराद्याने बाटल्या फोडून त्यांच्यापुढे ठेवल्या. त्यावरोबर मोहननें दोन्ही चषक भरले: व ते एकवार अभीष्ट- चिंतनपूबक एकमेकांना मिडवून त्यांनीं मद्मपानाला सुरवात केली. - 4 तोंच चपराशी खाद्य पदार्थाच्या प्लेट्स घेऊन आला; व त्यानें टेबलावर त्यांची झटपट व्यवस्थित मांडणी केली, जेवणाला प्रारंभ झाल्यावर अण्णासाहेब थोडे गंभीरपणाने म्हणाले, “ मोहन, तू कधीं विचार करतोस का रे आपल्या परिस्थितीचा १---” ““हो ना! सध्या तर मी दुसर्‍या कक्याचाच विचार करीत नाहीं तीं निनांबीं पत्रे आमच्या मुख्य कचेरीकडून माझ्याकडे पहायला आल्यापासून !---” | :< मी त्या अर्थानं विचारीत नाहीं, मोहन-- ” :: मृग कोणत्या अर्थानं विचारलंस तूं १” “ तू आणि आपला हा नवा मुख्य प्रधान दोघेहि कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षांत होतात; कॉंग्रेस सोशलिस्ट पक्ष स्थापन करण्यांत तूं पुढाकार घेतलास; तो पक्षाच्या कार्यकारी मंडळाचा सभासद न्‌ तूं सुख्य चिटणिस होतास----” “ मृग म्हणणं काव तुझे अण्णा (--? मोहनर्ने किंचित्‌ त्रासिक आवाजांत विचारलें. “: मोहन, मला वाटतं तुझ्या नसा मरून गेलेल्या आहेत सगळ्या ! एका काळीं तुझ्याबरोबर कॉंग्रेस सोशलिस्ट म्हणून काम करीत असलेला तुझ्याच बयाचचा हा प्रियदर्शन मुख्य प्रधान होऊन बसला न्‌ तूं आपलं पूर्वीप्रमाणे चीफ एजेंट रहावेंस याचं कांहीं बाटत नाहीं तुला !----” अण्णासाहूबांच्या नाकपुड्या त्वेषाने फेंटारल्या होत्या. त्यांच्या त्या खुनशी संतप्त चेहऱ्याकडे तुच्छतामिश्र कुतूहलाने पहात मोहून म्हणाला --- “ अरे, पण ती आपल्या हातची गोट आहे का अण्णा? प्रियद- डनला त्याच्या नक्षिवाने हात दिला!” “ नशिबाने? गांधींनीं दिला म्हण! नाहीं तरी गांधींचा खरा ओढा पोटांतून मवाळांकडे आहे. त्यामुळं प्रांतांतळे जुने पुढारी सारे ह; ऱ्रे बाजला सारले गेले न्‌ जिल्हा कोन्सिलच्या सुद्धां कारभाराची अनुभव नसलेला हा सर महादेवांचा पुतण्या मुख्य प्रधान होऊन आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर बसला !-तुला नाहीं चीड येत या गोष्टीची 2-९ “हू पहा अण्णा, प्रियदर्शन सुख्य प्रधान झाला तो कांहीं केवळ बापूंच्या शिफारशीमुळं किंवा लहरीमुळं नव्हे. . त्याचे गुणहि तसेचच आहेत. तूं म्हणतोस, त्याला कारभाराचा अनुभव नाहीं म्हणून, पण सर महादेवांच्या हाताखालीं पुष्कळ अनुभव घेतलाय त्याने. कायदेभंगाच्या दोन्ही चळवळींत त्याने धडाडीने भाग घेतला. नाहीं तर, तू आठवण कर. आपण दोघांनीं कॉँग्रेसच्या निमित्ताने दिल्लीला जाऊन कशी मजा मारली ती ! बापूंची माणसाची पारख अचूक असते अगदीं ! ” “ ते तुझ्यावरल्या त्यांच्या लोभावरून दिसतंच आहे ! तू प्रिय दर्दानचे एवेढ गुण गातोस ! पण ठाकक्‍लाजी, खरे, महता, प्यारेलाल. सिंगजी. मिश्राजी, खांडेकर हे काय कमी स्वाथत्यागी किंवा कतवगार होते का त्याच्यापेक्षा -- | :: असं कोण म्हणल अण्णा ! या पुढाऱ्यांतळी चुरस टाळण्यासाठी तर त्याला मुख्य प्रधान करण्याचा सल्ला दिला. बापूनी ! त्याच्या आपसांतल्या स्पर्धेचा फायदा मिळाला प्रियदरीनला ! त्याला तू न्‌ मी काय करणार £--> ५८ ते कांहीं नाहीं मोहन ! या प्रियदरोनला आपण ओढलाच पाहिन खालीं !--' :: अरे पण का? तुला जर त्याच्यापासून कांहीं हवे असेल तर सांग ना मळा? तुला पालंमेंटरी सेक्रेटरी व्हायचंय का £ पब्लिक प्रॉसिकयूटर व्हायचंय का? अरे, तो मुख्य प्रचान झालाय या गोटीचा शक्य तितका फायदा घेतला पाहिजे आपण !---“ “८ खरोखरी तुला शरम वाटली पाहिज असं बोलायला, मोहन ! मळा कळत नाहीं तुझी मनोवृत्ति ! एका काळचा आपल्या बेठकोंतला ३४2 इसम द्या न्‌ त्याचं आश्रित होऊन आपण राहायचं ! छे छे, मोहन; तुझ्या नर्सा खरोखरीच मरून गेल्या आहेत सगळ्या !--” “हूंःबघ अण्णा, मी कांही कॅलिजपासूनचा त्याचा सहाध्यायी नाहीं तुझ्याप्रमाणे मत्सराने जळफळायला ! मी असं ठरवल्य कीं, तो पुख्य प्रधान आहे न्‌ आपला दोस्त आहे; तर या गोष्टीचा फायदा घेऊन जितक्या रीतीनं म्हणून हात मारतां येईल तितका मारून घ्यावचा बा वेळीं !-- “: पण बोलून चाळून चीफ एजंट तूं! तूं काय हात मारणार? ” “ अण्णा, मी कांहीं आतां चीफ एजेंट राहिलों नाहीं नुसता ! प्री एक कंपनी काढायच्या विचारांत आहे नू तुला डायरेक्‍्टरहि करणार आहे तिचा !---” “८: कृंपनी ! कसली कंपनी £ नांब काय तिच £ काय करणार आहे ती £--? “तें सारे फक्त मला माहित ! ती प॒थ्वीच्या पाठीवरले सगळे घेदे करील ! मी तूर्त तिच नांव “ हिंदुस्थान लिमिटेड? ठेवाय'चे ठरवलय! तं एक पैहि न देतां डायरेक्टर हो! प्रांतिक सरकारच्या निरनिराळ्या स्वात्यांचे जितके म्हणून ठेकयांचे न्‌ खरेदीचे व्यवहार होतात, तितके सगळे या कंपनीमार्फत व्हावेत असा प्रयत्न करणार आहे मी! आपल नवे प्रांताध्यक्ष शेठ गुलाबचंदजी हे अध्यक्ष होतील डायरेक्‍्टरांच्या बोर्डाचे ! मग काय बोल, पसंत आहे ही कल्पना तुला? आतां लवकरच अंदाजपत्रक तयार होईल आपल्या प्रांताचं. त्याच्या अनुरोधाने कामं सुरू होणार आपलीं जोरानं ।--? :“ कल्पना चांगली आहे तुझी, मोहन ! पण प्रियदशन मदत करील आपल्याला असं वाटते तुला ? त्याला आपल्या सच्चोटीची घर्मेड आहे फार-- २५ “6 अरे, सचोटीची फार घर्मेड असेल, तर ज्या उच्च पटावर तो आज बसलेला दिसतोय त्याच्यावरून खालीं येईल गडगडत! सचोटी हें सुद्धां धोरण आहे एक ! तो कांहीं घम नव्हे ! नाहीं तर ' कमिशन या नांवानें आज हर एक व्यवहारांत राजरोस नांदणारी चीज अस्तित्वांत आली नसती जगामध्ये ! निरशा दुधाचे लोगी आधीं यंत्राने काढून घेऊन मग ते गिऱ्हाइकाला विकणं हें जसं या शास्त्रीय युगांत प्रतिष्ठित- पणाचं समजलं जातं, तसंच प्रत्येक व्यवहारांत स्वतःचे कमिदन आधीं काढून घेणं हेंहि अगदीं सचोटीचे समजळं जातं ! आमच्या या संचो- टीच्या व्यवहारांत प्रियदशोंन जर सामील झाला नाहीं न्‌ आम्हांला तग करूं लागला, तर त्याला परिणाम भोगावे लागतीळ आपल्या सचोटा विषयींच्या चकीच्या कल्पनांचे ! त्याचं न॒ उद्योगमंत्री पंडित गदाधर वाजपेयी यांचे सूत नाहीं फारसं! हा कालचा पोर मुख्य प्रधान होऊन आपल्यावर वर्चस्व गाजवतो म्हणून तो बुढूढा जळफळत असतो सारखा! त्यांच्यांतल्या या धसफुशीचा फायदा घेतला पाहिजे आपण ! आम्ही ठरवलंय प्रियदरीनलळा धाकांत न॒ दाबांत ठेवून जितकं साधतां येईल तितक साधन घ्यायचे, तो हटवबादीपणाने आडवा येईल तर त्याला कापून काढु बेलाशक !- आपल्या प्लेटवरील पांफ्रेटचा मोठा थोरला तुकडा सुरीने कापतां कापतां मोहन अविद्याने उद्ारला; व घसा ओला करण्यासाठां मद्याचा एक घोट घेऊन त्यानं म्हटले-- “ म्हणून मी मधांशीं तै सूचक वाक्‍य बोललो को, संप झाल्यास एका दिवाणाची मदत मिळे शकेल आपल्याला !--” ५: पण तूं भलत्याच ठिकाणीं बोललास तें ! तो विठोबा म्हणजे खराखुरा 'विदुर' आहे बघ ! कौरबांत राहून पांडवांची बाजू घेणाऱ्या पहाभारतांतल्या विदुराप्रमाणं तो आपल्यांत राहून प्रियददानची तरफ- दारी करतोय सारखी ! कामगारांचे शिष्टमंडळ घेऊन हा प्रियदनला ३८ भेटायळा गेला, तेव्हां त्यानं जी काझी या भोळसटाला पाजली तिने अगदीं मिंधा करून टाकलाय त्याला !---- :६पुण प्रियद्रोनच्या मनांत कांहींहि असलं, तरी प्रांताची स्थितीच अशी आहि कीं, तो रोतकरी न्‌ कामगार यांच्यासाठी कांदींहि करूं्‌्दाकत नाहीं येदाच्या वर्षीं ! मळा काळच वध्यांला कळले--बापूंच्ा सारा कटाक्ष दारूबंदीवर आहे; नू तिच्यापायीं एवढी तूट येणार आहे उत्पन्नांत कीं, दुसरं कोणतंहि नवं काम हातीं घणे अदाक्य होईल मंत्रिमडळाला! म्हणून मी म्हणतों कीं, या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण घधाकांत न्‌ दाबांत ठेवूं शकतों प्रियदर्शनळा ! वाहेरचा असंतोष नू मंत्रिमंडळां- तली धुसफूस--त्याची काय हिंमत आहे आपल्याला तंग करायची! आमच्या गुलावचंदजींनीं परवबां गदाधरजींना उपाहार दिला, तेव्हां 'लोकहिता'च्या त्या संपादकालाहि बोलावला होता त्यांनीं माझ्या सूचने- बरून! प्रातांतळे मुख्य इंग्रजी दैनिकहि आपण बगलेत मारणार आहोंत त्याच्या संपादकाला जाहिरातींचा मलिदा चारून !--_? :: मग कांहीं हरकत नाहीं माझी तुझ्या या नव्या कंपनीचे डायरेक्टर व्हायला, मोहन !--” अण्णासाहेब मोठ्या उल्हासाने चषक उचलीत म्हणाले. त्यांच्या डोळ्यांत आतां उत्पन्न झालेल्या लकाकीपुर्दे त्या चपकां- तील मद्याची लकाकी खात्रीने फिकी पडली असती. २९७ दाऊंतळेचा झाक कोल रात्रीं आम्ही पवनारहून परत आला. आणि तेव्हांपासून चैन नाहीं माझ्या जिवाला. पहाटे उठून मी हें लिहिते आहे. पण, उठून लिहिते असं म्हणायळा एक क्षण तरी निबांत झोंप लागली होती का मला ? रात्रीं बाराळा आम्ही परत आलो. ममीनं केबढे डोळे केले मला वघितल्यांवर ! आम्हांला यायला इतका उशीर झाळिला पाहून खात्रीनं तिच्या मनांत कांहीं तरी आले, पण मी नदीच्या पात्रांत घसरून पडल्याचे कळल्यावर जे काय मनांत आले होतं, तै सारं गेलंहि लगेच ! ल्हान मुळं आरशावर इबास टाकतात; अन्‌ तीं श्‍वास टाकतात न टाकतात, तोंच तो उडूनद्दि जातो. आईचं प्रेमळ मन सुद्धां त्या आर: शासारखंच नसते का £---तुझे अंग दोकून देतं, म्हणून ती लगेच म्हणाली मळा. किती ओशाळल्यासारखं झालं मला त्या वेळीं ! मी तिळा “नको' म्हणून सांगितल न्‌ अंथरुणावर येऊन पडलें. पण किती तरी शट वेळ डोळा लागेना माझा. आणि डोळा एकदांचा लागल्यावर निवांत झोंप येण्याऐवजीं कसकसलीं स्वप्नं नाचे लागलीं डोळ्यांपुर्ढे ! त्या स्वप्नांतूनच उठून दचकून जागी झालें मी अखेर ! पवनारहून परत आल्यावर पडलेलीं तीं स्वप्नं !--पवनारला जे घडलं ते सुद्धां त्या स्वप्नांपेकींच एक असते तर किती बरं झालं असतं! --प्रणयमीलनाचा अनुभव एकदम प्रत्यक्ष येण्यापेक्षा प्रथम जर त्याची प्रतीति स्वप्नांतून आली तर ते इष्ट होणार नाहीं कां? एकादी गोष्ट परिणामीं कितीही आनंददायक असली, तरी ती जर ध्यानींमनींसुद्धां नसतां अकस्मात्‌ घडून आली, तर मनाला धसका बसल्यासारखा होतो. पण प्रियकराची पहिली भेट स्वप्नांत घडण्याइतकक्‍्या उषेसारख्या सगळ्याच युवति कुठं भाग्यवान्‌ असतात £---त्या स्वप्नांतून मी दचकून उठले. कां दचकून उठले £--नीटसं आठवत नाहीं तें स्वप्न आतां. मला वाटतं, झी पात्रांतल्या एका खडकावर उभी होतें. खूप उंच होता तो खडक न्‌ खालचे पाणी डोहासारख॑ खोळ खोल दिसत होतं. मोहननीं मला अचानक मिठी मारायचा प्रयत्न केला; न्‌ त्या गडबडींत मी पाय घसरून खालीं धाड्दिशीं डोहांत पडळें! कां बरे असं चमत्कारिक स्वप्न पडलं मला? वास्तविक मी घसरून पडलें, तेव्हां मोहननींच हात देऊन उठवली मला. पण स्वप्नांत मात्र उळट दिसलं! पण उलट तरी कसं म्हणे? मोहननीं त्या वेळीं मला सांवरली---पण त्यानंतर जे घडलं! ते स्वप्न चमत्कारिक नाहीं. खरंच आहे ते! गेळे तीन महिने अनिर्बंध प्रीतीचं तत्त्वज्ञान ते सारखे ठसवीत होते माझ्या मनावर! मला कळायला नको होता का त्यांचा उद्देश १ मग कां गेळें मी त्यांच्याबरोबर एकटी दोगांवला ? ममीनं कांहीं मोठयाद्या खुषीनं नाहीं परबानगी दिली मला त्यांच्याबरोबर एकट्याने जायला. पण पपांची अनुकूलता पाहिल्यावर ती बोलली नाहीं फारसं कांहीं. तरीसुद्धा मोटारींत बसतांना आठच्या आंत घरीं परत येण्या- २९ बद्दल किती बजावून सांगितलं तिने मोहनना! माझंच चुकल. मी प्राथना पहाण्याच्या मोहानं सातपर्यंत तिथ थांबळे, पण तो मोह तरी का पडला मला १--' बापूंशीं तुझी ओळख करून देतो, असं मोहननीं जर मला सांगितलं नसतं,तर खात्रीनं थांबले नसते मी प्राथनेसाटीं. दुसरीहि च॒क माझीच. नदीच्या पात्रांत उतरण्याची दुर्बुद्धि मला झाली नसती तर ?--- पण मी नदींत उतरळें नसते, तरी बंगल्यावर गेल्यावर आवरतां आलं असतं कां मळा त्यांना? नागपूरहून वर्ध्याला येतांना त्यांनीं तो बंगला मला दाखवला न्‌ किती खुवीनं कबूल करून घेतलं माझ्यापासून तिथ थोडा वेळ थांबायचं! छे, त्यांनीं मला फसवळे नाहीं; मी जाणून बुजून फसले! बांधावरून आणि खडकांवरून आदळत खालीं आलेला तो नदीचा फेसाळ, उत्संखळ, खदखदा हसणारा प्रवाह !--तो जणूं मला सांगत होता कीं, मनुष्याच्या दुरंत वासनाहि अशाच सगळीं बंधनं झुगारून देऊन मीलनार्‍चा मार्ग गांठतात. पण मला त्या वेळीं तें उमजलं नाहीं. अनिवेध प्रीति! हीच का ती अनिवबेध प्रीति :--परत येतांना मोहन मला म्हणाळे, “ आपल्या आयुष्यांतल्या परमोच्च सुखाचा स्वर्गीय प्रसंग आहे हा! त्याच्याविषयींच्या उत्कंठेने आपलं आजवरलं आयुष्य लोमनीय झालं होतं; न्‌ त्याच्या आजच्या अनुभूतीनं आपलं पुढल आयुष्य लोभनीय होणार आहे!” किती गोड वाटले ते त्यांचे राब्द मला! मोटार चालवतांना ते सारखे बोलत होते. पण मला ते ऐकू येतंहि होतं आणि नव्हतंहि! कसल्या तरी अनिवेचनीय तंद्रेंत मी गुंगळें होते. तिळा जागृति म्हणतां येणार नाहीं, निद्राहि म्हणतां येणार नाहीं. मन नुसतं गुंगलं होतं;-- कसलीहि हालचाल करीत नव्हतं. श्रांत न्‌॒शीतळ झालेल्या गातरांतून कसल्या तरी सूक्ष्म ऊर्मि उठत होत्या. त्या ऊमींच्या हिंदोळ्यावर आंदोलणारं मन--त्याची शुद्ध हरपली होती सगळी. त्यांच्या खांद्यावर मस्तक टेकलं होतं मी आपलं. ते मधन मधून माझ्या अंगावर हात फिरबीत,--माझ्या भुरूमुरू उडणाऱ्या केसांचे, थंड कपाळाचं न्‌ सुस्त क डोळ्यांचे किती तरी वळां चेबन घेतलं त्यांनीं !--तेवटंच फक्त आठवतं. ते काय बोलले हें आठवत नाहीं आतां. जणूं कांहीं तो सारा प्रवास न्‌ प्रकार म्हणजे अधेवरट आठवणार स्वप्नच आहे एक! पण तें स्वप्न नाहीं, सत्य आहे. आणि त्या सत्याच्या कठोरंतेची -। कटुतेचीहि म्हणू का £-प्रतीति मला ममीच्या त्या घरीं आल्याबरोबर वघितलेल्या साक डोळ्यांत आली. “कां ग, इतका उद्यीर कसा झाला? मी बजावून सांगितलं होतं ना तुम्हांठा आठच्या आंत यायला १---” तिनं माझ्याकडे रागारागाने पहात पण मोहनना उद्देशून विचारला होता तो प्रश्‍न. मी घुटमळळलें, घाबरले; पण त्यांनीं मी पाण्यांत घसरून पडल्याची हकीकत किती खुब्नीनं न्‌ खुलवून सांगितली तिला! ममीला वाटलं, केवढ्या संकटांतून आपल्या एकुलत्या एका मुलीला वाचवली. त्यांनीं | ते इतके नाटकी आहेत असं जर पूर्वी कुणी मला सांगितले असते, तर खरं नसते मानले मी तें! पण इतका उश्यीर झाल्यावर असं कांहीं तरी नाटक केल्यादिवाय त्यांनासुद्धा गति नव्हती दुसरी! त्यांनीं ती हकीकत सांगितल्यावर ममीच्या डोळ्यांतला सगळा संशय, सगळा रोप गेला; न्‌ कृतज्ञतेच्या आंसवांनीं भरून आले ते लगेच! ते अगदीं घट्टपणानं परत गेळे तिचा निरोप घेऊन. पण मला मात्र सारखी चुटपुट लागून राहिली तिला तशा रीतीनं फसवल्यावद्दळ! आजपर्यंत किती तरी वेळां खोटं बोळे असेन मी ममीजवळ. पण अशी चटपुट लागली नव्हती कधीं माझ्या मनाला! ममीला जसं त्यांनीं फसवलं, तसंच मलाहि फसवणार नाहींत का ते? छे, छे, माझ्या गळ्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे त्यांनीं! ममीला त्यांनीं फसवलं ते निरुपाय म्हणून; तिला खरं. सांग- ण्याची सोय नव्हती मुळींच. प्रीतीचा आस्वाद इतक्या चोरटेपणानं व्यावा लागावा हें दुर्दैव नव्हे का खरोखरी! प्रणयाच्या पहिल्या अमयांद्‌ ऊर्मीत शरीर आणि मन या दोहोंचचीहि शुद्ध बुद्ध नाहींशी झालेली 34 असतांना जी गोष्ट अगदीं सहज, अगदीं न कळत घडून येते, ती चोरून करण्याची, चोरून ठेवण्याची गरज का पडावी? जीवितांतील परमोच्च सुखाचे हे क्षण, योवनाच्या स्वर्गीय सफलतेची ही प्रथमानुभृति, एखाद्या 'चोरून आणलेल्या पृथ्वीमोलाच्या वस्तूप्रमाणं, अंतःकरणाच्या कोंपऱ्यांत खोळ खोळ गाडून टाकण्याची पाळी का यावी? ज्ञानवक्षाचे फळ निषिद्ध ठरवून तें खाण्याची जी मनाई परमेश्‍वरानं आदिमानवाला केली होती, ती याच अर्थाने तर नसेल? नाहीं तर तें फळ खातांच आदि- मानवाचा अधःपात का झाला असता? प्रीतिफळाचचा आस्वाद निषिद्ध ठरवणे, त्यामुळं अधःपात होतो असं मानण, हे अनैसर्गिक, अन्यायाचे नाहीं का !---मोहन म्हणतात तेंच खर, --प्रीति अनिवरेध असली पाहिजे; तिचा उपभोग हा तारुण्यांतला स्वभावसिद्ध हक्क समजला गेला पाहिज.---मग माझे मन अस्वस्थ का व्हावे? भीतीनं व्याकुळ का व्हावे £ त्यांच्याविषयी अविश्‍वास का वाटावा ? हा सारा पूर्वसंस्का- रांचा परिणाम आहे. छे, ते मला फसवायचे नाहींत कधीं. माझ्या गळ्यावर हात ठेवून रापथ घेतली आहे त्यांनीं. ह. ळर 3 ळू काल सेमिनरी हिळवर फिरायला गेलों होतों आम्ही. तेव्हां माझ्या ध्यानींमनीं नसतांनाहि पुन्हा घडला तसा प्रकार! मी पुष्कळ प्रयत्न केला त्यांना आवरण्याचा. पण त्यांच्या प्रेमळ आर्जबापुढं कांहीं चाललं नाहीं माझं, परत येतांना मी स्तब्ध होतें. त्यांना वाटलं, भी रागावले आहे. हो, मी रागावलें होतें खरीच. पण स्वतःवर, त्यांच्यावर नव्हे ! सी जवळ असले, म्हणजे त्यांना माझ्याशिवाय दुसरं कांहीं सुचत नाहीं, स्वतःचे मन आवरत नाहीं, हें मळा कळून चुकलंय आतां. तरीसुद्धा मी त्यांच्याबरोबर एकटी बाहेर का गेलें? त्यांना माझा मोह आवरत नाहीं आणि मलाहि त्यांचा मोह आवरत नाहीं. त्यांच्या सहवासांतून दूर झाल्यावर मग मला विवेकाच्या शेभर गोष्टी सुचतात; आपलं हें सारं .- 54 वर्तन चुकीचं आहे असं वाटत. पण त्यांच्या सान्निध्यांत गेल्यावर पुन्हा सगळ्या गोष्टींचं भान नाहींसं होतं. प्रणयाच्या उन्मादानं मला जसं बेहोष केलंय, तशीच त्यांचीदहि अवस्था झाली असेल का? या शंकेनं केव्हां केव्हां व्याकुळ होतं माझं मन. एकदां वाटतं त्यांना विचारावे.--माझ्या गळ्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे ना त्यांनी १-- पण जेव्हां विचारायचं तेव्हां भान राहत नाहीं आणि मग विचारायचा धीर होत नाहीं. असं वाटतं, ते इतकं प्रेम करीत अस- तांना दोका घेणं अयोग्य नाहीं का होणार ? देवा, योवनपुष्पांतला हा प्रीतीचा मधु--याचा आस्वाद घेणं तूं इतकं कठीण का करून टाकलंस १ आणि जर त्याचा आस्वाद माणसानं सहजप्रवृत्तीनं घेऊं नये अशी तुझी इच्छा होती, तर तूं प्रीतीला इतकी मादक आणि दाहक का केलीस १ माणसाला नंदनवनांत ठेवायचा न्‌ तिथलं सर्वात मधुर फळ खायला मात्र त्याला मनाई करायची, ही कुठली तुझी रीत? प्रीतीचा आगम म्हणजे मनःसष्टीचा वसंतत्रव्तु. योवनानं शरीर कितीही मुसमुसळेलं असलं तरी अंतःकरणांत प्रीतीचा उद्धव होईपर्यत भावनांना बहर येत नाहीं. प्रीतीच्या मदिर स्पर्शानं मनःसृष्टींतल्या सगळ्या कळ्या कशा उन्मत्त- पणाने उमलतात! त्या उमलत्या कळ्या नि्द्यपणानं चिरडून टाका- यच्या ही कुठली नीति? जीवितांतील सगळ्यांत मधुर, सगळ्यांत उदात्त आणि सगळ्यांत आनेद्दायक भावना आणि घटना म्हणजे प्रीति, प्रीतीची पूतता ! पण संशय आणि भीति यांनीं किती कडवटपणा आणला आहे तिला! केवड्याच्या पानाला कांटे आणि बनांत साप! प्रीतीचंहि तसंच नाहीं का? " पण त्यांच्या मनाची अवस्थासुद्धां माझ्याच सारखी असल का आज १ स्त्रीप्रमाणे पुरुषाला सुद्धां प्रीतीचा आस्वाद कडबट, कंटकमय बाटत असेल का? स्त्री ज्या आतुर पण सभय मनानं प्रणयाच्या केतकी- द्र कुंजांत प्रवेश करते, तशीच स्थिति पुरुषाचीहि असते का प्रणयाचा प्रथमास्वाद घेण्याच्या वेळीं ? मला वाटतं, नसावी. जेव्हां जेव्हां त्यांच्या इीला माझी दृष्टि मिडते, तेव्हां तेव्हां अधीरता आणि अतप्तता यांच्याशिवाय दुसरा कोणताहि भाव दिसत नाहीं त्यांच्या हटींत मळा आणि त्यांचे ते निःरोक आणि निर्भय डोळे बवितल्यावर माझाहि धीर चेपतो मग.---मलाहि वाटतं कीं, इतक्या या स्वाभाविक आणि निष्पाप गोटींत इतकं भिण्यासारखं, संदायाने अडखळण्यासारखं काय आहे ? पण, हें वाटलं, तरी तेवढ्यापुरतं. पाण्याने मिजळेल्या जमिनीवर ऊन पडतांच तिला भेगा पडाव्यात न्‌ तिच्यांतून धुक्माचे वाफारे निघावे, तसं होतं मागाहून माझ्या मनाचं. नाहीं नाहीं त्या शका मनांत येतात. असं वाटत कीं, दकुंतळेसारखी तर माज्ली फसवणूक होणार नाहीं ना १ शाकुंतलांतील तो दुर्बांसाचा निस्मृतीचा शाप मला अत्यंत सूचक वाटतो. प्रीतीच्या जटिल शास्त्रांत प्रवीण असलेल्या कालिदासानं माझ्यासारख्या अननुभवी, निष्कपट कुमारिकांना इषारा देण्यासाठीं त्या श्यापाच्या रूपाने ते एक प्रतीक घातलं आहे श्ाकुंतलांत ! प्रणयमधच्या पहिल्या अमयांद आस्वादनानंतर प्रेमिकाला कांहीं काळ तप्ति आणि श्रांतता यते. --त्या श्रांततेचे पयवसान अखेर विस्मतींत होत. आणि विचारी प्रणयिनी त्या विस्मुतीच्या शापाला बळी पडते. नाहीं तरी दोलळेनं म्हटलं्च आहे, --- 1.16 ७७१] 008 18 8702166 ग &00प78 1180 1 0166 1०88858 शकुतलेचा तो दारुण अनुभब-दुवीसाचा तो विस्मतीचा शाप! किती तरी प्रणयिनींचे हृदय विदीर्ण केलं आहे त्या शापानं! किती तरी अल्लड, अजाण अबलांच्या उमलत्या जीवनाचे मातेरं केळं आहे त्या शापानं! माझ्या बाबतींत तर तसं होणार नाहीं ना? दुष्यंतानं झिड- .-4-: कारलेल्या दिड्मूढ दाकुतलेला मेनकेनं उचळन स्वगात नेलं. माझी ममी घांवेळ का तशी माझ्या हांकेला ? | ममी अलिकडे किती सारशकतेनं बघत असते माझ्याकडे ! मी कितीहि लपवण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्या वत्तींत न्‌ शरीरांत झालेला फरक तेच्या अनुभविक दृष्टींतून कसा सुटणार? मी पुष्कळ लपवीन. पण भाझ सगळ शरीर, माझी वृत्ति, माझी दृष्टि, माझी प्रत्ये हालचाल बोलते आहे. शकुतठला सांगावं लागळे नाहीं;--कण्वक्रषींनी तें अंतज्ञांनानं ओळखलं. स्त्रियांना तर था बाबतींत एक प्रकारच विदोष अंतज्ञान असतं ! ममीला आवडत नाहीं अलिकडे मी त्यांच्याबरोबर बाहेर गेलेळे- सला दोन तीनदां म्हणूनह्ि बघितलं तिने तस विशेषतः: सेमिनरी €ल्वरून रून परत यायला जेव्हां आम्हांला रावींचे अकरा वाजले तेव्हां ती मला खोंचून म्हणाली सुद्धां, “का ग आजहि कुठं घसरलीस को काय, रजनी?” एकदां वाटतं, ममीला सागून टाकावे सरळ सरळ. ' पण धीर होत नाहीं, वास्तविक आईच्या मांडीसारखा दुसरा आसरा चाहा उुटाना, पण आईजवळ सुद्धां असल्या नाजक बावतींत आपले मन मोकळं करण्याचा हिय्या मुलींना होऊं नये है दुर्देव नव्हे का खरोखरी १--ममीळा मी न सांगतां समजल्य सगळं. फक्त माझ्या ताठून त बाहर पडण्याची वाट पहाते आहे ती ! र क 3 ज्र मी त्यांना आठवण दिली शापथेची.--- आणि किती वबरमले दचकळ त एकदम ! त्यांनीं जवळ घेतली होती मल्ग नेहमीप्रमाणं न्‌ तितकयांत मी त्यांना आठवण दिली. त्याबरोबर माझ्या गळ्यांत असलेले तयाच हात आपाआप बाजूला झाले. फुलांचा हार आनंदानं गळ्यांत घालावा न्‌ त्यात विंच निघून तो डसावा, तसं झालं त्यांना !- क्षणभर स्तब्ध होते ते अगदीं. पण मी पुन्हा विचारलं पुन्हा छेडलं त्यांना प्रथम ते थोडे घटमळले. पण मग म्हणाले मला चचांगळी आठवण ४५५ आहे मी घेतलेल्या शपथेचची ! पग तुला हिंदु व्हावे लागल माझ्याशी लग्न करण्यापूर्वी ! ?---“' पण शपथ घेतांना कांहीं ही अट सुचवली हती तुम्हांला ! ?!--मी म्हटले. मला वाटले, आपली भीति, पुरुप. स्वभावाविषयींचा आपला अंदाज खरा ठरला एकूण ! मी बोलले; पण माझं मन खचल्यासारखे झाले. प्रणयभावनांचा सगळा फुलोरा झडून गेला त्या एका क्षणांत; न्‌ ते समोर उभे असतांनाहि मी त्यांच्यापासून एकदम अगणित मेल दूर एकटी फेकून दिल्यासारखी वाटं मला ! डोळ्यांत अश्रु आले, पण ते बाहिर पडेनात; कंठांत हुंदका दाटला, पण तो बाहेर फुटेना. सगळं कसं गुदमरल्यासारखे झालं पण बोलणं एकदां सुरू केलं होतं, तेव्हां त॑ पुरं करणं प्राप्तच होतं. ते सिगारेट ओढीत खिडकींतून बाहेर पहात होते. त्यांची ती त्रस्त, क्रुद्ध नजर ! क्षणैक माझ्या मनांत शंका येऊन गेली, थोडया वेळापूर्वी प्रीतीची सुधा वरसणारे हे डोळे ! नाटकी होती का ती प्रणयदृष्टि! आणि ती जर नाटकी असेल, तर माझ्यापूर्बी किती तरुणींची प्रतारणा केली असेल' तिनं १ वासनापूर्तीनंतर त्या हृट्टींतून उफाळलेल्या अंगारानं किती निष्कपट अबलांच्या जिवाची होरपळ केली असेल १ पण त्या दृष्टीला मी दृष्टि मिडबली आगि विचारल !--मला कुठून घै्य आलं कोण जाणें £ -“नोंदणीने लग्न नाहीं का करतां येणार आपल्याला ? तिथे कुठं धमाचा प्रश्‍न उद्भवतो? आपण दोघंही आपांपल्या धमोत राहून विवाहबद्ध होऊं शकतां तसं केल्यानं !” ते पुन्हा घोटाळले; चांगलेच घोटाळले या वेळीं. हातांतली जळती सिगारेट त्यांनीं केंकून दिली; नवी पेटवली आणि ती पीत फेऱ्या घातल्या झकाट्याने दोन तीन ! आणि नेतर एकदम माझ्याकडे वळून उद्गारठे :: तू म्हणतेस ते खरं आहे, रोज ! पण मला शक्य नाहीं तू हिंदु होईपर्यंत तुझ्याशीं लग्न करणं !?”--'' पण का राक्‍य नाहीं १”-- :: माझ्या समाजांतील दर्जाचा, वजनाचा प्रइन येतो तिथे !”--“ हा द्द विचार दापथ घेतांना का नाहीं सुचला तुम्हांला ? तुम्ही आधीं रापथ घेतलीत; माझ्या गळ्यावर हात ठेवून तीन तीनदां सांगितलंत आणि मग ---मग ! ”--पण माझ्यानं पुढें बोलवेना. आवरलेळे अश्रू, दाबून धरळेला हुंदका--माहेर पडले ते एकदम ! त्यांचा नाटकीपणा, त्यांची अमानुषता पुरेपूर कळून चुकली. आपण फसलों या जाणिवेची सणक माझ्या रोमरोमांत उठली ! पण उपाय नव्हता आतां. शकुंतलेच्या यापापेक्षांहि अधिक दारुण, आधिक दाहक प्रसंग होता हा. पण माज्ञे सारे अश्र मी आवरळे आणि म्हणाळें, ““पपांना सारी हकिकत सांगून मग पहाते काय करायचं ते!” ५ प्पांना सारी हकिकत सांगणार? कशाला सांगणार ? त्यांचा काय संबंध आहे यांत ? “--*“त्यांचा संबध नाहीं. तर कुणाचा आहे १ तुम्ही अद्या रीतीन अडवून 'रल्यावर, बोलल्याप्रमाणे वागायचे नाकारल्यावर मी त्यांच्याकडे धांव व्यायची नाहीं, तर कुणाकडे जायचे १”---“: खबरदार त्यांच्याशीं या बाबतींत एक राब्द बोललीस तर ! मला वढदनाम करायला पहातेस का? पण, लक्षांत ठेव, त्यांना जर तुझे हें वतन कळलं तर घरावाहेर काढून देतील ते तुला !--” :: माझे पपा इतक्या क्रूरपणाने वागायळा तुमच्यासारखे संभावित न्‌ धर्मनिष्ठ नाहींत, मोहन ! मी त्यांना सगळ्या गोष्टी सरळ न्‌ स्पष्ट सांगणार आहे. मग त्यांना काय वाटेल ते करतील ते !--” हे माझे निवोणीचे शब्द कानांवर पडतांच थिजल्यासारखे झाले ते अगदी: त्यांनीं निश्चल नजरेनं एकवार माझ्याकडे रोखून पाहिले. कमालीची चीड न्‌ भीति भरली होती त्या नजरेत !--पण माझ्या नजरेला नजर मिडतांच त्यांची दष्टि निवळली आणि एकदम माझ्या खांद्यावर हात ठेवून ते उद्गारले, “तू मळा माणसांतून उठवायचा निश्‍चय केल्य आहेस का, रोज? हें बघ तुला काय बॉटेल तें घे माझ्यापासून;--- २० पण पुन्हा असलं काहा बोलूं नकोस ! तुझ्या सोंदर्यांचा मोह पडल्या- :-8०, झळच असला हा अविचार घडला माझ्या हातून ! पण तूं दया कर आता माझ्यावर आणि आपण विसरून जाऊं या झालेल्या साऱ्या गोडी !”----“तुम्हांला संवय असेल असल्या गोटी करून त्या विसरण्याची. ,ग्ण मला नाहीं. मोहन, तुम्ही आपल्या दापथेळा जागलं पाहिजे !---? “ पण, रोज, तूं आपल्या परिस्थितीचा नीट विचार करून पहा एकदां आतां जो हा प्रकार घडला, त्यानंतर माझ्याविषयींचे तझ पूर्वीचं प्रेम » गियम स्हाण राक्य आहे का? माझा नाद सोडून देण्यांतच दहाणयणा ओह, ह विचारातां लक्षांत येडल तुझ्या ! अद्याप कणाला कांहां माहित नाहीं. आपण विसरून जाऊं या एकमेकांना. रोज! ” क किती क्रूर आणि भयंकर होती ती त्यांची सूचना! शेवटी ते माझ्या पाया पडळ आणि मला पुनः पुन्हा त्यांनीं विनवून सांगितलं कां “पर्पांजवळ यांतले कांदीं एक तूं बोळे नकोस ! ” माझ्या ऐवजीं तेच आतां भीतीने गाय होऊन गेळे होते अगदीं. त्यांच्या परत्येक वाक्‍्वागंगिक तिटकारा वाढत होता माझा. पपांशीं कांहीं न बोलण्याबद्दळ ते वचन मागत होते मजकडून. पण मी कांहीं बोळे नाहीं आणि तक्लीच उठून अखेर परत आले घरीं. एकदां वाटे, ममीळा जाऊन सांगून टाकावे सगळ. पण धीर होईना. म्हणून कसेबसे दोन घांस खाऊन आपल्या खोलींत आले, न्‌ ही रोजनिज्ली बाहेर काढली पवनारहून परत आल्यावर पहाट पडल त चमत्कारिक स्वप्न! त्या स्वप्नाचा पडताळा शेवटीं आज अद्या रीतीनं आला ! दाकुंतळे, शकुंतले, दुवासानं तुला म्हणन जो याय दिला, तो खरोखरी तुला एकटीला दिलेला नाहीं. जगांतल्या सगळ्या प्रणयवड्या, अविचारी अबलांना तो द्याप भोंवतो आहे अजून ! डी ढु (9 क्क्द्श्त “८ आजच्या 'लोकद्वितांतळी ती वातमी पादिळीस का तूं, प्रिया?” “हो. आज मी सेक्रेटरीएटमधून परत आलों, त्याच वेळी बघितळी. उमाने अगदीं वरतीच ठेवले होतं त्याचे काचण काढून -- ५८ ती बातमी “'लोकदिता ला कुणी पुरवली असावी असं वाटतं तुला (--7 “ त्याची चौकशी करून कांहीं फायदा आहि का, माई?” ५ असं का म्हणतोस तूं? आपल्याविरुद्ध कोण काय व्यूह रचतो आहे यावर गरुडासारखी नजर असली पाहिज राजकारणी पुरुपांची! आपल्या विरोधकांच्या प्रत्येक दहाळचाळीची बातमी काढण्यांत दद्दा किती दक्ष असत याची आठवण आहे ना तुला १--? “ पण माई, ते राजकारण निराळं आणि हें राजकारण निराळं! मी स्वतः जोपयत प्रामागिकपणानं वागतोय, तोंपर्यंत कोणाच्या कसल्याहि ढु 2 कारस्थानाला भिण्याचं कारण नाहीं. मला! कॉंग्रेसचे राजकारण दृ सत्यावर अधिष्ठित झालेलं आहे; न्‌ बापूंचा जोपयत माझ्यावर विश्‍वास आहे, तोंपर्यंत कोणा'चीहि पर्वा करण्याची गरज नाहीं मळा! - “ तुझं हे म्हणणं बरोबर नाहीं, प्रिया! ददांच्या वेळच्या राज कारणांत आणि आजच्या राजकारणांत कितीहि फरक असला, तरी मनुष्यस्वमाव कांहीं बदललेला नाहीं. आणि व्यवहारांचा चारदा मनुष्यस्वमाव लक्षांत घेऊनच करायचा असतो. गल्ट नर्साहनाचे जेवणाचं आमंत्रण तूं स्वीकारलस ही गोष्ट तुझ्या मंनिमेडळांतल्या सहकाऱ्यांशिवाय बाहेर कोणालाहि माहित नाहीं, मग ही भातमी "टोक हितांःत कशी आली? त्यांच्यापैकीच कोणी तरी फोडल्याशिवाथ का ती आली आहे !--- प्रियदर्शन कांहीं बोलला नाहीं. त्याने हातांतल्या फोइलला फीत गुंडाळून ती बाजूला ठेवली. प्रियवंदा पुढें म्हणाली-- :: हे शेवटचं वाक्य किती खोडसाळपणाचं आहे हे. बधितटमस का तूं 'लोकहितां'तले १--'मुख्य प्रधानांनीं ना. गव्हनरांचे हे भोजना निमंत्रण स्वीकारल्याबद्दळ असेंब्ली काँग्रेस पक्षाचे कांह्टी सदस्य गांधीजी कडे तक्रार करणार आहेत, असें नक्की समजते. '-_.हे॑ वाक्य म्हणजे गांधीजींकडे या बाबतींत कुणी अद्याप कागाळी केलेली नसली, तर तौ करण्याची सूचनाच आहे पर्यायानं !---? “ याच्या पुढची बातमी मी तुम्हांला सांगतों, माह ! तापृंकडे तक्रार गेली आहे माझ्या विरुद्ध !---_” ““मग तू काय करणार आहेस आतां? जेवायला जायचं नार] असं ठरवलं आहेस १---” ९३ €) प्रियवदेने “* लोकहिता'चा अंक एकदम टेबलावर टाकून त्याला सभय उत्कंठेने विचारलें “ते काय म्हणून ? जेवायला तर मी ठरल्याप्रमाणे जाणारच मी आतांच बापूंना पत्र टाकले.--माझ्या चलत्यांचा न ना. ग व्हनेरांचा स्नेह होता. त्या स्नेहाच स्मरण देऊन त्यांनीं मला अगदीं वैयक्तिक नात्यान जवायच आमंत्रण दिळ॑ आणि पूर्वीचा क्ूणानुबंध लक्षांत घेऊन मी त्याचा स्वीकार केला. मला त्यांत कांहीं गैरशिस्त वाटत नाहीं न्‌ म्हणून माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला घेण्याची गरज मला वाटली नाहीं. “अस लिहिलंय मी बापूंना !--” : पण तुझं हे म्हणणं पटेल का त्यांना £” “का पटूं नये? मी जे लिहिलेय ते सत्य आहे अगदीं. मला आज सकाळींच माझ्याविरुद्ध तक्रार गेल्याचे कळलं न म्हणन मौ लगेच पत्र लिहिले बापूंना--- “ कुणी तक्रार केली तुझ्याविरुद्ध ---” “ज्यांनी 'लोकहिताः'ला बातमी पुरवली, त्यांनींच तक्रारहि करवली---” “: वाजपेयींनीं केली १---” “छे, ते स्वतः नाहीं कधीं असली गोष्ट करायचे ! तक्रार गुलाबर्चदजींनीं केली. प्रांताध्यक्षाचा मान आहे तो !--तो गदाघरजी कसा हिरावून घेतील £---” प्रियवंदा स्तब्ध होती “: पण असं चालायचंच, 'साई ! त्यांत खेद किंवा नवल वाटन घेण्याजोगं कांहीं नाही. आपला हा प्रांत एकजिनसी, एकभाषी नाहीं है सरवोत मोठं... दुर्देव आहे आपलं. ब्राह्मण-जाझ्मभेतराच्या जोडीला ५१ न आणखी हिंदी-मराठी वाद येऊन बसला आहे आता | झला केव्ह केव्हां असं वाटतं अलिकडे का हे मुख्य प्रधानपद सोडन देऊन महाराष्ट्राच्या एकीकरणाच्या चळवळीला वाहून व्यावे स्वतःला-- बोलतां बोलतां त्याचे डोळे विस्फारित झाले. तो खुर्चीवरून उठला आणि समोर बसलेल्या प्रियवदकड निदचलळल दाष्टीनें पहात उद्गारला--- :८ पृण मळा एकच मोह, एकच आकांक्षा हे अधिकारपद सोडे गेल्या दोन महिन्यांच्या अनुभवानं ही गोष मला कळून तर देत नाहीं नवकली आहे कीं, माझ्या मस्तकांवरला हा मुकुट रत्नांचा नाही यांचा आहे. तरी सुद्धां तो मुकुट मस्तकावरून उतरून खाला ठेवण्याची इच्छा मला एकाच मोहामुळे, एकाच आकांक्षमुळे होत ना! हातीं आलेल्या राज्याधिकाराचा उपय्रोग करून भावी पिढीला समथ बनवावं, हरिजनांना माणुसकीचे हक्क मिळवून द्यावे, शोतकर्‍यांच्या डोईवबरला भार थोडा कमी करावा आणि कामगारांना पोटगर अन मिळण्याची सोय करावी, अशी तळमळ माझ्या मनाला सारण्यी ळागली आहे. शाळा-कालेजांतून लष्करी शिक्षण सक्तीचे करावचे, हरिजनांना सर्व सार्वजनिक स्थळं मुक्तद्वार करायची, गोतसारा पंचवीस टक्क्यांनी कमी करायचा आणि सवे प्रकारच्या कारखान्यांतीळ कामगारांचे जीवन वेतन निश्‍चित ठरवायचे या चार सुधारणा आपल्या हातून घडाव्यात, शक्‍य तर वर्षांच्या आंत घडाव्यात, अशी आकांक्षा आहे माझी: न॒ ती सफल होइपर्यंत अधिकारपद सोडायचं नाहीं, असा विचार आहे माझा या चार गोष्टी जर मी वपाच्या आंत करूं गाकलों, तर माझ्या हाती आलेल्या अधिकाराचे, मळा लाभलेल्या या अद्वितीय संधीचे साथव झालं असे समजेन मी |! आणि राष्ट्रसमा आपल्या निवडणूकीच्या जाहिरनाम्याला जागली, हातीं सत्ता येतांच तिने आपलीं वचनं अंमलांत आणलीं, हे प्रत्ययाला येईल लोकांच्या !---? 4 तो कदाचित्‌ आणखीहि कांहीं वेळ बोलत राहिला असता. पण तितकयांत कोपऱ्यांतील छोट्या टेबलावर ठेवलल्या रेलिफोनची घंटा खणखणली प्रियद्शननें तावडतोज पुढें होऊन रिसीव्हर हातांत घेतला कोण? उत्तमराव? होय, मी स्वतःच बोलतों आहे. ---गव्हसर- साहबांकड रात्रीं जवायला जायचा माझा निश्‍चय कायम आहे.--- काय पक्षाच्या सभत प्रश्‍न उपस्थित करणार आहेत? करू देत! आणखी कांहीं £---पालमेंटरी कांमेटीकडेहि तक्रार गेळी का? अस्सं !--- मी गव्हनंरांकेड जेवायला. गेल्यानं मळा अपाय होईल असं जर वाज- पेयींना वाटत होतं, तर त्यांनीं स्वतःच तसं का नाहीं स्पष्ट सांगितलं मला! ते वडील आहेत. त्यांना हक्कच आहे माझी चक दिसल्यास मला सल्लामसलत द्यायचा ! तुमच्याकडून हा आडवळणानं निरोप कशाला १--मला त्यांना कांहींच कळवायचं नाहीं उलट. फ्क्तया निरोपाबद्दह माझे आभार पोंचवा त्यांना !--ते खरं, पण मी गैरशिस्त वतेन करतांय असं वाटत नाहीं. मला.--पाहू पक्षापुदं हें प्रकरण आल्यावर कसं तांड द्यायचं ते !-- त्यांने हंसत हंसत उत्तर दिलें आणि रिसीव्हर खालीं ठेवला त्याची ती प्रसन्न पण किंचित्‌ उग्र मुद्रा पाहून प्रियंवदेला वाटलें हा जसजसा मोठा होतो आहे, तसतसे याच्या आणि सर महांदेवांच्या वेहऱ्यांतळे साम्य सुस्पष्ट होत चाललें आहे. ते आविद्याने . बोलत असता त्यांच्या कपाळावरली शीर जशी फ॒गून ताठ होत असे, तशीच त्याच्याहि कपाळावरली शीर या वेळीं फ॒गली होती. . व त्यांच्या चर्येवर जे एक करारीपणाचचे तेज नेहमी विलसत असे, तें त्याच्याहि मुद्रेवर ' दिवसेंदिवस जास्त दिसू लागलें होतें. सर महादेवांच्या आणि त्याच्या चेहऱ्यांत जर कोणता महत्त्वाचा फरक असेल, तर तो डोळ्यांच्या बाबतींत. सर महादेवांचे डोळे तेजस्वी खरेचच, पण अत्यंत भेदक आणि की! कटोरहि होते. उलट प्रियदर्शनच्या त्या विशाल नेत्रांत चेद्रकिरणांची कोमल द्रुति सांठविळेली होती; व पुष्कळ वेळां त्यांत डोकावणारी आर्त अनवधानता पाहून असे वाटे की, कसल्या तरी गूठढोदात्त कल्पनांच्या चिंतनांत त्याचें मन गढलेळें आहे कांतेचा मत्य॒ ही प्रियदशनच्या आयष्यांतीलळ अत्यंत विदारक घटना ठरली. वणव्यांन होरपळन गेलेल्या एकाद्या पर्वताच्या शिखराचे ळेमोर सुळके उघडे पडावे, भोवतालच्या हिरव्यागार मैदानामुळें त्याची ती उत्तुंगतता उग्र भासावी आणि संध्येच्या तोम्य प्रकाशांत तेवढा त्या शिखराचा सांद्र नीलिमा उदात्त वाटाबा, तशी अवस्था 'कांतेच्या मरणापासून एकाकी जीवन कंटीत असलेल्या प्रियदर्ीनची झाली होती. सर महादेवांच्या मागून सहा वर्षांनीं उदराच्या विकाराने राधामोहनचा अंत झाला. त्यानें मरतांना प्रियदर्बानळा आपल्या लहा- नग्या मुलाचा पालक नेभून सर्वे कोटुंबिक जवाबदारी त्याच्यावर टाक- 'ल्यामुळे त्याला धंतोलीवरीळ आपला बंगला सोडून देऊन “सागर व्हिला - मध्ये येऊन रहावे लागले. कांतेच्या आकस्मिक निधनाचा परिणाम राधामोहनवरह्दि झाल्याशिवाय राहिला नाहीं. गांधी-इर्विन करारानंतर प्रियदर्शन सुटून आल्यावर राधामोहननें त्याला 'सागर व्हिला'मध्ये येऊन राहण्याची सूचना केली; ब राधामोहनपेक्षांहि प्रियेबदेनें त्याला वाटणारा प्रियदशेनचा वचक लक्षांत घेऊन तेथें जाऊन राहण्याबद्दल प्रियरशानळा फार आग्रह केला, पण, आपण दूर रहात आहोंत, तोंपर्येतच राधामोहनला आपल्याविषयी वाटणारा भीतियुक्‍त आदर कायम राहील, याची प्रियदर्शनळा जाणीव होती. त्यामुळे दर शनिवारी रात्रीं आणि सणावाराच्या दिवशीं एकत्र जेवण्यापलिकडे प्रियदरशीननें त्याच्याशीं आपला निकट संबंध वेऊं दिला नाहीं. तथापि त्याच्या त्या दूरगत निःस्पृदह् सानिध्याचाहि प्रभाव राधामोहनवर न कळत झालाच. त्याचीं व्यसनें कमी झालीं नाहींत, पण वाढलींहि नाहींत; व मालिनीला प्य्ठे त्याच्यापासून पूर्वी होणारा त्रासहि हळूहळू कमी होत गेला. त्याच्या आजाराच्या शेवटच्या दिवसांत प्रियदर्दांन जो 'सागर व्हिला'मरध्ये रहा- वयाला आला, तो कांहीं मग पुन्हा परत धंतोलीवर जाऊं शकला नाहीं उलट राधामोहन वारल्यावर त्यानें प्रियेवदेचेंहि मन वळवून तिला सागर व्हिला मध्ये मालिनीच्या सोबतीला रहावयास आणलें ____ "ण सर महादेव, कांता, विजया, यादवराव आणि राधामोहन याच एकामागून एक झालेले मृत्यु, जयरसिंगाला झालेली पांच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि 'सागर व्हिला'चा ताबा मिळविण्यासाठी राधामोहननें केलेलीं अपकृत्ये या साऱ्या घटनांमुळे. प्रियदर्शनचे मन संसाराला विटल्यासारखें झालें. राधामोहनप्रमार्णे यादवराबांनींहि त्याला आपल्या कुटुबाचा पालक नेमले होतें. ' इतकेंच नव्हे, तरु जयसिंग सुटून आल्यावर त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठीं विलायंतेला पाठविण्याची जबाबदारीहि त्यांनीं प्रियदशोनवर टाकली होती यादवराव आणि राधामोहन यांच्या निधनामुळे त्याच्यावर पडलेल्या या दोन जबाबदाऱ्या !-- कायदेभगाच्या चळवळींत ठाकूर आणि कदम या दोन घराण्यांची जी वाताहत झाली, तिची संतत जाणीव देत असत त्या त्याच्या मनाला ! त्याचा मूळचा मानी आणि मितभाषी स्वभावं त्यामुळें आधकच अतमुख, अधिकच अबोल झाला. त्याच्या भव्य कपाळावर पडलेल्या तीन आडव्या रेषा आणि कानांच्या बाजंनीं पांदरके होत गेलेळे केंस एवट्याच काय त्या त्याच्या दधर मनस्तापाच्या दोन खुणा त्याच्या शरीरावर हग्गोचर .होत असत त्यांचे ते भयाण, एकाकी जीवन प्रियेवदेला पहावेना. तिने त्याला वारवार म्हणावे, '“एवढ्या मोठया या बंगल्यांत तुला एकट्याने रहावत कसं, प्रिया £” त्यावर तो हंसून म्हणावयाचा, “एकट्यानं कुठं रहातोंय मी माई! उमा नाहीं का रहात इथं माझ्या बरोबर ? शिवाय "५९५ नोकरचाकर आहेतच की !--” :: नोकरचाकर म्हणजे संसारांतळे सोबती नव्हेत आपले ! आगि उमाची न्‌ तुझी गाठ जेवतांना काय पडत असेल तेवढीच ! --” “मी तरी तेंच म्हणतों! ज्याचा अर्धा दिवस कोटात न्‌ बाकीचा उरलेला निरनिराळ्या चळवळींच्या व्यापांत जाणार, त्याला संसार न॒ सोबती हवेत कशाला? त्यांवून विरोष कांहीं जिव्हाळ्याचं बोलावसं वाटलं, तर तुम्ही न्‌ उमा आहांतच !--? पण असल्या उडवाउडवीच्या बोलण्याने निरुत्तर आणि नाउमेद होण्याचा प्रियंबदेचा स्वभाव नव्हता. अखेर एक दिवस तिने स्पष्टच त्याच्याजबळ लग्नाची गोष्ट काढली. तेव्हां प्रियदर्शन हंसून तिळा म्हणाला, “माई, मी वयाच्या प्चेचाळिसाव्या वर्षी हिमाल्यांत जाण्याचा विचार करतोंय? मग सात आठ वर्षांसाठीं लग्न कशाला करायचं £---” :£: हिमाल्यांत जाण्याची भाषा महात्माजींतारख्या धर्मशील पुरुषाच्या तोंडीं शोभते. तूं सोशलिस्ट म्हणवतोस स्वत:ला, प्रिया ! तुझ्या तोंडीं ही भाषा खास शोभत नाहीं !--” “ सोशंलिस्टालाहि स्वतःचा असा एक धर्म असतोच. तुमच्या प्रचलित धर्मकल्पनांवर त्याचा विश्‍वास नसला म्हणून काय झालं? वाटल्यास या त्याच्या नवधर्माळा तुम्ही मानवधर्म म्हणा ! आणि धर्म म्हटला, तत्त्वज्ञान म्हटलं कीं, त्यांच्या पाठोपाठ मनन आणि परिशीलन हे आलंच. तें करायला हिमाल्याइतकी उदात्त आणि निवांत भूमि दुसरी कोणती सांपडणार आहे जगांत? प्राचीन उपनिषदांपासून तों स्वामी रामतीथांच्या अवाचीन आरण्यकांपर्यंत भारतांतलं सारं तत्त्वज्ञान या अत्युच्च तपोभूमीवर प्रकट झालं आहे. तेव्हां सध्यांच्या वाढत्या ५ काळाला अनुरूप असं राजनेतिक तत्त्वज्ञान निर्माण करण्याची ज्याला ईर्ष्या असेल, त्याला हिमालयाचा आश्रय केल्याविना गत्यंतर नाहीं !---” प्रियद्शनने स्मितपूवक दिलेल्या या निग्रही उत्तरानंतर पुन्हा त्याच्याजवळ लग्नाचा विषय प्रियेवदेने काढला नाहीं. सर महादेव ज्या वेळीं एखार्दे निश्चित विधान करीत. त्या वेळीं ते रागानं बोलल्यासारखे वाटत, उलट प्रियदर्शन आपला कोणताहि निश्‍चय नेहमी हंसत हंसत बोळून दाखवायचा! त्याच्या मुद्रेवर एरवी सदेव दिसणारें गांभीर्य प्रतिपक्षाला मार्मिक उत्तरें देतांना किंवा स्वत:चा कठोर निघांर व्यक्त करतांना अजिबात लुप्त होऊन त्याच्याऐवजी स्मिताच्या सोम्य ऊर्मि त्याच्या मुखावर उसळत असत. स्वतःच्या निश्चयाचा खंबीरपणा स्मिताच्या माधुरीने लपविण्याची त्याची ती कला प्रियंबदेने पुरेपूर ओळखली होती. म्हणून ना. उत्तमराव देशमुखांना हंसत हंसत उत्तर देऊन त्याने जेव्हां रिसीव्हर खालीं ठेवला, तेव्हां ना. गव्हर्मरांकडीलळ आज रात्रींच्या जेवणामुळें उत्पन्न होऊं घातलेल्या वादळाजीं झंज देण्याची प्रियदशनची पूर्ण तयारी झाली आहे, हें तिला कळन चकळें रिसीव्हर खालीं ठेवून तो पुन्हा तिच्याशीं बोलावयाला सुरवात करणार, तोंच उमाकांत आंत आला. “ तू आजचीं कात्रणे पाहिळीस का सगळीं फायलींतली, प्रिया १ -तुझा जेवायला जायचा विचार कायम आहे £-- “ हो. मी 'लोकहितां'तल्या बातमीच कात्रण पाह्यलं. त्याच्या- शिवाय आणखी कांहीं कात्रणं आहेत का फाइलींत १---” “ हो. राजाजींनीं मद्रासच्या गव्हनरबरोबर आगगाडींत लच घेतला न्‌ तीन तास त्यांच्या सठूनमधून प्रवास केला अशी जी बातमी प्५9 आजच्या 'हिंदूंत आली आहे, तिचे कात्रण मी मुहाम लावून ठेवलंय फाइलींत. तुला उपयोग करतां येईल त्याचा टीकाकारांना उत्तर देतांना-” ____ छे! आत्मसमर्थनाची असली पद्धतच मुळीं मळा मान्य नाहीं, उमा! राजाजींकडे बोट दाखवून स्वतःचा बचाव करण्याची माझी मुळींच इच्छा नाहीं! मी जै केळं त॑ मळा योग्य वाटलं म्हणूनच केले, हेंच माझं समथन !-- “ राजाजी हे तुझ्या सहकाऱ्यांचे देवत आहित हे विसरू नकोस तू, प्रिया !-- :: त्यांचे दैवत असतील राजाजी! पणं माझं नाहींत ना !--- प्रियद्शंनने उमाकांताळा सटकन उत्तर दिले. त्यार्चे ते उत्तर ऐकून प्रियंवदेला आठवण झाली, मद्रासी मुत्सह्द्यांच्या दांमिक वर्तनाविषयीं सर महादेवांना असाच तिटकारा होता! माजी गृहमंत्री ना. नायडू यांच्या खादीच्या पोशाखाविषयीं नेहमीं तुच्छतेने बोलत असत | पड कायदेभंगाच्या चळवळींत त्याच्या स्वभावांतील कठोरतेची एक बाज़ तिच्या निदर्शनाला आली होती. ती त्याची कठोरता एका परीने घराण्याच्या विव्वसाला कारण झाली. पण ही कठोरता १ या कठोरतेचे परिणाम अखेर काय होतील, असा विचार तिच्या मनाला .एकदम डसून गेला मंत्रिमंडळांतील त्याचे. सगळे सहकारी त्याच्यापेक्षा दहा पंधंरा बघोनीं मोठे आणि राजकीय डावपेंचांत मुरळेळे होते. त्याच्या नेतत्वा- खालीं काम करण्याचा प्रसंग आपल्यावर यावा, याचे साहजिकच त्यांना मोठें वैषम्य वाटे; व हिंदी-मराठी बादामुळें त्या वैषम्याला जी आणखी एक धार आली होती, ती निराळीच ! मंत्रिमडळांतील या वैषम्याचा परिणाम' आपल्या' धोरणावर आणि कारभारावर होणार, हें प्रिय- | व. दर्शनच्या ताबडतोब लक्षांत आलें. पण, गेल्या दोन महिन्यांत त्याने आपल्या मनांत योजलेली प्रत्येक गोष्ट, त्यांचे डावपेंच हाणून पाडून, अत्यंत कणखरपणानें तडीस नेली होती. त्याची सारी मिस्त आपल्या यचोख आणि निःस्वार्थी धोरणावर होती. शिवाय, महात्माजींचा आप- ल्यावर लोम आहे, याहि गोष्टीचा त्याला आधार वाटे. महात्माजीं- प्रमाणेच ना. गव्हनेरसाहेबांचाहि त्याच्यावर लोम होता. सर महादेव हे गृहमंत्री असतांना प्रथम नागपूरचे डे. कमिशनर म्हृणून आणि नंतर प्रांतिक सरकारचे मुख्य कार्यवाह या नात्यानें त्यांनीं सरसाहेबांच्या द्ाता- ' खालीं काम केलें होतें; व त्यामुळें ना. गव्हनेरांना त्यांच्या कतेत्वाविषयीं नितांत आदर होता. नवी राज्यघटना अंमलांत आणण्याची सुसंधि ' आपल्याला मिळावी आणि सर महादेवांचा लाडका पुतण्या हाच . आपला लोकनियुक्त मुख्य प्रधान व्हावा, या योगायोगाचें त्यांना फार कोतुक वाटत असे; व प्रियदररांनशीं जरी ते अतिशय जपून वागत असत, तरी एका खान्याच्या प्रसंगीं प्रियेवदेजवळ मात्र त्यांनीं आपलें हें कोतुक खुल्या दिलाने बोळन दाखविलें. गांधीजी आणि गव्हर्नर यांच्या या आत्मीयतेमुळें प्रियदर्शानच्या सहकाऱ्यांना त्याचा तेजोभंग करणें दुष्कर होऊन बसलें होतें गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बेठकीनंतर ना गव्हनंर यांनीं त्याला खाजगी रीतीनें जेवणाचे आमंत्रण दिले; व त्याचा त्याने तेथल्या तेथेंच स्वीकार केला. त्याच्या सहकाऱ्यांपेक्ीं कोणालाही गव्हनरसाहेबांनीं बोलावले नाहीं. प्रियदरानने आमंत्रण स्वीकारले. आणि त्यानंतर त्याच दिवशीं _ दुपारी सेक्रेररिएटमधीळ त्याच्या खोलींत त्याचे सर्व सहकारी कांहीं कामानिमित्त एकत्र आले असतां त्याने स्वतःच ती बातमी त्यांना सांगितली, पण त्यांची संमति किंवा सल्ला मात्र अवाक्षरानेद्ि विचारला नाहीं. "५९ त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांना आपला दुहेरी अपमान झाल्या- सारखे वाटलें. त्याचे सरवीत ज्येष्ठ सहकारी आणि असेंब्लींतील कॉंग्रेस पक्षाचे उपनेते ना. पं. गदाधरजी बाजपेयी हे त्या वेळीं कांहीं बोले नाहींत पण मागाहून महसूलमंत्री ना. उत्तमराव देदामुख यांच्याजवळ त्यांनीं आपला तीन्र नित्रध व्यक्‍त केला; व मुख्य प्रधानांच हे कृत्य शिस्तभगा- च्या सदराखालीं येऊं रहकेळ, अशीहि भीति आपल्या पांढऱ्या सपाद जाड भुंबया शक्‍य तितक्‍या मोडून त्यांनीं प्रदर्शित केली. प्रियदर्शन आणि उत्तमराब हे दोघे जवळ जवळ एकाच वयाचे होते. शिबणीच्या तुरुंगांत दोघांनीं एक वर्षे एकत्र काढलें होते; व मंत्रि- मंडळांतहि ते फक्त दोघेच काय ते महाराष्ट्रीय होते. त्या दोघांचा स्नेह लक्षांत घेऊनच वृद्ध गदाधरजींनी आपला असंतोष उत्तमराबांजवळ प्रकट केला. आपल्याशीं झालेळे ह त्यांचे बोलणे प्रथम उत्तमरावांनीं प्रियद- डैीनला सांगितळे नाहीं. फक्त त्याचे हें कृत्य दिस्तभंगाच्या सदराखालीं येईल कीं काय. एवढीच दांका त्यांनीं बोळन दाखविली. पण, प्रियदरशेनने ही अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक बाब असल्यामुळ तिचा पक्षाशी हीं संबंध नाहीं, असे उत्तर त्यांना दिलें; ब त्यांनाहि ते पटले परंतु शनिवारी सकाळीं 'लोकहिता"च्या अंकांत ती बातमी थोडी विकृत स्वरूपांत प्रसिद्ध झाली; ब त्यानंतर दुपारी गदाधरजींनीं पुन्हा उत्तमरावांजवळ तो विषय काटून प्रियदर्शनच्या हातून शिस्तभंग होत अस- ल्याचेंहि ध्वनित केलें. तेव्हां उत्तमरावांच्याने राहवेना; व त्यांनीं सायंकाळी फोनवर प्रियदर्शनला त्यांच्याशीं झालेळे आपले संभाषण सविस्तर सांगितळे पण ना. गव्हनरांकडे जेवावयाला जाण्याचा प्रियदर्शेनचा निश्‍चय कांहीं ढळला नाहीं | व मुख्य प्रधान झाल्यादिवसापासून त्याचा जो हा कणखर, हर्ट स्वभावविशेष झपाट्याने अनुभवाला येत होता, त्याचें प्रियबंदेला केव्हां केव्हां अतिदाय भय वाटे. तिला वाटे, सर महादेव हे आपल्या कारभा- राच्या बाबतींत एका परीने स्वतंत्र होते. कायदेमंडळांतील कोणत्याहि पक्षाच्या किंवा कार्यदेमंडळाबाहेरील कोणत्याहि संस्थेच्या वा व्यक्‍तीच्या तंत्राने वागण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळे त्यांचा एकतंत्री कारभार यडास्वी झाला; त्यांच्या कणखरपणाचै कौतुक सवोनीं केलें. पण प्रियदर्शन हा लोकनियुक्त मुख्य प्रधान आहे. कायदेमंडळां- तीळ कॉंग्रेस पक्ष, कार्यदेमंडळाबाहेरीळ काँग्रेस संस्था आणि तिचे सूत्रधार या सर्वांचे वर्चेस्व त्याच्यावर चाळणार. अशा स्थितींत त्याचचें हें कणखरपणार्ने, स्वतंत्रपणाने वागणे कितपत इष्ट होईल £ प्रियदर्शन ज्या दिवशीं अधिकारारूढ झाला, त्या दिवशीं प्रिये- बदेच्या डोळ्यांत अश्रु उभे राहिले. प्रांताची राज्यसत्ता सागर व्हिला मध्ये दुसऱ्यांदा नांदावयाला आली आणि हा भाग्ययोग पहावयाला सर महादेव आज हयात नाहींत, या भावनेने त्या अत्यंत आनंदाच्या प्रसंगींसुद्धां तिच्या डोळ्यांतून दुःखाश्व गळले होते. अलिकडे तिला वारंवार असें वाटे कीं, दद्दा जर आज जिवंत असते, तर प्रियददोनच्या मानी आणि इद्ी स्वभावाला त्यांनीं खचित मर्यादेबादेर जाऊं दिले नसते! प्रियदर्शनच्या त्या तुटक उत्तराने उमाकांत वरमून गप्प बसला. पण प्रियवंदा त्याला म्हणाली-- | | “ राजाजी तुझे दैवत नसतील, प्रिया! पण उमानं जी बातमी मुद्दाम तुझ्या नजरेस आणून दिली, तिचा उपयोग करायळा काय हरकत आहि (-- :: नाहीं माई, चुकतां तुम्ही! आपण जें कृत्य पूर्ण विचाराअंती करायचे ठरवतो, त्याच्या परिणामांची सर्वे जबाबदारी आनेदानं द्र पत्करली पाहिजे आपण ! दीड महिन्यापूर्वी अत्याचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेळे राजबंदी मुक्‍त करण्याचा प्रश्‍न जेव्हां मी उपस्थित केला, तेव्हां ही गोष्ट अहिंसेच्या तच्वाला सोडून होईळ आणि म्हणून ती आपण करूं नये, असें मत गदाधरजींनीं प्रकट केळे. त्यानंतर गव्हर्नरसाहेबांचें मत मी आपल्या बाजला वळवून घेतले; त्या राजबंदींच्या मुक्‍ततेला मी त्यांची संमति मिळविली; व मग पुन्हा हा प्रश्‍न माझ्या सहकाऱ्यांपुटे आणला. तेव्हां गदाधरजींनीं मला विरोध केला. आणि वरती असेहि उद्गार काढले कीं, “अत्याचारी बंदींविषयीं तुम्हांला इतकी सहानुभूती का वाटते, याची आम्हांला जाणीव आहे ! ” जयसिंग आपली शिक्षा पूर्णपणे भोगून मी मुख्य प्रधान होण्याच्या सहा महिने आधीं सुटला, हें खरोखरीच माझं सुदैब ! नाहीं तर त्याला सोडविण्यासाठींच मी हा प्रश्‍न उत्पन्न केला आहे, असं म्हणायला या माझ्या सहकाऱ्यांनीं कमी केलं नसतं! पण त्यांच्या या विरोधाला न जुमानतां मी सारे अत्याचारी राजबंदी सोडून दिले. गांधी-इविन करारानंतर स्वतः बापूनीं भगतसिंगाला सोडविण्यासाठी किती भगीरथ प्रयत्न केळे, याची मला चांगळी आठवण होती. पण माझ्या सहकाऱ्यांची समजूत घालण्यासाठीं एकदांहि उल्लेख केला नाहीं मी त्या खटपटीचा ! आणि मी आपल्या प्रांतांतील अत्याचारी राजबंदींना सोडल्यावर आतां काकोरी कटाच्या खटल्यांतील राजबंदींना सोडण्याचा गोविंदवल्लभ पंतांचा संकल्प प्रसिद्ध झाला आहे! माझ्या स्वतःच्या धोरणाच्या बाबतींत मी कसलाहि पूबीधार हुडकणार नाहीं किंबा कोणाच्याहि संमतीसाठीं थांबणार नाहीं. राष्ट्सभेच्या तत्त्वांशी किंवा कार्यक्रमाशीं विसंगत नसलेली जी जी गोष्ट माझ्या विवेकबुद्धीला करावीशी वाटेल, ती ती मी स्वतःच्या जबाबदारीवर करणार अहि! -?, तो बोलण्याच्या ऐन भरांत असतां टेलीफोनची घंटा पुनश्च खणखणली. ब, कल उमाकांताने झटकन उठून रिसीव्हर कानांशीं लावला आणि नेतर तो प्रियदशनच्या हातीं देत म्हटळें--- “ मोहनला तुझ्याशीं बोलायचं आहि---” प्रियदर्शननें रिसीव्हर हातांत घेऊन बोलावयाला सुरवात केली. “ होय, मीच बोलतोय तुझ्याशी, मोहन.--जेवायला जाण्याचा माझा निश्‍चय कायम आहे.--तुझ्या या कळकळीच्या सल्ल्याबद्दल मी आभारी आहे तुझा फार ! पण मी जं ठरवलंय, तें विचारांतींच ठरव- ल॑य. --पण कॉंग्रेसच्या तत्त्वांना आणि शिस्तीला सोडून मी वागतोंय असे वाटत नाहीं मठा; त्याला मी काय करू १--गदाधरजींशीं मी कशाला बोलायचं आतां न्‌ उपयोग तरी काय त्याचा १? मी ज्या वेळीं त्यांना आमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले, तेव्हां ते एक रब्द नाहीं बोलले त्याबद्दळ ! त्यांनीं जर त्या वेळीं आपला मतभेद बोलून दाखवला असता, तर कदाचित्‌ मी विचार केला असता त्यांच्या म्हणण्याचा ! आतां शक्‍य नाहीं मला त्यांचा सल्ला घेणे किंवा आपला बेत बदलणं !-- हो, ' लोकद्वितांतली बातमी मी पाहिली. पक्षाच्या सभेत ज्या वेळीं हा प्रश्‍न निघेल, त्या वेळीं पाहीन मी त्याला काय उत्तर द्यायचं तै !--“” हातांतला रिसीव्हर खालीं ठेवीत प्रियदर्शनन उमाकांताला म्हटलें, :£: उमा, एक टिपण तयार करून ठेव तूं या दोन तीन दिवसांत. पर्चिम वऱ्हाडांतल्या सात ताठ्क्यांत जी जादा सारावाढ आठ वर्षांपूर्वी झाली, ती रद्द करायचे ठरवलंय उत्तमरावांनीं; न्‌ शिवाच सरसकट पंचवीस टक्के सारा सर्वे प्रांतांत कमी करायचा विचार आहे आमचा. तर सेक्रेटरीएटच्या लायत्ररींतून जरूर ती सर्व पुस्तकं आणवून संदर्भाचे एक टिपण तयार कर. मला न्‌ उत्तमरावांना माहिती हवी आहे ही नवं अंदाजपत्रक तयार होण्यापूर्वी-- ” तो उमाकांताला हें सांगत असतांनाच गडबडीने उच्चारलेले बोबडे शब्द त्याच्या कानांवर पडठे. द्र :“: ताता, ताता, तुमी खलंच जाणाळ आहांत काहो गव्हल्नल- कडे जवायला आज? आमाला घेऊन चलाना आपल्या बलोबल !--“”” ते गोड शब्द कानांवर पडतांच प्रिवदर्शनच्या चेहऱ्यावरील उग्रता क्षणाधांत मावळली आणि दुडुदुडु धांवत आपल्याला येऊन बिलगळेल्या त्या गोजिरवाण्या मुलाला मांडीवर घेऊन त्यानें म्हटलें-- “ हेय, अशोक. मी खरंच जेवायला जाणार आहे आज गव्हनरसाहेबांकडे, पण तुला बोलवायला विसरले ते! मग तू आगंतुकच येणार का माझ्याबरोबर (--” तो प्रश्‍न ऐकतांच चिमुकल्या अश्योकच्या गोऱ्यापान उंच कपा- ळाला बारीक आंठ्या पडल्या; व क्षगभर कांहीं तरी विचार केल्यासारखे करून त्यानें विचारले-- :: तुमाला एकत्यालाच बोलावळ! मामाला नाई बोलावलं १ आच्त्याला नाई बोलावलं? माईना नाई वोळावलं १--- “: नाहीं रे, माझ्याशिवाय कोणाला सुद्धां नाहीं बोलावले त्यांनीं! मी एकटाच जाणार आहे. मग येणार का तूं आगंतुक १---” : मग नाई येत मी तुमच्या बलोबळ ! मी मामाबलोबल जेवीन आज !-- | अशोकने म्हटले. आणि लगेच तो प्रियद्शनच्या मांडीवरून उतरून उमाकांता- जवळ गेला. राधामोहनचा तो पांच वर्षांचा मुल्गा म्हणजे प्रियदर्शनच्या होरपळलेल्या जिवाला विरंगुळा होता एक. सर महाढेवांच्या तिसऱ्या वषंभ्राद्वाच्या दिवशीं त्याचा जन्म झाला होता; व म्हणून आजाचेंच नांव नातवाला ठेवावें, अशी प्रियेबदेंची फार इच्छा होती. पण प्रियदर्शन द तुरुंगांतून सुटून येईपर्येत राधामोहनने त्याचे नामकरण केलें नाही. प्रियदरान सुट्न आल्यावर त्यानें “अक्योक' हें नांब मुलाला ठेवले, राधामोहनला लग्नानेतर जबळ जवळ बारा वर्षांनीं झालेलें हे अपत्य. त्याच्या जन्मामुळे दुःखशोकाची अवकळा आलेल्या “सागर व्हिला'मध्यें पुन्हा नवा आनंद, नवी आद्या आली. अशोकला बापापेक्षां चलत्याचाच ळळा जास्त होता; व प्रियदर्शन 'सागर व्हिला'मध्ये रद्दाबयाला आल्या- नेतर त्याची अभ्यासिका हीच अशोकची खेळावयाची जागा होऊन बसली, त्याला थोडे समजाबयाला लागल्यापासून प्रियदरीन त्याला आपल्याबरोबर सभा-समारंभांना घेऊन जात असे; ब प्रियदर्शन मुख्य प्रधान झाल्यावर त्याची नवी सरकारी मोटार अशोकने खास आपल्या दिमतीला घेतली होती ! अशोक जवळ येतांच उमाकांताने पटदिशीं त्याला उचठून टेबलाजवळच्या फिरत्या खुर्चीवर बसविला. त्याबरोवर प्रियेवदा हंसून म्हणाली, ““एव्हांपासून सगळ्या संवयी लागल्या पाहिजेत त्याला ! ठाकुरांच्या तिसऱ्या पिढींतला मुख्य प्रधान होणार आहे तो !---” | ती हें बोलत आहे, तोंच टेलिफोनची घंटा पुन्हा खणखणली--- तत्क्षणींच अशोक खुर्चीवरून गडबडीने खालीं उतरला आणि उमाकांताने उचललेला रिसीव्हर त्याच्या हातांतून घेण्यासाठीं धडपड करीत उद्गारला-- “ मामा, मी बोलतों, मला बोलं दे !--” “ अरे, तो ऐकायचा नाहीं, उमा! तूं त्याच्या हातांत रिसीव्हर दे जरा न्‌ त्याला मांडीवर घेऊन पहा कोण बोलतेय तै--” उमाकांताने त्याप्रमाणे केल्यावर अक्योकने त्याळा रिसीव्हर आपल्या कानांजवबळ नेऊं दिला. ष्‌ ९५ “ ना, मिश्राजींचा फोन आहे, प्रिया !---” उमाकांतानं किंचित्‌ गंभीर होऊन म्हटलें मध्यप्रांतीय कार्यदेमंडळाचे अभ्यक्ष ना. पं. गिरिजारांकर मिश्रा यांचा फोन होता तो. नंतर रिसीव्हरसकट अशोकची स्वारी प्रियदशंनच्या मांडीवर येऊन बसल्यावर संभाषणाला सुरवात झाली. “गदाधरजींच्या सूचनेवरून आपण बोलतां आहांत? मी आभारी आहे आपला.---माफी कसली करायची त्यांत ! मी चुकत असेन, तर आपला अधिकारच आहे माझी चक दाखवायचा !--होय. मलाहि कळलं पालमेटरी कमिटीकडे तक्रार गेल्याचं ! पण तक्रार कोणी केली? आपल्याला गदाधरजींनीं नांव सांगितले नाहीं १? हरकत नाहीं. कळेलच लवकर !-- पण है पहा मिश्राजी, आपल्याला जर गव्हनरांनीं खाजगी नात्यानं आमंत्रण दिळे असतं, तर आपण तें स्वीकारलं असतं कौ नाहीं १--आपण अध्यक्ष असल्यामुळं पक्षाची बंधनं नाहींत आप- ल्याला हें कबूल आहे मला. पण, मी मुख्य प्रधान असलो, तरी मला कांहीं खाजगी स्नेहसंबंध, वैयक्तिक काणानुबंध आहेत कीं नाहीं १-- तसाच विचार करायचा तर गेल्या मार्चमध्ये ना. गव्हनरांना जेव्हां मी पहिल्यांदा भेटायला गेलों होतों, तेव्हां त्यांनीं दिळेलं संत्र्याचं सरबत- सुद्धां मी दिवाणगिरीभरोबरच नाकारायला हवं होतं, नाहीं का? मला बाटत नाहीं माझ हें कृत्य पक्षाच्या अधिकारकक्षेंत येतं असं !--छे. छे आतां जायचा बेत रद्द करणं अशक्य आहे !--आपला फार आमारी आहि मी या कळकळीच्या सल्ल्याबद्दल आणि आपण गदाधरजींनाहि आभार कळवा माझ!” त्याने हातांतील रिसीव्हर खालीं ठेवला आणि उपरोधाने हसून म्हटले-- द्द “ माझ्या हावून शिस्तभंग होणार म्हणन गदाधरजींना तळमळ लागलेली दिसतेय अगदीं ! आतां फक्त बापूकडून फोन करायचा शिल्लक ठेवलाय त्यांनीं मळा ! कदाचित्‌ माझी जेवायला जायची वेळ होईपर्यंत वब्याहून बापूच्या वतीनं म्हणून फोन करवतील ते मला! उमा, तुला लक्ष ठेवळे पाहिजि आज आठ वाजिपर्यंत फोनवर !--- “ पण स्वतः प्रत्यक्ष कांहीं न बोलतां हें हस्ते परहस्ते सांगबण्यांत उद्देश काय आहे गदाधरजींचा !---” “ उद्देश? उद्देश अगदीं स्पष्ट आहे! पक्षाच्या सर्भेत जेव्हां हा प्रश्‍न उपस्थित करण्यांत येईल, तेव्हां खुद्द असेंब्टीच्या अः व्यक्षांची साक्ष काढता येईल गदाधरजींना आपल्या बाजूनं! इतका बजनदार न पक्षातीत साक्षीदार दुसरा कोण मिळणार आहे उभ्या प्रांतांत ? मी जाणून बुजून शिस्तभंग केला हे सिद्ध करण्याची संगीन तयारी आहि ही !--” प्रियदर्शनने हंसत हंसत म्हटलें काग्नेसचे राजकारण सत्यावर अधिष्ठित झालेलं आहे, असं तूं म्हणाला होतास ना मधांशीं, प्रिया? ” “ होय. मी मधांशीं बोललो तें खरंच आहे, माई! गदाधरजीं- सारख्या माणसांच्या वतेनाकडे बोट दाखवून तुम्ही राष्ट्रसभा न्‌ तिचा महान्‌ नेता यांचे सत्त्वहरण करूं शकणार नाहीं! राष्ट्सभेच्या सत्याचं अधिष्ठान स्वतः बापू हे आहेत न्‌ त्यांचे वतन हीच एक त्या सत्याची कसोटी समजली पाहिजे !” द हक्तीका घास तो रडण्याचा आवाज ऐकतांच हातांतळें पुस्तक खालीं ठेवून वसंता धांवतच खालीं आला. विठोबाच्या त्या जुनाट घराला जो पोटमाळा होता, त्यांत वसं- ताने आपली अभ्यासिका थाटली होती. दक्षिणोत्तर बाजूंनीं उतरत्या होत गेलेल्या या माळ्याच्या पूर्वपश्‍्चिम त्रिकोनी भिंतींना दोन लहान खिडक्या होत्या. त्यांतून येणारा वारा, दिसणारे आकाश आणि त्याहि- पेक्षां तिथ मिळणारा एकांत दी तिन्ही वसंतालळा अतिशय प्रिय होतीं. कहवुमानाप्रमाणे माणसाने जसे कपडे बदलावे, त्याप्रमाणे उन्हाच्या बद- लत्या दिशेनुसार तो आपली अभ्यासाची बैठक सकाळीं पूर्वेच्या तर संध्याकाळीं पश्त्विमिच्या खिडकीजवळ नेत असे. एक रिंदीची चटई, देवदारूचवा खोका उपडा घाढून तयार केलेलें लिहिण्याचे मेज व प्रत्येक खिडकीजवळ लांकडाची एक फळी टाकून तिच्यावर व्यवस्थित दट लावून ठेवळेलीं पुस्तके एवढ्याच काय त्या ठळक वस्तु त्या अभ्या- सिकेत होत्या. भिंत अर्थातच मातीची होती; ब सबंध घरावर ज्या वेळीं सफेतीचा कुंचला फिरत असे, त्याहि वेळीं ह्या माळा दक्षतेने वगळला रेल्यामुळे, तिचे मूळचे रूपरंग आतां कांहीं ठिकाणचा गिलावा पडून अधिकच भेसूर झाले होते. अगावरळे मांस झडून गेठेल्या माणसाच्या जश्या बरगड्या दिसाव्यात, तशा गिलावा पडलेल्या ठिकाणच्या मिंतींतील कमचा दिसत असत; व छपरांतील फुटक्या कबलारांतून दुपारच्या वेळीं भिंतीवर पडगारे उन्हाचे कवडसे बघून काळ्या अंगावरील कोडाच्या डागांची आठवण होत अंत. तरीसुद्धा त्या बढज आणि भयाण भिंतीवरं भगतसिंग आणि राजगुरु यांचीं रंगीत चित्रे, बायबलच्या परिक्षेत प्रावीण्य दाखविल्याबद्दळ मिळाळेळे ' बाळकांत येशू हें हृदयंगम चित्र ५ (4) व कापलेल्या पुढयावर सुबक रीतीनें चिकटविलेळ वितनमग्न चालत्या महात्माजीचें छायाचित्र हीं वसंताने, आपण कुठंहि बसलों तरी आपल्या दृष्टीस पडाबींत ब त्यांवर कोणत्याहि वेळीं प्रकारा पडावा अश्या रीतीनें, लावलीं होतीं. त्या सबंध खोलींत जिला सामान म्हणतां येईल अशी बुधवार चाजारांत विकत घेतलेली जुनीच पण स्वच्छ ठेवलेली आरामखुर्ची एवढी एकच वस्तु होती. पण प्रतिष्ठित मनुष्याला बसावयाला देण्याजोगी तेवढीच एक खुर्ची घरांत आतां दिल्लळक उरलेली असल्यामुळे माडीवरून विठोबाच्या बेठकीवर अद्या तिच्या कितीतरी खेपा सदोदित होत असत. वसंता खालीं स्वयपाकघरांत आला, त्या वेळीं त्याचा आठ वर्षीचा धाकटा भाऊ मध मोठमोठ्याने रडत होता आणि आईचे जाजावणें तितक्‍याच जोराने चालले होतें वसंताळा पहातांच जमिनीवर फतकळ घालून बसलेला मधु आपल्या फाटक्या सद्र्‍्याच्या बाहीनें डोळे पुचीत पुढे आला आणि त्याला बिलगून म्हणाला-- दश ८ लदा, आड मळ पेसे देत नाही तुकाराम पाह्यला! आमच्या शॉळेंतलीं संगळीं मुलं उद्या दुपारचा खेळ बंघायला' जाणार आद्वितं न्‌ आडे मंठा एक आणा देत नाहीं म्हणते | “वुला' पेसे द्ययंचे कुटूंन मेल्या 'तुकारॉम' पाहयळा ! तुजं मशीन जॅर घड असतें, तर तू जन्माला आल्यावरोबर नोकरी कशाला गॅली अंसंती त्यांची ! वनवास मेल्यांचा ! त्या दोंन पोरी हूं का चे न॑ करतां सारा दिवस खस्ता उपसताहेत मू हा मेळा ऐतखाऊ सिनमाला' जाण्या साठीं पैसे नाहीं दिलें म्हणून रडतोय! पैशा'चं झोड लॉगॅलं॑य जसं कांही अंगणांत प्राजक्तॉसारखं पहाठे टोपलींमर पेसे गोळा करून आणून ते तुंड्या उरावर घालायला !-->” राधोबांई त्याच्यावर कडाडली, पण ती रागाने दे शब्द बोलतं अंसतांनाच तिच्या पापण्यांवर आंसंबांचे थेंब तरांरंके होते. नेसू एंक विटळेलं पण स्वच्छ पातळ, हातांत. हिरड्या काळ्या स्गाच्या चार चार बांगडया, उंच कपाळावर ठसठशीत. कुंकवाचा टिळा' आणि नींटनेटकेपणारने बांधलेला विपुळ केसांचा सेळ अंबाडा अशी रॉधावार्डची वेषभूषा होती. दारिद्रय आणि कोळजी यांनीं खंगलळेल्या तिच्या दॉरीराला कुशींतीळ पांच सहा महिन्यांच्या गर्भाचा भार असह्य यामुळेच कॉ काय, तिच्या रोंड हातांवरल्या. शिरा. तंणांवे दिल्या सारख्या वर आल्या होत्या; व गालहॉडेंहि वर येअन विच्यॉ त्या फिकट केरुणपूर्ण चेहऱ्याला एक प्रकारचा. मनांत अनुकंपा उत्पन्न करणारा ऑकॉसॅपॅणा आठा होता. ऑपल्या अंगोला' येऊन विठंगलेल्या मॅधच्या केसांवरून हात निर्वीत वर्संतानें त्यास म्हढळे, “ मधु, मी देईन तुळा एक आणा त्‌ रुद्र नकोस --- “ दोंदा', त्यांला एंकट्यांलांच का दाखवणार तू. सिनेमा ! त्या' बिचाऱ्या पोरींनीं काय पाप केलंय? दिवसभर धर्रांतला राडा उपसायचा त्यांनीं न्‌ सिनेमा प्राह्मका मात्र हा भायतोबा !--- “८ नाहीं ग आई ! मी तुम्हांला सगळ्यांनाच दाखवणार आहे हा खळ! उद्या परबां माझे शिकवणीचे प्रेसे आले, म्हणजे आपण सगळींच जाऊं !---” “तुझे शिकवणीचे पैसे अशा रीतीनं उडवून कसं 'वालेळ दादा? त्या पैश्यांतूनच या खेपेस सोय करावी लागणार आहे माझी सगळी !---” तिने केविलबाण्या, ओशाळलेल्या नजरेने त्याच्याकडे पहात म्हट्ठे, | आपले बाळंतपणे मुलाच्या शिकवणीच्या पेक्षानें करण्याची पाळी. यावी, या कल्पनेने ती अगदीं वरमून गेली होती, “ अजून पुष्कळ दिवस आहेत त्याला आई! एव्हांपासून कश्याला त्याची काळजी? कांहीं झाळे तरी हा खळ आपण सवांनी पाह्यन्चा बरं का' ग किशे !--- | त्यानें तलीपाशीं बसून भाकरीचे पीठ मळीत असलेल्या आपल्या पाठच्या बहिणीला म्हटले, :£ पण दादा, या मधूला दर आठवड्याला सिनेमा पाह्यला हवा! अगदींच कसं कळत नाहीं रे याला अजून !-- कृष्णन मनगटाने आपल्या तोंडावर आलेले केंस मागे सारून त्याच्याकडे पहात म्हटले. “ अग लहान आहे तो किरो अजून ! बगोतलीं पोरं जातात सिनेमाला न्‌ सिनेमाची गाडी जाते रोज दारावरून बाजत गाजत, त्यामुळं त्याला वाटतं जावंसं! तुझ्या माझ्या लहानपणीं इतकं प्रस्थ नव्हते बोलपटांचे ! नाहीं तर आपण सुद्धां असाच हट्ट धरला असता आईजवळ !--” ७१ मध हा वसंताचा सर्व भावंडांत फार लाडका होता. तो सात. आठ महिन्यांचा असतांनाच संप होऊन विठोबाची नोकरी गेली; व त्याच्या पाटीवर झालेलीं दोन मुळेंहि वाचळीं नाहींत. त्यामुळे त्या हेरी दुःखाने पोळून निघालेल्या राधाबाइचा त्याच्यावर राग असे उलट बसंताला असे वाटे कीं, आपले बालपण जश सुखात गल, तस मधये बाळपण सुखांत जाणे जरी दाक्य नसले, तरी आपल्या दारिद्र याची घग त्याला होतां होईल तों लागू देऊं नये. तो स्वतः वयाच्या चवदाव्या वर्षांपासून शिकवण्या करून पैसे मिळवीत होता; व हायस्कूल एन्टून्स मध्ये त्याला मिळाळेली बिष्यवृत्ति आणि त्याच्या दोन शिकवण्या यांच्यावरच खरोखरी आतां विठोबाचा संसार चालला होता. त्याचे वगैश्िक्षक सुदीलराव गायकवाड यांचा त्याच्यावर अतिशय लोभ होता. त्यांनी त्याला एक शिकवणी लावन दिली होती; व इतरहि हर तऱ्हेची मदत त्यांच्याकडून त्याला होत असे. शिवाय मोहनरने सिव्हिल लाइन्स मधील एका गुजराती आय. सी. एस्‌. च्या बायकोला मराठी आणि हिंदी दिकवण्याचे कामहि त्याला मिळवून दिळें होते. वयाच्या चव टाव्या वर्षांपासून त्याच्यावर संसाराचा भार पडल्यामुळें प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याच्या प्रवृत्तीवरोबरच त्याच्या मनाला विदोष प्रकारची कोमलताहि आली होती; व त्यामुळे आपल्या भावंडांना सुखांत ठेवण्यासाठीं तो जीवापाड झटत असे. विठोबाकडे सकाळ व्याकाळ येणाऱ्या खादीभक्तांचा आणि कम्युनिस्टांचा चहासिगारेटचा खर्च हाच मळीं घरच्या अन्नखचापेक्षां जास्त होई! त्याचा परिणाम असा झाला होता कीं, वसंता इतके कष्ट करीत असूनहि घरांतली दूधात कधीं संपत नसे. “< तू म्हणतोस ते कांहीं खोटं नाहीं, दादा! परवा स व्याकाळीं घरीं नसतांना ते मुरलीमोहनजी आले होते. म्हणून हिनं पुढं होऊन त्यांना बसायला सांगितले. तेव्हां त्यांनीं हिच्या अभ्यासाची विःचारपूस ५७%) करून सहज हिला म्हटलं, “ सदरमध्ये एक नवीन थेटर नुकतंच उघडलंय. ते बघण्यासारखं आहे. तूं वसंताबरोबर एकदां केव्हां तरी बंगल्यावर ये माझ्या! म्हणजे सिनेमाला जाऊं आपण!” तर ही आंत आल्यावर लगेच मला म्हणाली, “ दादाबरोबर मी या रविवारीं बंगल्या- वर जाऊ का ग त्यांच्या १?--पण मी तिला झाडून टाकली, म्हणून गोष्ट काढली नादीं ती तुझ्याजवळ तिनं ! ते मोहन आपल्या उपयोगी पडत असले, तरी मला कांहीं नजर/चांगली नाहीं वाटत त्यांची ! पण ही झाली लगेचच तयार सिनेमाला जायला त्यांच्याबरोबर |! --” “ नाहीं ग आई! त्यांनीं कांहीं मला एकटीला बोलावले नव्हतं. दादाबरोबर ये असं म्हणाले ते मला न्‌ म्हणूनच तुला विचारलं मी !---” कृष्णेने भाकरी थापतां थापतां आईला उत्तर दिलें. तिच्या टपोऱ्या, अव्याज डोळ्यांत ओशाळगतीची आंसवे उभी राहिलीं. :: अग, त्यांनीं जर तुला एकटीलाच बोलावळ असतं, तर ते शोभलं असतं का त्यांच्या संभावितीला १ गेल्या वैद्याखांत पंधरावं वषे लागले तुला! आतां कांहीं वाटेल त्याच्याबरोबर वाटेल तिथ जाऊन चालायचं नाहीं तुझं! बाकी दादा, ते मोहन वागायला कितीहि चचांगळ असले, तरी मला कांद्ीं ते आपल्याकडे आलेले आवडत नाहींत मुळींच !---” ५ त्यांच्याशीं आपल्याला काय करायचंय, आई? अण्णासाहेबांचा काय मोठा लौकिक चांगला आहे ! त्यांच्यापेक्षा मोहनना खास जास्त माणुसकी आहे ! मी असं ठरवलंय, ते आपल्या उपयोगी पडतात ना, मग त्यांच्या उपकारांची होईल तितकी फेड आपण करीत असावे! पण वाजवीपेक्षा जास्त संबंध मात्र ठेवू नये. त्यांनीं बोलावल्याशिवाय कधीं मी त्यांच्या बंगल्यावर जात नाहीं न्‌ कामापलिकडे जास्त वेळ थांबत नाहीं.---आणि आई, मी यंदा मॅट्रिक झालों म्हणजे मग ७३ कुणाचे उपकार घेण्याचा प्रश्‍नच डरत नाहीं मुळीं |! गायकबाॉड' मास्तरांनी सांगितलंय मला कीं, तूं यंदा मॅट्क झाल्याबरोबर प्रिन्सि- पॉलला सांगून तुळा शाळेंत लावून देतों म्हणून---” । “ तुझ्या त्या गायकवाड' मास्तराची सुद्धां भीति वाटते मला! तूं त्यांच्याबरोबर त्यांच्या देबळांत जातोस है कांहीं ठौक नाहीं, दादा! मतलबाशिबाय कोणी कुणाच्या उपयोगी पडत नाहीं जगांत !--- :: अग, मी त्यांच्या देबळांत जातों म्हणून काव खिस्ती होणार आहे का' आई १ त्यांच्यासुळेंच तर गुप्तासाहेबांच्या सनीची शिकवणी मिळाली मला! किती चांगलीं आहेत ग तीं सगळीं माणसं !--” _ “उरे, चांगलीं नसायला' काय झालं? खंडीभर पेसा येतो आहे घरांत महिन्याच्या महिन्याला ! त्यामुळं चांगुल्पणा दाखबतां येतो त्यांना ! तूं त्यांच्याकडे नेहमीं नेहमीं जातोत;-किती झालं तरी बाटगीं माणसं तीं !-मला कांहीं भरंवसा वाटत नाहीं त्यांचा !--” “असं का म्हणतेस आई ! अग, तीं माणसं खिस्ती असलीं, तरी धमोपलिकडे कांहीं फरक नाहीं त्यांच्यांत न्‌ आपल्यांत ! सनीची आई बायबळइतक्याच भक्तीने तुलसीरामायग वाचते रोज! मध्ये त्यांची कुठली एक लांबची मावशी आली होती, ती तर हिंदु आहे आपल्यासारखी ! आगि रोजबाई मिराबाईचीं भजनं किती सुंदर म्हण- तात! गुप्तासाहेबांना भारी शोक आहे भजनांचा ! खरंच आई, मी रोजबाईंना घरीं आणणार आहे एकदां आपल्या !-- £: नको बाबा. सध्यांच्या आपल्या' या विलक्षण स्थितींत कुणा- लाहि घरीं बोलावू नकोस तूं ! वेळेनुसार साखरसुद्धां नसायची घरांत तिला चहा द्यायला ! न्‌ बाहेर पुन्हा वाटेळ ते सोळभोक बसलेले ग असायचे ! खरंच दादा, आतां येवढं कॉंग्रेसचे राज्य झालं तरीसुद्धा यांची नोकरी मिळूं नये का यांना पुन्हा £--” 9४७ क ७ -०॥ ग, कॉंग्रेसच्या राज्याचा न्‌ वंबांच्या नोकरीचा संबंध कॉय ! ती काय सरकारी नोकरी आहि का £---” '* अस कॅसं म्हणतोस तूं दादा? हे ठांक्रसाहेंबांनां भेटल्या- घ्ररीवर त्यांनी खटले काढून बेतेळे त्या. ऑर नेबरच्या मिळमधल्या कामगारांवर ! मंग वांती नोकरी नाहीं का ते परंत मिळबूनं देणार यांना? -हे सगळ्या वुनियसाठी प्राण पाखंडतीळ, पण शंवंतःसाटीं एक टोब्दे नि्घाम्रचा नांही कश्नी थांच्यां तोंडून ! त्यांमुळे कॉंग्रेकचं राज्य हाऊनभुळ्या ऑमचे नप्टजेय मात्र कोयमच राह्यकैय !---“” त्रीळता बोलतां राधाबोईच्या डोळ्यांतळे पाणी गालांवर ओघंळले, तेव्याबिर टॉकळलली माकरी करप नय म्हणून चुलींतील' लाकडे बाहेर भोदून कषण्णा लॉ. सेबाद उत्सुकतेने ऐकत होती. स्वयंपॉकधरांच्या मधाम'य तिपाहवर ठेबळेल्या कंदिळाचा प्रकाश भिंतीला ओठंगून घसलल्या राधाबारच्या तोंडाबर पडला होता. आपल्या डोळ्यांना आठेछे पाणी कृष्णेच्या ध्यानांते आल्याचे दिसलाच रात्र पढडरानें डोळ टिपीत उद्रॉरंटी, “तुझं लक्ष नांदी किशे, झुळीवर्क्या माकरीकड! लू लाकडं बाहिर ओढल्यामुळं सगळीकडे धूर झॉत्टा आहि !--) ८ नाहीं ग भाड, माझे लक्ष आहे भाँकरीकडे! म्हणूनच जॉळ कमी कळलाय मी!” कृष्णा लांकडे पुन्हा ज्ृुलींत सरसाबींत म्हणाली; 6 सबरूच बाबा, भागांची नॉकरी कां नाहीं परत मिळूं त्यांना आतां £-” “ते स्नडले सरकारने भरे होते, म्हणून काढून घेता. आले, किरो, ठाकूरसाहेतीना! तसं कांहीं वावांच्या नोकरीचे नाहीं! ती सरकारी नोकरी थोडीच आहे? शिंबांय सात वपापूर्षी गेळेल्या नोकरीचा प्रंवनं भाता कसा उकरून काढणार !-< ७५ “न काढायला काय झालं? सात वर्षांपूर्वी कायदेभंगाच्या चळ- वळींत ज्यांना दंड झाले, त्यांचे पैसे न्‌ गेठेल्या जमिनी नाहीं का परत मिळाल्या त्यांना? मग यांची नोकरी यांना परत न मिळायला काय झाल? पण हे स्वतःबद्दल कांहीं बोळतील तर ना £-- | राधाबाई हें वैतागानें बोलत आहे, तोंच दाराशीं येऊन थांब- लेल्या मोटारीचा आवाज झाला. आणि विठोबा, अण्णासाहेब आणि काळे आंत आले. “वश्या, अरे दिवा न्‌ पानदान आण पाहूं लवकर !---काय अण्णासोहब चहा घ्यायचाय का थोडा ? आज आपलं भाषण फार सुंदर झालं !--” “« पण तुमच्यावर कांहीं परिणाम झाला का त्याचा, बिटोबाजी अ्सेब्लीची बैठक पुढल्या आठवड्यांत सुरू होते आहे. त्या वेळेला कांहीं हालचाल करायची बुद्धि होते आहे का तुम्हाला? निदान एक दिवसाचा बेठा संप न्‌ मिरवणूक तरी १--” “नाही अण्णासाहेब, मारचेपयेत आपण अश्रीच चळवळ चाळू ठेवूं त्यांना आपलीं आदवासने पुरीं करायला आपण वेळ दिला नाहीं, असं म्हणायला जागा देतां कामा नये आपण त्यांना !' आजच्याच 'महारा- ष्टाँत आलंय को, पत्त्षिम बऱ्हाडांतली जादा साराबाढ़ रद्द केल्याचे या बेठेकींत अंदाजपत्रकावरील चर्चेच्या वेळीं जाहीर करण्यांत येईल म्हणून ! शेतकऱ्यांच्या पाठोपाठ कामगारांचा प्रश्‍न हातीं व्यावाच लागेल त्यांना ! म्हणून जरा धीराने वागलं पाहिज आपण---- “ हेच तर आवडत नाहीं तुमचं मळा 'महाराष्ट्रा' तल तें अंदाज- पत्रकाबद्दलचं भाकित चुकीचे आहे अगदीं! बऱ्हाडांतल्या सारावाढींतली एक पै नाही कमी होत यंदा ! न्‌ कामगारांच्याहि तोंडाला पाने पुसली. जाणार आहेत! तुम्हांला हे कळले पाहिजे विठोबाजी, कीं एकदां हे दिवाण 9ट नोकरशाहीच्या आहारीं गेले, म्हणजे कांहीं मिळायचं नाहीं त्यांच्या हातून आपल्याला! कालच्या 'लोकहितां'त वाचलं ना तुम्ही ! स्वतःच्या बरोबरच्या दिवाणांना अवाक्षरानंहि न विनचारतां किंबा पक्षाची संमति घेण्याची परवा न करतां प्रियदरीन बेघडक गव्हनेरकडे जेऊन आला !-- “ पण राजाजीहि जवळे मद्रासच्या गव्हनरबरोबर असं वाचलं मी 'महाराष्ट्रा'त !--” | ५: अहो. पण त्यांच्या जेवण्यांत न्‌ याच्या जेवण्यांत जमीनअस्मा- नचा फरक आहि. गव्हर्नरने याला एकट्यालाच मुद्दाम जेवायला म्हणून बोलावलं ! उलट, राजाजी ज्या गाडीनं प्रवास करीत होते. त्याच गाडींत गव्हनर होता; त्याने यांना गप्पा मारायला म्हणून आपल्या डब्यात बोला- बलं. त्यांच्या गप्पा चाल असतांनाच गव्हनरची जेवणाची वेळ झाली; न्‌ त्यानं राजाजींना फार आग्रह केल्यामुळें ते शिष्टाचाराखातर त्याच्या- बरोबर जेवले! ते कांहीं मुद्दाम जमवून आणलेलं जेवण नव्हत आपल्या गव्हर्नरच्या जेवणासारखं ! अहो; आपल्याकडल्या या जबणाला राजकीय . स्वरूप न महत्त्व आहे! म्हणून मी आज त्याचा आपल्या भाषणांत उल्लेख केल्याबरोबर रोम रोमचे आवाज उ० ळे सगळ्या बाजनीं ! कॉँग्रेस असेंब्ली पक्षाच्या सर्भत जाब द्यावा लागणार आहे या जेवणाबद्दल प्रियद्शेनला !-- वसंताने आणन ठेवलेल्या पानदानांतीळ एक सुपारीचे खांड अण्णासाहेबांनी अमिमानाने तोंडांत टाकलें; व आपल्या नेहरू शट्च्या घोळदार खिश्ांतून खादीचा रुमाल काढून गळ्याला आलिला घाम टिपला, :८ पण त्यांत एवढं जाब विचारण्यासारखं काय आहि हें समजत नाहीं मला--? विठोबाने सुपारी कातरतां कातरतां विचारले, १99 :: अहो, मी किंवा रुईकर जर उद्यां मिलच्या मॅनेजरकडे जेवायला गेलों. तर तुमच्या मनांत कांहीं तरी संशय येईल कीं नाहीं आमच्याबद्दल! तसंच आहे हें! शिवाय कॉंग्रेसने जरी दिवाणगिऱ्यांवरला बहिष्कार उठवला असला, तरी सरकारी अधिकारी न्‌ समारंभ यांच्यावरला सामा- जिक बद्िष्कार कांहीं उठवलेला नाहीं अजून! त्या दृष्टीने प्रियदर्शानचे ह कृत्य शिस्तभंगाच्या सदरांत येतं !--” “ मग गुलाबऱचंद दोठजींनीं कांहीं कारवाई सुरू केली कीं नाहीं £-? :<ते कशाला घाई करतील उगाच! पक्षाच्या सर्भेत हा काय खुलासा करतो याची वाट पहाताहेत ते !-- ८“ अण्णासाहेब, हें ठमचं म्हणणे कांढीं आपल्याला पटत नाहीं बुवा ! गुलाबचेट्‌ गप्प बसला असला, तर तो लोभामुळं किंवा भयामुळे गप्प बसला असेल! मुख्य प्रधानाच्या वाटेला जाणं ही कांहीं सोपी गोष्ट नव्हे !--” इतका वेळ स्वस्थ बसळेळे काळे पानाच्या शिरा काढीत मर्ध्येच खेवचटपणानें बोलले. त्यांच्या त्या खोंचदार दंकेमुळे अण्णासाहेबांचा चेहरा एकदम खाडदिशीं उतरला. पण लगेच ते त्वेषार्ने नाकपुड्या फेंदारीत उद्गारले- “ मुख्य प्रधान ! कसला आला आहे मुख्य प्रधान! हा काय पंत आहे, राजाजी आहे का खानसाहेब आहे याच्या मुख्य प्रधानकीमुळं लोकांनीं दबून जायळा ! हत्तिणीच्य़ा सोंडेंत माळ द्यावी न्‌ ती ज्याच्या गळ्यांत पडेल त्याला राजा बनवावं, तक्षा रीतीनं मुख्य प्रधान झाला आहे हा! तुम्हांला माहित नाहीं काळे ! असले दहा मुख्य प्रधान गुंडाळून ठेवील गुलाब'चंद्‌ !---” :: अहो, तें सारे खरं अण्णासाहेब! गुलाबचेदाच्या पाताळयंत्री- पणाविषयीं मुळींच दोका नाहीं मला! पण सध्यां तो जरा नाजूक पैचांत ्ट सांपडला असल्याची वदंता आहे सगळीकडे !--” ___ कसला पेंच !--” विठोबाने उत्सुकतेने विचारले. “ अहो, त्यांनीं न्‌ वाजपेयींनी मिळून त्या सरकारी खाणींच्या ठेक्यांत दहा हजार रुपये हबकल्याची दाट वदंता आहे ! ती 'हिंदुस्थान लिमिटेड? म्हणून नवीन कंपनी निघाली आहे ना! तिच्यामार्फत व्यवहार झाला म्हणतात हा सगळा! आपला मोहन मॅनेजिंग डायरे- क्टर आहि त्या कंपनीचा ! “८: अण्णासाहेबद्दि एक डायरेक्टर आहेत त्या कंपनीचे ! मोहनच गत होते मला परवां! आमच्या वश्याला नोकरी देणार आहित त्या कंपनीत ते १-- विठोबाच्या तोंडून हो माहिती बाहेर पडतांच अगदीं आश्‍वयानं थक्क झाल्यासारखा चेहरा करून काळे नरमाइनें म्हणाले-- :: असं का! आपल्याला नव्हतं बुवा हे माहित! माफ करा ह अण्णासाहेब! कांहीं चुकून तोंडून निघून गेलं असले तर !--- अण्णासाहेबांच्या कपाळावर उठलेली घर्मबिंदूंची ओळ आणि त्यांचा उतरलेला चेहरा काळ्यांच्या तीक्ष्ण न्जेरतून सुटला नाहीं; व चना लावेळेल्या पानावर कात टाकीत ते खालच्या मानेनें म्हणालि-- :“: आम्ही काय आपले कानांवर आलं तें बोललो! मग काय विठोबाजी, चहा बोलावतां कीं पान खायचं आम्ही £ त्याबरोबर अण्णासाहेब उद्गारले, “ही काय चहाची वेळ आहे का, काळे? शिबाय आज उकाड्यानं प्राण चालला आहे अगदीं! बाकी काळे, तुम्ही गप्पा तर खूप सुनावतां एक एक! अहो, मी ज्या कंपनीचा डायरेक्टर आहे, तिच्याविषयी तुम्ही मळा माहिती पुरवायची हे धाडत र] हीं भऊ क) » जींरू » ञ़ ढं कांहीं और आहे तुमचे! गदाघरजींच्याबद्दह आतां जै वुम्ही बोललांत, २७९, त्यावद्दलळ वदनामीची फियाद होऊं शकेल तुमच्यावर, याची जाणीव आहि का तुम्हांला !--” ८६ह पदा अण्णासाहेब, मळा कांहीं कल्पना नव्हती तुम्ही डाय- रेक्टर आहांत त्या कंपनीचे याची! मी आपलं जे कानांवर आलं तें बोललों-- :: अहो, कानांवर काय आले न्‌ बोललांत काय? उद्यां मी दहा हजार रुपये खाल्ळे असं सुद्धां कानांवर येईल तुमच्या ! तुमच्या- वरोवर एका वैठकींत बसणं हें धोक्याचं होणार असं दिसतं !---” अण्णासाहेब रागारागाने उठत म्हणाले, .“: काय निघालांत इतक्या लवकर? मग चहा नाहीं का घेत ?- ८ छे, छे, आठ वाजायला आले आतां! या आठवड्यांत जरा जास्त काम आहि माझ्या मागे !--” ते त्यांच्यासमोर लीनतेने उभ्या राहिलेल्या विठोजाकंड न बघतां तडक बाहेर पडले. :: काय काळे, हा काय प्रकार आहे खरोखरी (” “ते मी कसं सांगू विठोबाजी £” काळे साळसूदपणाने म्हणाले. “: मी खरोखरीच माझ्या कानांवर आलं ते बोललों. अण्णासाहेब इतके रागावतील अशी कल्पना नव्हती मला !--“ “: आज सकाळीं शेळक्यांनीं सांगितली ही बातमी मला प्रथम. पण मला ती खरी नाहीं वाटली त्या वेळीं--” £ म्हणजे आतां खरी वाटली कीं काय १---? पानदानांतळी एक विडी उचटून ती शिलगावीत काळे उद्गारले, :: कु हो! खरी कशी वाटेल? मोहून न्‌ अण्णासाहेब यांच्या- सारखीं आपलीं माणसं ज्या कंपनींत आहेत, तिच्याबद्दलच्या असल्या ८८9 केड्या खऱ्या कोण मानील? न्‌ दहा हजार रुपये खाल्लेळे पचतीळ - तरी कसे?” | | “ पचतील कसे हे विचारू नका, विठोबाजी! अहो, दिवाणा- सारखा बडा माणूस जेव्हां पैसे खाणार, तेव्हां ते हजारांनी न्‌ लाखांनींच खाणार ! हत्तीचा घास ह्या त्याच्या आकाराला शोभेसाच असायचा ! खाल्ले कसे हे जर विचाराळ, तर त्याला मात्र कांहीं अर्थ आहे! "आजपयंत त्या खाणींचा ठेका ज्या भावानं विकला जात असे, त्याच्या- पेक्षां पांच हजार रुपये कमी भावानं तो विकला गेल्यामुळं उघडकीला आला म्हणतात सारा प्रकार! आणि तो ठेका विकला कोणाला म्हंणाळ तर वऱ्हाडच्या हरिजन संघाचे अध्यक्ष शेठ राधाकिसनजी यांना !--”” | “ काय म्हणतां काय तुम्ही, काळे १” | “ अहो, मी नाहीं म्हणत, विठोबाजी! सगळे गांव म्हणतंय ! माझं कशाला नांव घेतां उगाच? असेंब्लीकडे प्रश्‍न सुद्धां गेळे आहेत! त्या गिरिजारांकरनं ते नामंजर मात्र करतां कामा नयेत! म्हणजे काय खरोखरी घडलं असेल तें येतं बघा चव्हाठ्यावर! गेल्या दोन चळवळींत या खादीवाल्यांनीं जे काय स्वार्थत्याग केळे असतील, त्यांची ही दामड प्पटीनं भरपाई केली जाते आहे असं समजा तुम्ही आतां !--- “ काय खरोखरी प्रकार असेळ हरि जाणें ! आपण तर अगदीं सुन्न होऊन गेलों तुम्ही सांगितलेली सारी हकिकत ऐकन! असेंब्लीपर्यंत गेल म्हणतां हे प्रकरण? बाकी त्यांतहि कांहीं नवल नाहीं! शेळक्यांनीं तर असाहे सांगितले सकाळीं को, सुख्य प्रधानांकडे या प्रकाराबद्दल तक्रार गेली असून, त्यांनीं सी. आय. डी. ला चोकशी करण्याचा हुकूम सोडला आहे !--” ““<मी तुम्हांला आणखी एक बातमी सांगतों, बिठोबाजी ! वाजपेयींच्या पुढच्या सगळ्या केसेस अण्णासाहेबांकडे येत असतात द | ८१ आपल्या ! त्यासुळेच काम वाढलंय अलिकडे त्यांचे !---” विठोबा अगदीं स्तब्ध होता. कांहीं वेळाने तो झोपेतून दचकून उठून बोलावे त्याप्रमाणे एकदम उद्‌्गारला--- | >! आपला नाहीं बुवा विशवास बसत या गांवगप्पांवर !---” :८ माझाहि नाहीं बसत, विठोबाजी !---” काळे विडीचा एक दमदार झुरका घेऊन विठोबाला साथ दते झाले. पम हे उद्गार काढतांना त्या दोघांनीहि एकमेकांच्या नजरला नजर देण्याचें टाळलं. टन ऱ्छ फाकळ्या झड तझ १] परवां मी मोहनना पुन्हा विचारलं. तेव्हां तूं हिंदु झाल्याशिवाय तुझ्याशीं लग्न करणं मला राक्‍य नाहीं, असं उत्तर दिलं त्यांनीं मला. त्यांच्या त्या दांमिक हट्टी उत्तराची चीड आली मला. आणि मी लगेचच त्यांना म्हणाले, “ हिंदु झाल्याशिवाय तुमच्याशीं लग्न करण्याचा निश्‍चय केलाय मी!” ते बोलले. नाहींत कांहीं यावर. पण त्यांनीं ज्या क्रुद्ध, दवेषपूर्ण नजेरने माझ्याकडे बघितलं, ती विसरणार नाहीं मी कधीं. त्यांची ही अट जर प्रामाणिकपणाची असती, तर मी कदाचित्‌ विचार केला असता हिंदु व्हायचे कीं नाहीं याचा. पण, मला जाणीव आहि, केवळ अडवायचे म्हणून, लग्न कायमच टाळतां आले तर टाळावं म्हणून अट घालताहेत ते ही! जुन्या काळच्या राजकन्या स्वयेवराच्या वेळीं पण लावीत असत. तो पण लावण्यांत पुष्कळदां लग्न करण्यापेक्षा मोडण्याचाच हेतु जास्त अस. तसा हा यांचा पण आहे. पणततो ट्रे मोडूनच लग्न करावं लागणार आहि मला त्यांच्याशीं मी हिंदु होण्याबद्दलचा त्यांच्या हा ह दांभिक आहे अगदीं. आम्ही धर्मानं खिस्ती असलों, तरी संस्कृतीनं हिंदु आहोंत, याचा पूर्ण अनुभव घेतला आहे त्यांनीं गेल्या सहा महिन्यांत. गेल्याच रामनवमीच्या रात्रीं ममीने गाइलेलीं तुलसीरामायणांतलीं भजनं |... इतकीं भावमधुर मजनं हिंदु घरांत कधींहि ऐकलीं नसतील त्यांनीं! त्याच रात्रीं आम्ही प्रथम बोललो, नव्हे, तेव्हांपासून नंतर कितीदां तरी बोल्लों कीं, सीलोनांत किंबा जपानांत जशीं खिस्ती बायको आणि बौद्ध नवरा हीं एका कुटु बांत आपआपला धम न बदलता राहू शकतात; तसं हिंदुस्थानांत का होऊं नये? अनेक धर्मांचे आश्रयस्थान असलेली ही भरतभूमि !-- हिच्या कु्ींतून खरंखुरं हिंदी राष्ट्र जर निर्माण व्हायचं असेल, खरीखुरी भारतीय संस्कृती जर उत्पन्न व्हायची असल, तर हिंदु, मुस्ल्मि आणि खिस्ती या तिन्ही धर्मांच्या माणसांनी आपआपला धर्म न सोडतां एका कुटुंबांत नांदायला दिकले पाहिज; कमल; अर्धचंद्र, आणि क्रॉस यांनीं एकमेकांची शोभा वाढवीत एका निद्याणावर झळकायला शिकले पाहिजे, चीनमध्ये, जपानमध्ये, सीलोनमध्ये जर घमैत्याग करायला न लागतां भिन्न धर्माच्या स्त्रीपुरुषांचे विवाद आणि संसार होतात, तर ते हिंदुस्था- नांत का होऊं नयेत? रामनवमीच्या त्या रमणीय चांदण्यांत ममीच्या मजनानंतर झालेलं है बोलणे--नतें सुद्धां स्वप्नच होतं का एक: द स्वप्न !-त्या स्वप्नाच्या उदात्ततेनं मोहित झाल्यामुळंच मी त्यांच्या प्रणययाचने'चा स्वीकार केला ना? आणि त्यांनीं माझ्या गळ्या- बर हात ठेवून वेतठेडी शपथ खरी मानली ना! ते चांदण्यांतलं बोलणं, ती प्रणयपूर्तीच्या ऐन घडीला घेतठेळी शपथ आणि आतां घातलेली ही हिंदु होण्याची अट “काय म्हणायचं या वर्तनाला? आणि तरी हे स्वतःला साम्यवादी म्हणवतात ! माणसांची मत हा, मला वाटतं, त्यांच्या मनाचा पोषाख असावा; न्‌ अंगावरळे कपडे जसे आपण सोयीप्रमाणे ६-4 बदलतो, तसाच हा मनाचा पेहरावहि सोयीप्रमाणे बदलण्याचा रिष्टा - ऱवार असावा.--मळा राग आला, चीड आली, ती या फसवणुकीची. ज्यांचा धर्मावर विश्‍वास नाहीं, विवाहसंस्था ही ज्यांना जुनाट न्‌ जलमी वाटते, अनिवध प्रीतीचे जे अहनिशय पोवाडे गातात, त्यांनीं मी हिंदु होण्याचा हट्ट घराबा यापरता दोंगीपणा तो कोणता १--मला हिंदु होणं कठीण नाहीं. कारण सामाजिक दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीने हिंदूच आहोंत आम्ही. माझ्या ममीचे आजोळ हिंदु आहे; न्‌ त्यामुळे हिंदुत्वाचे सारे संस्कार आणि क्र्णानुबंध कायम आहेत आमच्या घरांत.--पण मी हिंदु काय म्हणून व्हायचे! आपली स्वतःच्या धर्मावर, खरोखरी कोणत्याच धर्मावर श्रद्धा नाहीं, हे हजारदां सांगितलेय त्यांनीं मला, पण माझी स्वतःच्या धर्मावर श्रद्धा आहे. त्यांनीं दिलेलीं साम्यवादावरलीं पुस्तकं वाचून सुद्धा ती श्रद्धा डळमळळेली नाहीं. तेव्हां जो घम मला अत्यंत प्रिय आहवे, तो मी कां सोडायचा? आमच्या लग्नाच्या आड धर्मभेद येत नाहीं; त्यांचा स्वभावधर्म, त्यांचे निरंकुश मनोधम येत आहित. जिला ते अनिवेध प्रीति म्हणतात, ती खरोखरी त्यांची बंघातीत राहू इच्छिणारी भोगलालसा आहे. ती आड येते आहे आमच्या लग्नाच्या ! त्यांना माझा केव्हां केव्हां अतिशय संताप येतो. मी लग्नाचा विषय काढतांच त्यांना चीड येते. तरीसुद्धा रोज संध्याकाळीं मला फिरायला न्यायला येण्यासाठीं ते चुकत नाहींत. आणि मीहि त्यांच्या- बरोबर मुकाट्यानं जाते. मी एकटी असतें, तेव्हां गेल्या दोन महि न्यांतल्या सगळ्या प्रकारांचा विचार केला, म्हणजे शिसारी येते त्यांची मला; पुन्हा तोंड पाहू नये त्यांचं असं वाटतं. पण संध्याकाळीं त्यांची गाडी दारांत येऊन उभी राहिली, ते मला नेण्यासाठीं माझ्या खोलींत आले, म्हणजे मुकाट्याने बांदेर पडते मी त्यांच्यांवरोबर ! ममीचे नाराज डोळे !-- त्यांची नाराजी मनावर घ्यावीशी वाटत नाहीं मला त्या वेळीं. असं कां होतं? त्यांच्याविषयींच्या माझ्या मनांतल्या सगळ्या कोमल भावना ट्र झडून जळून गेल्या आहेत ना? मगर मला त्यांच्याबरोबर जावंसं का वाटतं! भावनांचे कोणते अगम्य लागेबांधे मला त्यांच्याकडे ओढून नेतात ! आणि मी त्यांना इतकं टाकून बोलले असतां ते तरी माझ्या- कडे का येतात पुनःपुन्हा? खरोखरी त्यांच्या भोगलोलुप दृष्टीनं पाह्यळे तर मी म्हणजे आतां एक निव्वळ मनसोक्त वास घेऊन कुस्क- रेळे फूळ आहे !--ते फूल त्यांना पुनःपुन्हा हातांत घ्यावंस का वाटावे ? आम्ही दोघंहि एकमेकांवर रागावतों, चिडतो; पण फक्त लग्नाचा प्रश्‍न निघाल्यावर! इतर वेळीं आम्हांला एकत्र पाहणारांना शेकाहि यायची नाहीं कीं, आम्ही एकमेकांचा केव्हां केव्हां अत्यंत द्वेष करित असू ! जॉननं झिडकारलेल्या हेरोदियानं आपल्या नुत्यावर खूप झालेल्या पित्याजवळ जॉनच्या मस्तकाचा मोबदला मागितला. पण मारेकऱ्यांनीं ते मस्तक जेव्हां तबकांत धाठून तिच्यापुढे आणून ठेवलं, तेव्हां सूडाची इच्छा तुप्त झालेल्या त्या प्रेमिक्रने अश्रूंनी स्नान घातलं त्याला ! आम्हांला एकमेकांविषयीं केव्हां केव्हां जो अतिशय द्वेष वाटतो, तो अशाच तऱ्हचा नाहीं का? खरोखरी हा काय प्रकार आहे ? एकमेकांविषयीं आम्हांला केव्हां केव्हां इतका द्वेष वाटतो, एकमेकांचा इतका तिटकारा येतो कीं, त्या क्षणाला आमचे सगळे संबंध तुटले असंच वाटतं !---पण पुन्हा संध्या- काळीं !--असं कां होतं ? एकमेकांच्या डोळ्यांत पाणी आणल्यानंतर, विषापेक्षां जहरी शब्द एकमेकांना बोलल्यानंतर पुन्हा एकमेकांविषयी इतकी आसक्ति कशी वाटते? हा प्रेम कीं मोह! कोणताही मधुर रस जळून उकळून गेल्यावर नंतर खालीं शेवटीं जे शिल्लक उरतं, त्याची साखर बनते! गेल्या दोन महिन्यांत आम्ही एकमेकांना बोललेले दुःशब्द आणि गाळलेले अश्रु !--त्यानंतर अजून जे हें आकर्षण, जी ही आत्मी- यता शिल्लक उरली आहे, तिला काय म्हणायचे ! नदीचे पात्र आटून निखालस कोरडं पडल्यावर सुद्धां कुठंहि कोपरभर खणले असतां स्वच्छ ८८ पाणी हाताला लागतं. तसं तर होत नसेल ना एकमेकांच्या सान्निध्यांत आल्यावर आमच्या वठून गेलेल्या प्रणयभावनेचं? काय होतं कुणाला ठाऊक ! पण एकमेकांविषयींची आसक्ित, एकमेकांच्या सहवासाविषयींची आवुरता आणि अतृष्ति ही आमच्या दोघांच्याहि हृद्यांतून अन रारीरांतून अद्याप पुरती गेलेली, मेलेली नाहीं. ती आसक्ति. ती आतु- रता आणि अतृप्ति-ती पुन्हा खचन आणते आम्हांला एकमेकांकडे | ते मला म्हणाले सुद्धां होते एकदां कीं, इतकं एकमेकांना टाकून बोलल्या- नंतर, इतकीं एकमेकांविषयीं मनं विटल्यानंतर आतां या लग्नापासून कोणालाच सुख व्हायचं नाहीं. त्या क्षणीं तें खरंदि वाटलं मला.--- पण मग --मग या आसक्तीचा अर्थ काय करायचा? त्यांच्याविषयी अद्याप वाटणाऱ्या या आसक्तीमुळं, या आत्मी- यतेमुळेच या प्रकाराबद्दल ममीजवबळ किंवा पपांजवळ बोलण्याचा हिय्या मला होत नाहीं. असं वाटतं कीं, ते इतके चेचळ, इतके वंचक न्‌ इतके मायावी आहेत हें मला एकटीला कळलेय तेवढे पुरे. पपांना न्‌ ममीला ते कळायला नको. त्यांचे जावई व्हायच आहेत ते! आपल्या भाबड्या न्‌ उल्ल्‌ मुलीला एका संभावित बदमाषाच्या गळ्यांत पडावं लागलं असं वाटण्याचा प्रसंग त्यांच्यावर यायला नको! त्यांचे खरं स्वरूप कळल्या- मुळे माझ्या जीवनाला जो काय कडवटपणा आला आहि तेवढा पुरे. आमचं सगळं कोटुंबिक जीवन आणखी कडवट होऊन जायला नको! ममीनं मनोमन काय जाणलं असेल त्याला उपाय नाहीं. पण मी ज्याच्या- शीं लग्न करणार, त्याने माझी फसवणूक केली न्‌ केवळ भीतीनं अखेर तो माझ्य़ाशीं लग्न करायला तयार झाला, असं तरी वाटायला नको तिला! पपांना खरा प्रकार कळल्यावर ते एकादे वेळीं त्यांना जरब दाखवून लग्न करायला भाग पाडण्याऐवर्जी उळट संतापानं मोडता घालायचे आमच्या लग्नाला ! असल्या बद्माषाशीं लग्न करण्यापेक्षा तूं अविवाद्वित रहा जन्मभर असं म्हणायच ते मला! अलिकडे संशय येतो मला.--- (८ पण त्यावर सुद्धां ते म्हणतील एकादे वेळीं कीं, “मी तसंच्च वाढवीन तुझ्या मुलाला! असल्या बदमाषाशीं लग्न करून सारा जन्म दुःखाच्या खाईत होरपळत काढण्यापेक्षा मटा तो डाग पुरवेल, जीजसने भेरी माग्दलन सारख्या जगाने तिरस्करणीय मानलल्या स्त्रीचा उद्धार केला आणि पुनरुत्थानानंतर प्रथम तिला दिव्य दर्शन दिले. त्याच्या असीम दयेला क्षम्य वाटेल तुझी ही चूक !--” असं जर पपांनी म्हटलं तर मी काय करूं १--म्हणून ते कसे आहेत हें त्यांना कळायला नको. मला कळलंय तेवढं पुष्कळ आहि. माझ्या डोळ्यांतून आजपयत दुःखाश्र गळले आहेत तेबढे पुरत. पण माझ्या लग्नाच्या वेळीं त्यांच्या डोळ्यांतून आणखी अश्रु गळायळा नकोत ! पण मग या स्थितींतून मार्गे कसा काढायचा? ते तर सुखा- सुखी माझ्याशीं लग्न करायला तयार होतील असं दिसत नाहीं. मग मी काय करूं २ समोर येऊन उभ्या राहिलेल्या गर्भवती शकुंतलेला ओळख द्यायला दुष्येताळा निदान दुर्वासाच्या विस्मृतीच्या शापाची तरी सबब होती. पण माझ्याशीं लग्न करायचे नाकारायला त्यांना कोणती सबब आहे ? एकदां वाटतं, शेगांवला जाऊन बापूंना आपली ही कर्मकहाणी सांगावी न्‌ त्यांच्याकडून यांचे मन वळवावं |! पण बापूंना हा सारा प्रकार कळणं म्हणजे ते सार्वजनिक आयुष्यांतून उठणंच नाहीं का? त्यांच्या जीवनांत अश्या रीतीनं विषार कालबल्यावर मग त्यांच्याशीं लग्न करायचा मला काय हक्‍क आहे? ते स्वार्थी असळे आणि त्यांनीं मला फसवळं असलं, तरी मी स्वार्थबुद्धीनं त्यांचा असा नाश करणे योग्य होईल का? आणि त्यांच्यापेक्षा माझा चांगुलपणा तो तरी मग काय उरला छे, पपांना सार्‍या गोष्टी सांगण्यापेक्षांहि हा मार्ग अधिक वाईट. पण मग मी कसं करू ममीला तरी विश्‍वासांत घेऊं का १ पण तिला झाळं तरी मी काय सांगूं? मी फसलें न्‌ ते माझ्याशीं लग्न करीत नाहींत असं सांगणं तर इष्ट नाहीं मुळींच. मगग काय सांगू १ ८८ माझी खात्री आहे कीं, पपांनीं जर त्यांना माझ्याशी लग्न करायला सांगितले, तर त्यांची हिंमत नाहीं व्हायची नकार द्यायची ! पपांचा दर्जा, त्यांच कतेत्व, त्यांची संपत्ति या सगळ्या गोष्टींचा वचक वाटतो त्यांना. पपांचे मन मोडायची प्राज्ञा नाहीं त्यांची! आम्ही दोघं एकत्र असतों, पुष्कळ वेळ एकत्र असतों, हें लक्षांत आलंय पपांच्या. आमच्या लग्नाला त्यांची प्रतिकूलता असणं शक्‍य नाहीं. पण त्यांना मोहनजवळ तो विषय काढायला कुणी म॒ कसं सांगायचं ? ममीच एकटी करू शकेल ते काम. पण मग--ममीला विश्‍वासांत घेतलं पाहिजे मला! ् ळू र. ममीजवळ प्रथम जेव्हां मी ती गोष्ट काढली. तेव्हां केवढा रागाचा आव आणला तिनं! एका अर्थानं तिचं म्हणणं रास्त होतं. आमच्या समाजांत माझ्याज्षीं लग्न करायला उत्सुक असलेले किती तरी सुशील न्‌ सधन तरुण आहेत. त्यांच्या अनुनयाला वरां न झालेली मी- कोणत्या मोहानं मी यांच्या वासनेला बळी पडले? ममीचे म्हणणं असं कीं, मी खिस्ती राहिलें तरी आमचीं मुळें बापाच्या धर्माची, हिंदूच समजलीं जातील, कदाचित्‌ दोन्हीहि समाजांत थारा मिळणार नाहीं त्यांना. डॉ. गोर यांच्या कुटुंबाचे उदाहरण आमच्या डोळ्यापुढं होतंच. ते स्वतःला हिंदु म्हणवीत व दिल्लीच्या असेंब्लींतील हिंदु सभासदांचे पुढारीदह्वि होते ते. पण लेडी गोर या खिस्ती होत्या. त्यांच्या मुलींचा धर्म खरोखरी कोणता होता हें शेवटपर्यंत उमगले नाहीं कुणालाच ! आईबरोबर त्या चर्चेमध्ये जात. पण त्यांचीं नांवं केव्हां हिंदु तर केव्हां खिस्ती सांगितलीं जात असत; ब त्यांचीं लग्नंहि बहुतेक हिंदूशींच झालीं, हिंदु समाजाच्या कोत्या दष्टीमुळं हिंदु आणि खिस्ती यांच्या संमिश्र कुटुंबांची स्थिति पुष्कळदां ना अरचर ना परत्र अशी होते. बंगालमध्ये मात्र ब्रा्यो आणि खिस्ती यांचे समाज सलग, सहानुभवी असे असून त्यांच्यांत सगळ्या प्रकारचे व्यवहार सुखानं ८९ होतात असं ममी सांगते; न्‌ मी एकाद्या बगाली हिंदूशीं किंवा ब्रह्मोशीं लग्न केलं असतं तर वाटलं नसतं ममीला त्याचं कांहीं. पण मोहनशीं लग्न करण्याची कल्पना आवडली नाहीं तिला. म्हणूनच माझ्याशी स्नेह वाढवायला त्यांना जै पपांनीं उत्तेजन दिलं, तेंहि तिळा पसंत नव्हतं. स्त्री ही स्थितिवादी असल्याबद्दळ पुष्कळदां दोष दिला जातो तिला. पण तो बरोबर आहे का? जीवनाची धारणा करण्याची जबाबदारी जिच्यावर आहे, तिला भविष्यकाळाविष्रयीं बेफिकीर राहून कसं चालेल! झाडाच्या फांद्या आकाशांत जितक्या उंच विस्तारलेल्या असतात, त्यापेक्षां कितीतरी दूरवर आणि खोलवर त्याचीं मुळे जमिनींत पसरलेली असतात; न्‌ त्या मुळांच्या पसाऱ्यावरच त्याचे स्थैर्य, त्याचा जिवटपणा अवलंबून असतो. मानवजातीची उन्नति जरी तिच्या उच्च व्येयांमुळे होत असली, तरी तिचं स्य्रेये, तिचा जिवटपणा हा भूतकाळांत अनादि पसरलेल्या तिच्या परंपरेवर, संस्कारांवरच अवलंबून नाहीं का? स्त्रीला या गोष्टीची जाणीव एका परीनं उपजतच असते; न्‌ म्हणून भविष्यकाळ ज्यामुळं बिकट होईल असं कोणतंही परंपरेश्ीं विसंगत असलेले कृत्य करायला तयार होत नाहीं ती! ममीनं किती छान जमवून आणलं सगळं! आम्ही सिनेमाहून परत आलों; न्‌ ते नेहमीप्रमाणं वऱ्हांड्यापयेत मळा पोंचवायला आले. त्यांना पाहतांच ममी हसून इंग्रजींत म्हणाली, “वेळ आहे का तुम्हांला थोडा, मोहन? त्यांचं कांही. काम आहे तुमच्याशी !” तिने इतक्या सहज उच्चारले ते शब्द कीं, त्यांना कांहींसुद्धा शेका आली नाहीं आणि त्यांनी विचारळे, “ते वर अभ्यासिकेंत असतील ! ”--“' हो, तिथेच भेटा तुम्ही त्यांना; तुमची वाटच पहाताहेत ते !”--ते हलक्या पावलांनीं जिना चढून वर गेले. माझी छाती इतकी घडधडूं लागली -- मी ममीकडे बघितळं. ती अगदीं शांत होती.--मी तशीच हळूच वर गेले न्‌ मागच्या खोलींतून अभ्यासिकेत जाऊन पडद्यामार्गे उभी राहिले. मोहन ९० पपांच्या समोर बसळे होते; न्‌ आम्ही पाहून आलेल्या बोलपटाविषयीं बोलणं चाललं होतं. थोडं ओपचारिक बोलणे झाल्यावर पपा एकदम इंग्रजींत म्हणाळे, “हें पहा, मी मुद्दाम आज वर बोलावलं तुम्हांला, मोहन! तुमचा न्‌ रोजचा परिचय झाल्याला सात आठ महिने होतीळ आतां. तुमचा सहवास सारखा वाढतोय. मला बाटतं, आतां फार दिवस असं चाळूं देणं इष्ट होणार नाही. आपण आज ठरवून टाकू केव्हां लग्न करायचे ते. तुमची कांहीं आर्थिक अडचण असेल, तर मला तसं मोकळ्या मनानं सांगा!” “ नाहीं, आर्थिक अडचण कांहीं नाहीं,” ते अगदीं जिरल्यासारखे होऊन अत्यंत नरमाईनें बोळत होते. “पण, पण, --! ” “मी घार्मिक अडचणींना महत्त्व देत नाहीं मुळींच ! आप- ल्याला सिव्हिळ मरेज करायचं ना? थांबा, मी पाहतों मॅजिस्ट्रेटसाहेब सांपडतात का !” पपांनीं लगेच फोनच्या आंकड्यांवर बोटें फिरविली. ते अगदीं स्तब्ध, अगदीं निश्चल होते. खुर्चीला खिळल्यासारखे जडमूढ होऊन बसले होते. कशा'ची निदर्शक होती ती निईचलता १-- त्यांना विचार करण्याची संघि न देतां विद्युद्वेगानं घडत गेल्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या अनपेक्षित स्वरूपाने आणि अगम्य वेगाने वघिरता आली का त्यांना? पपांनीं फोन घेतला. ते थोडंसं कांहीं बोलले; न्‌ लगेच रिसीव्हर मोहनच्या पुढें करून म्हणाले, “ तुम्ही बोलन घ्या त्यांच्याशी. रीतसर नोटीस उद्यां पाठवू ! ”--एकाद्या भारलेल्या माणसाप्रमाणं त्यांनीं रिसीव्हर मुकाट्यानं हातांत घतला; ब आपण लग्नाची नोटीस देणार असल्याचे त्यांनीं मॅजिस्टेटला सांगितलं. लगेच 'पपांनीं घंटी वाजवली. चपराशी आंत आल्याबरोबर ते म्हणाले, “काफी आण लवकर न्‌ मेमसाहेबांना पाठव ! ?---पण पुढला प्रकार पहायला मी थांबले नाहीं. मी खोलींत येऊन आपल्या अंथरुणावर पडलें. माझ्या डोळ्यां- तून अश्रु वहात होते. पण कसले? सुखाचे कीं दुःखाचे! खरोखरी तै ९१ 8 सांगणं कठीण आहे. त्यांची हीन मनोवत्ति, त्यांचे खरं स्वरूप यत्किचितहि उघडकीला न येतां सार्‍या गोष्टी पंधरावीस मिनिटांत निश्चित झाल्या याबद्दल आनंद वाटला मळा. पण या आनंदाच्या पलिकडे काय होतं? मृगजळाच्या मोहक ऊरमींच्या पलिकडे जसं रखरखीत वाळवंट असतं तसं या आनेदाच्या पलिकडे !-- काय होते पलिकडे ? फसवणक, निव्वळ फसवणूक. मी स्वतः फतळे आणि माझ्या आइवडलांनाहि फसवलं. ममीला कदाचित्‌ अंदाज असेळ या फसवणुकीचा; नव्हे, असलाच पाहिजे. पण पपा £- ते मात्र निखालस फसले आहेत. या फसवणकीनं सुरू झालेलं वेवाहिक जीवन---कशा रीतीनं शोबट होईल याचा? शाहारे आले माझ्या अंगावर हा प्रश्‍न मनांत उभा रहातांच. तोंच दार वाजलं. मी उठून डोळे पुसले न्‌ दार उघडलं. तेव्हां चपराक्षी मळा म्हणाला, :: साहेब वर बोलावताहेत आपल्याला,” मी केस नीटनेटके केळे आणि अगदीं अजाण चेहरा करून पपांच्या अभ्यासिकेत गेले. तीं तिघधे काफी घेत होतीं. मला बघितल्यावर हातांतला कप खालीं ठेवून पपा इंग्रजींत उद्गारळे, “ मी अभिनंदन करतों तुझं पोरी, इतका हुषार नवरा मिळव ल्याबद्दल ! ” मला समजेना, काय बोलावं काय करावं हे. मी हळूच त्यांच्या- मनापासून हंसताहेत का? काँ हे सुद्धां नाटकच आहे एक £--ही रोका डसून गेली माझ्या मनाला. पण पपांनीं मला विचार करायला वेळ दिला नाहीं. ते म्हणाले, “उद्यां नोटीस दिल्यावर तारीख ठरवून टाकू लग्नाची. मोहून, मी फार आभारी आहे तुमचा सगळ्या गोष्टी इतक्या चटकन निकालांत काढल्याबद्दल !” ते उठून उभे राहिळे, पपा आणि ममी त्यांना पोंब्वायला मोटारीपर्यंत गेलीं. मी तिथेंच उभी राहून खिडकींतून पहात होते. किती आनंदांत असल्यासारखे दिसत होते ते! सकाळीं मी निजून उठले आणि एकदम माझ्या मनांत आले कीं त्यांना जाऊन भेटावं. ते स्वतः मला न्यायला आल्याशिवाय अलि कडे मी जात नसे त्यांच्याकडे, न सकाळीं तर कधींच गेलें नव्हते.. त्यामुळ लगेच वाटल को, आज एकाएकीं उठन मी त्यांच्याकडे कशी जाऊ: मला बघून त्यांच्या मनांत काय येईल? त्यांना असं तर वाटणार नाहीं कां, पपांनीं त्यांच्याकडून तशा रीतीनं लग्नाची अचानक कबुली घेतल्यावर त्यांना हिणवण्यासाठीं मी भटायला आलें? आणि त्यांचा दाबून ठेवलेला सगळा राग बाहेर पडेल? खरंच, काय येईळ त्यांच्या मनांत? कसे बागतील ते माझ्याशी १--या विचारांत मी मग्न असतानाच त्याचा चपराशी आला. मला वाटलं, त्यांचं कांहीं तरी पत्र आणल असाव त्यान कालच्या प्रकाराबद्दळह आणि माझी छाती धड घड्टं लागली. छातीवर दोन्ही हात ठेवून मी उभी होतें तोंडांतून शब्द फटेना माझ्या, त्याने मळा सलाम केला आणि मुकाट्यानं हातांतळं तबक टबळावर ठवल. त्या तबकावर घातलेला सुंदर रुमाल मी भीत भीत उचलला.--युलाबाची टबटवीत फुलं होतीं तीं! त्या फुलांच्या मधोमध रका लहानशा सुबक काडांवर त्यांच्या त्या गोळ गोल रेखीव हस्ताक्षरांत फारशी कवितेची ओळ लिहिलेली होती,---'“तुझी प्रीति गुलाबाच्या फुलांप्रमाणं मोहक आणि मधुर आहे.” ती ओळ मी वाचली आणि माझे डोळे अश्रेनीं मरून आले. ते अश्र-- आनंदाश्र होते ते! गेल्या दोन महिन्यांत मी जीं दुःखांचीं आसवं गाळली. जो दारूण मनोदाह मुकाट्यान सहन केला, त्याचा क्षणाधांत विसर पडला मळा. आणि माझ्या मनांत आलं, ते भोगळलंपट असतील , नाटकी असतील. पण माझ्यावर जडलल त्यांच प्रेम खर आहे, अंत:करणापासूनचे आहे न्‌ म्हणूनच त काल इतक्या सहजासहजीं तयार झाले लग्नाला. त्यांच्या सगळ्या पाऱवी बासनांवर,सगळ्या वंचक वत्तीवर माझ्यावरल्या त्यांच्या प्रीतीनं अवेर जय मिळवला. त्या निमळ, सात्त्विक जयाची साक्षीदार र! अहित हीं फुले !--मी टेबलावर ठेवलेल्या त्या तबकावर बाकळें आणि हळूच त्या फुलांचे जेवन घेतलं. माझ्या डोळ्यांतळे अश्चु त्या दुवानं मिजठेल्या फुलांवर पडले. त्यांचा तो लाजरा रंग, तो शीतळ ओलावा, तो गोड गेघ !--मुग्ध प्रीतीसुद्धा अशीच नसते का १--मी त्या तबकांत प्रथोमध ठेवळेलं सगळ्यांत टपोरं फूल उचललं आणि ते माझ्या ब्लाऊज- वर खोंवायत्ग लागले. तोंच त्याच्या पाकळ्या खसदिशीं गळून माझ्या अगावर पडल्या.--“फक्त दोन तीन पाकळ्यांसह देठ तेवढं शिल्लक राह्मळे माझ्या हातांत! माझ्या मनाला चरका बसला त्या अगावर पडलेल्या पाकळ्या, ते झडून गेलेलं फूल पाहून !--देवा, असं तर होणार नाहीं आमच्या प्रीतीचे १ ९्छ खाककतिक जीक्कांतीक कोलितं 2 >> “---मग लग्नाचा विधि शेगांवला होणार असेल, मोहन १-” “ नाहीं, इथंच गुप्तासाहेबांच्या बंगल्यावर होइल; न्‌ नंतर शेगांवला जाऊं आम्ही बापूंचा आशीर्वांद घ्यायला--? “छान कल्पना आहे. आमच्याकडे जुन्या कुटुंबांत अजूनहि अशी पद्धत आहे कीं, लग्न झाल्यावर वघूवरांना कुलदेवतेचं दर्शन घ्यायला पाठवायचं ! तुम्हां खादीवाल्यांचे गांधी हें कुलदेवत न्‌ शेगांव हे मूळधाम आहे ! --” “ आणि तूं नाहींस का खादीबाला, अण्णा १” “६ मी खादीवाला असठों, तरी सक्‍्तीमुळं, स्वेच्छेनं नव्हे. बाकी हिंदु सभेनं सुद्धां तुझे अभिनंदन करायळा हरकत नाहीं या लग्नाबद्दल !-” क्ण :: हिंदु सभेने कशावद्दळ अभिनंदन करायचं माझ ! रोजला कांहीं मी हिंदु करून घेणार नाहीं आहे लग्नापूर्वी. !--” : अरे, हिंदु कशाला करून घ्यायला पाहिजे? ती खिस्ती राहिली तरी तुमचीं मुलं हिंदूच समजलीं जाणार ना £ जोधबाई अक- वराच्या जनानखान्यांत राहून जन्मभर तुळशीची पूजा करीत होती पण म्हणन कांहीं सलीम मुसलमान व्हायचा चुकला नाहीं! ज्या दिवशा रोज लग्न करून तुझ्या घरांत येईल, त्या दिवशीं ती आपोआप समाजांत मिसळन जाईल. बाकी मोहन तूं वस्ताद खरा! आजपयंत अनेक पोरींना फशीं पाडून शेवटीं हिला उजवायला जो तू तयार झालास, त्यांतसुद्धां धंदेवाईक दृष्टि कसाला लागली तुझी ।-- :: काय बोलतोस अण्णा तूं ? अरे, गुप्तासाहेबांकडून एक प॑ घेतलेली नाहीं मी -- : अरे, घ्यायळा कद्याळा हवी? न मागतांच जिथं आपोआप सगळं कांहीं मिळणार आहे, तिथं मागण्यासाठीं हात पसरायचा अप्रयो- जकपणा कोण करील? आणि युप्तासाहेबांकडून पैसाच घ्यायला हवा असं नाहीं कांहीं ! पब्लिक वर्क्स खात्यांतल्या वड्या इंजिनियरचा जावई झाल्या- वर तूं नुसत्या इमारती मालाच्या ठेक्याचा धंदा केलास तरी लक्षाधीश होऊन जाशील! नदीच्या कांठीं खणलेल्या विहिरींत जसं बारमहा तुडुच ' पाणी असतं, तशी गुप्तासाहेबांच्या आश्रयाला असणाऱ्या ठेकेदारांची . सदोदित चलती असते. त्याचं वजन, त्यांचा दजी, त्यांची लोकप्रियता यांचा केवढा फायदा मिळणार आहे यापुढे तुला! उगाचनाहां तू लग्नाला तयार झालास !-- अण्णासाहेबांचे ते बोलणे ऐकून मोहन नुसता हसला; कांहीं बोलला नाहीं. ९८ हनच्या प्रदास्त बगल्यांतीळ एका बाजच्या खोलींत ते दोघे पोकर खेळत बसत होते. हिरवे छायक (5586 ) घातलेल्या लोंबत्या विद्युद्दीपाचा सुंदर प्रकाशा टेबलावर पडला होता. सिगारेटचा डबा मद्याच्या दोन वाटल्या, दोन तीन चषक आणि रक्षापात्र एवढ्याच वस्तु टेबलावर ठेवलेल्या होत्या. ते टेबल येवढे मोठें होतें की. एका वेळीं दहा माणसे त्यावर पोकर खळ शकलीं असतीं, पण या वेळीं ते दोघेचच समोरासमोर पत्ते खळत होते. “पण काय रे, रोज इथे रहायला आल्यावर तुला एक वगळा बगला ध्यावा लागेल नाहीं. मोहन १?” “का बरं १-- “ अरे, आपले हें पिणे, खळणे आणि इतर सगळ्या गोष्टी तिच्यासमोर कश्या चालं शकतील ?--- त॑ सगळं मी कधींच ठरवून टाकलंय, अण्णा ! लग्न झाल्या- पासून व्षेभर मी अ्रतस्थ राहणार आहे अगदीं! ” मोहून तांडांतळी सिगारेट काटून हंसत हंसत म्हणाला “पण तुझ्या या त्रतामुळे आमची उपासमार न गैरसोय होईल त्याची वाट काय? तुझ्या बंगल्यासारखी निवांतपणाने प्यायला न खेळायला सोयीची जागा नाहीं दसरी |! आगि मोहन, थापा कशाला मारतोस उगाच ? पिणं, खेळणं न्‌ सारी रात्र मजेत घालवणं हे जीवन आहे तुझं |! तूंया त्रतस्थ रहायच्या थापा तुझ्या भोळसर खिस्ती बायको- जवळ मार. आम्हांला नको सांगूं ! बोळ, काय सोय करणार आहेस तू आपली? आमची भागीदारी असली पाहिजे त्यांत !---- अण्णा, माझ्याबद्दल ज्या तक्रारी इश्‍वरदासजींकडे गेल्या आहेत त्यांतली मुख्य तक्रार काय आहे माहित आहे का तुला? मी माझ्या वगल्याचा अनेतिक कामासाठी उपयोग करतों असा स्पष्ट आरोप ७9 ९५१७ केळेला आहे माझ्यावर त्या पत्रांत ! तेव्हां तो आरोप खोटा पाडण्यासाटीं तरी मला बंद केला पाहिज कांहीं दिवस हा आपला क्लब! त्या आरो- पांची राहानिशा करून घेण्यासाठीं इंश्‍इवरदासजी कोणत्या क्षणाला इ “येऊन उभे राहतील याचा नेम नाहीं '--- : पण इंश्‍इवरदासजींची कंपनी तू सोडलीस ना मोहन १--” :“ सोडली याचा अर्थ येवढाच कीं, पूर्वीसारखे तेवढंच एक काम मी करीत नाहीं आतां. ती कंपनी सोडून चालेल कसं माझं ? धंद्यांत काय किंबा राजकारणांत काय जी प्रतिष्ठा मला आज आहे, ती ईश्‍वरदासजीं- मुळे आहे हें विसरू नकोस तूं ! आपली ती नबी कंपनी काढतांना सुद्धां मी संमति न॒ सल्ला घेतला होता त्यांचा. त्यांच्या इतका ज्या दिवद्लीं मी मोठा होईंन, त्या दिवशीं त्यांची कंपनी सोडायची कीं नाहीं हे ठरवीन मी! तोंपर्यंत त्यांचा एजेट--- :६आमचा 'हस्तक? हा मराठी शब्द वापर तू , मोहन ! धंद्यापासून तों राजकारणापर्यंत साऱ्या बाबतींत तूं हस्तक आहेस इंइवरदासजींचा ! मला वाटतं त्यांनीं अलिकडे ठेवलेल्या त्या तरुण पारशिणीचची तबियत सुद्धां तूंच सांभाळतोस मधून भधून मुंबईला जाऊन !-- “ तुझ्या तोंडाला कणी लागावे, अण्णा! इंइवरदासजींच्या कानांवर गेळेळे माझ्याविषयींचे हे सारे प्रवाद जिरविण्यासाठीं तरी मला कांहीं दिवस अगदीं सांवळेपणानं रहायला पाहिजे--- :: मृग शेगांबलाच जाऊन का नाहीं रहात तूं १” अण्णासाहेब चषक भरीत हंसत हंसत उद्गारले, पण त्यांचा तो टोमणा मनावर न घेतां मोहन म्हणाला--- :: बाकी माझी कांहीं हरकत नाहीं अण्णा, तू आपल्या नांवावर एक बंगला भाड्यानं घेऊन हा धंदा चालवीत असशील तर! मला र्ट भागीदारीहि नको त्यांत! मी आपला रोज खेळायला येत जाईन तास दीड तास---? “ आणि नोटा घेऊन जात जाईन खिसे भरभरून असंच की नाहीं! बाबा रे, असले धंदे सफाईने करायला तुझ्यासारखा बहुगुणी हिम्मतवाज मनुष्यच हवा ! माझ्यासारख्या अर्धवटाळा जमायचं नाहीं तें | शिवाय माझ्या नांबावर मी बंगळा घेतला कों, सी. आय. डी. ची नजर ताबडतोअ वळायची त्याच्याकडे ! पोलिस अधिकाऱ्यांच्या अड्दांत रोज जाऊन बसायची आणि त्यांना मधून मधून आपल्या बंगल्यावर खेळायला बोलवायची तुझी कळा साधणं शक्‍य नाहीं मळा ! डॉ. बट्रिनाथच्या बंगल्यावर रोज भरणार्‍या अडुयांत सामील होऊन तूं छान जम बसवला आहेस आपला पोलिसखात्यांत !---” “ अरे, पण तूं का नाहीं येत डॉ. बद्रिनाथच्या बंगल्यावर? तुला मी रोज न्यायला तयार आहे आपल्याबरोबर !---” “नको रे बुवा! मला तुझ्यासारखं जमत नाहीं वाटेल त्या अड्यावर बसायचे न्‌ मिसळायचं ! मी त्या विठोबाकडे जाणं सुद्धां कमी करणार आहे हळूहळू !--” “का, त्या धमराजाला कंटाळायला काय झाले तुला १” “ परवां त्या काळ्यानं माझ्या तोंडावर आपल्या कंपनीनं दहाः हजार रुपये खाल्ल्याची बातमी विठोबाला सांगितली !----” “कां तू आतांशा त्याला बीर कमी पाजतोस वाटतं? तुला एक साधी गोट समजत नाहीं, अण्णा! आपण खाल्लेलं जर बिनबोभाट पचायला हवे असेल, तर आपल्या भोंबताळच्या सगळ्या भकेकंगालांच्या तोंडावर मधून मधून तुकडे फेंकीत राह्यक पाहिज ! आपल्यांत जी. चित्राहुतींची आणि काकबळीचची पद्धत आहे ना, ती मोठी मार्मिक आहे या दृष्टीने ! जेवायला बसण्यापूर्वी बाहेर येऊन कावळ्यांच्या तोंडावर ९९ तुम्ही चार शितं फॅकलींत म्हणजे ते कावकाव करण्याची धास्ती नाहीं मग ! तूं त्या काळ्याला माझ्याकडे पाठव; मी आःत्तां बंद करतों त्याचं तोंड !--> “ त्याचं एक तोंड तूं बंद करशील; पण गांवांत जीं हजार तोंडे हजार परींनीं या बाबतींत बोलताहेत तीं कशीं बंद करणार आपण ! बाररूममध्यें बसणं अशक्य होऊन गेलेय अलिकडे मला! आणि काय रे; सी. आय. डी. ची चौकशी खरच चाळू आहे का त्या बाबतींत! काल बाररूममध्ये सुद्धां बोलत होती मंडळी !-- मोहन, तुला फार प्रेम आहे प्रियददीनविषयीं! पण तो खरोखरी एक दिवस आपल्या सगळ्यांना गड्यांत घालणार !-- :<यपण ज्या दिवशीं गडुयांत जाऊं, त्या दिवशीं तोहि आपल्या . बरोबर गडुद्यांत गेळेला दिसेल तुला, अण्णा ! मोहन हातांतळे पत्ते खालीं टाकून अविक्याने उद्गारला. पण . त्याच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेची छटा उमटल्याशिवाय राहिली नाहीं. : त्यानें डब्यांतून सिगारेट काढून ती पेटवली; व तिचा एक झुस्का जोराने घेऊन म्हटले--- * अण्णा, मी तुला आतांपर्यंत एक गोष्ट सांगितली नाहीं. पण . तू. विषय काढलाच आहेस म्हणून सांगतों. परवा प्रियदर्शाननं मला मुद्वाम भेटायला बोलावलं होतं 1-7 £ काय म्हणतोस? त्याने सरळ सरळ विचारल तुला त्या खाणींच्या प्रकरणाबद्दल £--7 अण्णासाहेब भीतियुकक्‍्त आवाजांत विचारते झाळे, कपाळाला . पडलेल्या आठया, डोळ्यांचा झालेला संकोच, किंचित्‌ उघडलेली पसरट लिवणी आणि उत्कंठेने पुढें सरसावठेली मान यांमुळे त्यांचा चेहरा मोठा गंमतीदार दिसत होता. १०८२ पण मोहनचे लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे किंवा प्रश्‍नांकडेहि नव्हतें तो एक लांबलचक झरका घेऊन संथपणाने म्हणाला-- :: मीहि कल्पना केली होती तो काय विचारील याची; न्‌ त्या तयारीनंच गेलों होतों. त्यानं मला वऱ्हाडांतल्या एका सदस्यानं विचा- रलेल्या प्रश्‍नांची प्रत दाखवली; न्‌ नंतर स्नेहभावाने मला कंपनीचा या प्रकरणांत कितपत संबंध आहे याचा खुलासा करायला सांगितलं. मी त्याळा म्हटलं, “ आमच्या कंपनीनं फक्त शेठ राधाकिसनजींच्या वतीनं सरकारशीं बोलणं केळे. यापेक्षां आमचा अधिक कांहीं संबंध नाहीं.” माझ्या या उत्तरानं त्याचं समाधान कांहीं झालं नसावे. षण मग त्यानं जास्त चोकशी मात्र केली नाहीं --? ८८पण सी. आय. डी. कडून गुप्त चौकशी चाल आहि हे स्वर का £(--” :६ ते कसं सांगणार? मी परवां संध्याकाळीं डॉ. बद्रिनाथच्या बंगल्यावर गेलों असतां खडा टाकून पाह्यला. प्रांतिक सी. आय. डी. तला तो कृपादोकर नेहमीप्रमाण तिथ होता. पण त्यानं कांदी दांद दिली नाहीं. उलट तोच मळा विचारू लागला की, कॉंग्रेसचा मुख्य प्रधान आपल्या एका सहकाऱ्याविरुद्ध सी. आय. डी. चा उपयोग कसा करून घेईल £---” ५: मृग खरा प्रकार काय आहे ?१---” “ ते कसं सांगगार १ मी सारखा त्याच तपासांत आहे. मात्र पे. गदाधरजींना कांहीं तरी सुगावा लागलेला दिसतोय !--? “ कशावरून १--- | “ काल गुलावचंदजी मळा सांगत होते कीं, पंडितजींनी पालमटरी कमिटीच्या एको' सभासदाला स्वाजगी रीतीने पत्र घाठून मुख्य प्रधान १०९ आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध सी. आय. डी. चा उपयोग करतात याबद्दल तक्रार केली आहे !--” :“ छान ! पंडितजींनी मोठंच घेय॑ दाखवलं म्हणायचे ! तरी मी तुळा सांगतोंय सारखं कीं, हा प्रियदर्शन मुख्य प्रधान असेपयत कांहीं आपल्याला सुखानं नांदूं द्यायचा नाहीं !-- “ नाहीं नांदूं देणार तर कापून काढू त्याला! मी तुला सांगितलं नाहीं का पूर्वीच ! आपल्या पंडितजींच्या सुत्सद्देगिरीपुढे कांहीं चाला- यचं नाहीं प्रियदर्शनचं !--” :: पण उद्यां रात्रीं पक्षाच्या सर्मत तो प्रश्‍न निघाला तर १--? “ अरे, निघाला तर पंडितजी आहेत ना उत्तर द्यायला ! पंडितजी सध्यां इतक्या कुदाळतेनं एक एक डाव खेळून राहिले आहित कीं, प्रियदरीन आणि उत्तमराव यांची नांगी ठेंचल्यासारखी होणार आहे अगदीं ! त्या दोघांचा विचार वऱ्हाडांतल्या सात तालुक्यांचा वाढ- लेला शेतसारा रद्द करून शिवाय एकंदर साऱ्यांतहि पंचवीस टक्के कपात करायचा होता. पण पंडितजींनी तूत तरी तो शिताफीनं हाणून पाडला आहे. बापूंचा कटाक्ष दारूबंदीवर किती आहे, हे तुला माहितच आहे. कॉँग्रेस मंत्रिमडळाच्या पहिल्या अदाजपत्रकांत दारू- बंदीची योजना नसेल, तर आपण आपल्या नैतिक कर्तव्याला जागलों नाहीं असं बापूंच्या मनांत येईल; न्‌ म्हणून निदान दोन औद्योगिक केंद्रांत तरी दारूबंदीचा प्रयोग यंदा केला पाहिज, असा आग्रह पंडित- जींनीं धरला. या प्रयोगामुळं उत्पन्नांत इतकी तूट येणार आहे कौ, सारा रद्द करण्याची कल्पना आपोआपच मागं पडली !--काल प्रियदर्शन शेगां- वळला जाऊन आला. पण नंतर काय झालं तें कळलं नाहीं अद्याप !-” “८ मग दोतकऱ्यांना यंदा पेचीहि सूट मिळत नाहीं म्हणतोस £-” १०२९ “६: नाहीं. निदान अंदाजपत्रकांत तरी अद्याप कांहीं तरतूद केलेली नाहीं एवढं नक्की! आणि याचा राक्‍य तितका फायदा घेतला पाहिजे तुम्ही लोकांनीं ! कामगारांच्या पगारांतली कपात रद्द करण्याचा प्रश्‍न तसाच भिजत पडला आहे; न्‌ शेतकऱ्यांचाहि सारा कमी करण्याची - मागणी पूर्ण होण्याची आश्या नाहीं. या परिस्थितीमुळे उत्पन्न होणार असलेल्या असंतोषाचा भरपूर फायदा घेतला पाहिज आपण! म्हणून मी म्हणतों कीं, त्या विठोबाला, काळ्याला न्‌ शेळक्याला तूं आपल्या हातांतून निसटून जाऊं देऊं नकोस! अरे, या कोलितांच्या जोरावर आपण रान पेटवून देऊं सारे न्‌ प्रियदर्शनला वठणीवर आणूं ! पंडि- तजींनीं अगदीं ठरवून टाकलय कीं, त्याची नागपुरांतील लोकप्रियता सहा महिन्यांच्या आंत संपुष्टांत आणायची न्‌ उत्तमरावाला वबऱ्हाडांत कुठं तोंड काढतां येऊं नये अशी व्यवस्था करायची !---? “५: आपले पंडितजी म्हणजे चाणक्य आहित दुसरे! त्यांच्यापुढे हा भोळा न्‌ एकमार्गी प्रियदर्शन कसा टिकणार? पण काय रे, दारूबंदी- साठीं कोणतीं औद्योगिक केंद्रे निवडलीं आहेत पडितजींनीं £--?” :“: मिऊं नकोस! नागपूर कांहीं कोरडं होत नाहीं इतक्यांत, अण्णा ! दारूबंदी दोन ठिकाणीं करायची एवढेच ठरलंय तूर्त; न्‌ सध्यां हिंगणघाट आणि बडनेरा हीं दोन केंद्रं आहेत पंडितजींच्या डोळ्यांपुढे ! ही बातमी कळल्यापासून उमरावतीचा तो लाला अगर्दी धरणं धरून बसलाय गुलाबचद्जींच्या दारांत !---" : शेठजींना म्हणावे सपाटून पिळून काढा त्याला या वेळीं! गेलीं बीस वर्षे उमरावती जिल्ह्यांतल्या शोतकऱ्यांना दारू ढोसून लक्षाधीश झालाय तो !--” | :६ हे ' नकोस शिकवायला शेठजींना, अण्णा ! त्यांनीं लालाला स्पष्ट सांगितलं को, आमच्या पक्षाच्या गुप्त निधीला किती रक्‍कम १०३ मोजतोस ते बोळ; म्हणजे बडनेरा दारूबंदीच्या कार्यक्रमांतून बाजूला काढण्याची खटपट करतों !--? ५: पण ती खटपट यदास्वी होईल का £--? “ तसं आरवासन कुठं दिलंय शेठजींनीं त्याला ? शेठजी फक्त छटपट करणार आहित. यशा येणं न येणे हे परभेश्‍वराच्या हाती! पण खटपट करायला सुद्धां मेहनत पडते न्‌ पैसे लागतात ना ।-- “ पण मोहन, हा गुप्त निधि कुठला काढलाय शेठजींनीं 1-- “ अण्णा, तूं तीं सोळॅलिझमवरलीं पुस्तक वाचन मद्ठ होत चालला आहेस दिवसेदिवस असं वाटतं मला! अरे, असल्या व्यवहारांत उघड पैसे घेण्यामागण्याची सोय आहे का ? आमच्या गुलाबचदजींना तही करण्यापुरतंच इंग्रजी येतं हे खरं. पण लायड जाजंन सत्ता हातात आल्यावर कोणत्या उपायांनीं बड्या लोकांपासून पेसा काढला याच अंतज्ञीन आहे त्यांना जसं कांहीं ! कॉंग्रेस मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून निरनिराळ्या निमित्तांनीं पैसा ओढताहेत ते सारखा! लालाजी गुप्तदान करणार न॒ शेठजी ते आपल्या पक्षाच्या गुप्त निधीसाठीं घेणार ! बाकी शेठजींनीं हे गुप्तदान मागतांना लालाजींना जीं कारणं सांगितलीं, तीं ऐकून तुला सुद्धां कोतुक वाटेल त्यांच्या मुत्सद्दे गिरीचे !--- “ काय सांगितलं त्यांनी १-- : त्यांनी लालाजींना सांगितळे की, हरिपुरा कॉंग्रिसच्या निवडणुकी लढविण्यासाठी पैसे पाहिजित आम्हांला! या निवडणुकींत प्रियददीन न्‌ उत्तमराव हे दोघेहि पडळे पाहिजेत आणि नागपूर- वऱ्हाडांतल्या कॉंग्रेस कमिट्या महाराष्ट ब्राह्मणांच्या हातांतून निघून आपल्या मंडळीच्या हाती--” “ कारे, महाराष्ट्‌ ब्राह्मणांवर डोळा का या शेठियाचा एवढा १ अभ्यंकरांनीं जर हातांशीं धरला नसता याला, तर आपल्या त्या विशुद्ध १०४ खादीमंदिरांत खतावण्या खरडीत बसला असता हा! अभ्यंकर तुझे राजकीय बाप. अहित हे विसरू नकोस म्हणावं इतक्यांत ! ज्या घरा- ण्यांत दत्तक जाऊन गब्बर व्हायचे, ते बुडवायचा उद्योग करणाऱ्या या दोेठियाला--' | “: ए, इतका चवताळन जाऊं नकोस अगदीं ! पहिल्यांदा घसा कर बघं ओला आपला--- | मोहन चषकांत दारू ओतीत हंसत हंसत उद्गारला. अण्णासाहे- बांच्या नाकपुड्या रागाने फुरफुरत होत्या; व त्यांचे चपटे डोळे अधि कच आकुंचित झाले होते. मोहनने भरलेला चषक त्यांच्यापुढे ठेवला आणि मिस्किलपणाने हंसून म्हटलें “ तू जेव्हां तेव्हां लहान मुलासारखा एकदम एकेरीवर येतोस, अण्णा ! झरे, महाराष्ट ब्राह्मण म्हणजे प्रियदर्शीनळा पाठिंबा देणारे लोक ! मौ न्‌ पंडितजी दोघेहि ब्राम्हण आहोंत. तेव्हां रोठजींच्या भझनांत कांहींहि असल, तरी ब्राह्मणांची राजकारणांतून हकाल्पद्टी करायला आम्ही कसे तयार होऊं १? उलट पंडितजी तर मल्झ सारखे म्हणतात कीं, नागपूरच्या महाराष्ट त्राह्मणांतल्या तरुण हुषार कार्ये- कत्यीचं एक नवीन केंद्र उत्पन्न केळे पाहिजे आपण ! महाराष्ट्‌ ब्राह्मणां- व्या बुद्धिमत्तेविषयीं फार आदर आहि पंडितजींना ! अरे, आपण प्रयत्न करून येथील तरुण कार्यकर्त्यांचं एक * महाराष्ट्र पथक? निर्माण कले पाहिजे त्यांना सतत पाठिंबा देण्यासाठीं ! त्या पथकाचं पुढारीपण आपोआपच तुझ्याकडे येईल, अण्णा !---” “ते पाहू पुढे ! पण आधीं तू आपला ' महाराष्ट्र ब्राह्मण ' हा जातिवाचक राब्द मागे घे (-- ५ बरे घेतों बवा! हा भलताच वाद काढलास तूं अण्णा मध्येच ! आपल्या पुढें प्रन आहे तो कोणत्याहि जातीचा नाही; तर प्रियद्शेन'चा पक्ष नेस्तनाबूद करण्याचा आहे! त्याबद्दल तर मतभद्‌ नाहीं ना? दोठ- १८१९ जींनीं लाळाला असं स्पष्ट सांगितलं कं, प्रियदशांनला आणि उत्तमरावाला पाडायचं न्‌ खालपासून वरपर्यंत सगळ्या कॉँग्रेस कमिट्या ताब्यांत घ्यायच्या म्हणजे हजारों रुपये खर्च करायला हवेत ! लालाजींसारख्यांनीं मनावर वेतल्याशिवाय व्हायचं कसं ते १? दहा हजार रुपये मागितले त्यांनीं लालाजबळ--! : अरे, पण एवढे देईल का तो £--” : अर, दहा नाहीं पांच हजार तर देईल! बडनेऱ्याला उद्या दारूबंदी झाल्यावर त्याचं जे नुकसान होईल त्याच्यापेक्षा कमीच भरेल ही रक्‍कम! तूं पद्दाशील, लाला मुकाट्यानं तयार होईल रक्‍कम द्यायला तेवटी! अरे, ठुला माहित नाहीं, हा उमरावतीचा लाला न्‌ वर्थ्यांचा तो बिलिमोरिया असे दोघे असेंब्लीच्या प्रत्येक सभासदाकडे खेटे घाल- ताहेत सध्यां! प्रत्येक सदस्याची अशा रीतीने पायघरणी करण्यापेक्षां गुलाबचंदासारख्या प्रांताध्यक्षाकडून आपलं काम करून घेणं अधिक सोईचं नाहीं का !-- | : खरं आहे तुझं म्हणणे मोहन! ” अण्णासाहेब त्याच्या त्या तपशीलवार चर्चेला थोडेसे कंटाळून उद्गारले; ब नंतर चषकांत उरलेळें मद्य एका घोटांत संपवून ते सिगारेट पेटवीत मोहनला किंचितू आरजेवी स्वरांत म्हणाळे, “हें बघ दोस्त, या बैठकीनंतर ज्या ज्या कमिट्या नेमल्या जातील, त्यांत आमची सोय लावून दिली पाहिज तुम्ही !-- “ अरे, हें काय तूं सांगायला हवस का आम्हांला, अण्णा ६ प्रोढ रिक्षण आणि स्थानिक स्वराज्यसुधारणा यांचा विचार करण्या- साठीं ज्या कमिट्या नेमल्या जाणार आहेत, त्यांच्या सभासदांत पंडि- तजींनीं आधींच नांव टाकलंय तुझं! शिवाय हायस्कूल बोर्डातहि घेणार आहित तुला ते! तूं मघांशीं उगाच एकदम भडकलास इतका ! तुला माहित नाहीं, पंडितजी ज्या माणसाला एकदां आपला म्हणतात, त्याचे १०६ सवे बाजूंनीं कल्याण करतात ते मग ! तुझ्याकडे अपील भरपूर येतात ना अलिकडे १----” “हो रे! पण बाररूममध्ये फार टिंगळ चालते त्यावद्दल ! परवां फुळे वकील मला सवांच्या समक्ष म्हणाले कौ, “ अण्णासाहेब, तुम्हांला आतां या कोर्टात येण्याचं कारण नाहीं मुळींच ! तुम्ही दिवाणाच्या बंगल्यासमोर ऑफिस उघडा आपलं!? खरोखरी, या लोकांच्या जिभा म्हणजे नागव्या तलवारी आहेत नुसत्या ---” “ पण त्यांना मिऊन कसं निभेळ आपलं, अण्णा? जगाच्या नालस्तींतून कोणीहि सुटलेला नाहीं. प्रियदरीन एवढा चोख न्‌ निस्पृह आहे, तरी आपले “लोकहित? लागलेच आहे कीं हात धुवून मार्गे त्यांच्या | तू एक गोष्ट मात्र लक्षांत ठेव--नागपुरांतळे सगळे जहाल न्‌ समाज- वादी तुझ्या मुठींत असले पाहिजेत. त्यांच्यासाठी कितीहि पेसा खर्य करावा लागला तरी हरकत नाहीं. या कोलितांचा उपयोग आपल्याला प्रसंगीं खुबीनं करावा लागणार आहे ! तेवढं एक तंत्र तू सांभाळलंस, म्हणजे पंडितजी पुढल्या निवडणुकीच्या वेळीं नागपुरांतील कामगारांतर्फे तुलाच उभा करतील असेंब्लीसाठीं! प्रियदशनचा पाडाव आपल्याला करायचा, म्हणजे आंतून जसं पोखरत जावं लागेल, तसेच बाहेरूनहि सुरुंग लावावे लागणार आहेत! म्हणून नागपुरांतळं सगळं ज्वालाग्राही साहित्य तूं ताब्यांत ठेवलं पाहिजेस आपल्या !--” “: त्याची नको काळजी करूस तूं, मोहन! असेंब्लीच्या बेठकी नंतर एक दिवस नाहीं स्वस्थ झोंप लागूं देणार मी प्रियदशनला ! अगदीं थेट बंगल्यावर मोचे नेऊं त्याच्या !- -” १०१७ ज्ञ शेगांकच्या फरयोग्छाळंतील केडूक “६ या अंदाजपत्रकांत शेतसारा थोडा तरी कमी केल्याचे जर आपण जाहिर केलं नाहीं, तर बऱ्हाडांत . तोंड दाखवणं अदाक्य होईल मला ! शेतसाऱ्याच्या बाबतींत काँग्रेसने कोणतंहि निरिचेत आश्‍वासन दिलेलं नाहीं हे खर. पण शेतकरी असं समजून चाळले आहित कौ, पंजाबराव देशमुख आणि खापर्डे यांच्या हातून आपल्याबवरला जो अन्याय दूर झाला नाहीं, त्याचं निरसन कॉंग्रेस मंत्रिमंडळ पहिल्या सपाट्याला करील. छे, छे, हें अंदाजपत्रक हातांत घेऊन मी बऱ्हाडांत जाऊं शकत नाहीं !--? उत्तमराव किंचितू वैतागांने उद्गारले. त्यांच्या त्या काळ्यासांवळ्या पण तेजस्वी मुद्रेवर रोष्रमिश्रित विषादाची झांक स्पष्ट उमटली होती. १०८ त्यांनीं हातांतला चमचा खालीं ठेवून कपाळाला आलेला घाम पुसळा आणि समोर वसलेल्या प्रियदर्दानकडे तोक्ष्ण दृष्टीने पाहून विचारलें -- '“ तुम्ही परवां शेगांवळा गेलां होतात ना? गल .. तिथे काय बोल्णं झाल तुमचे महात्माजींशीं १- व्याहून परत आल्यावर लगेच मी वर्ध्याला न झाळल सगळ संभाषण अक्षरशः लिहून काढलंय तुम्हाला दाखवण्या साठीं ! उमा, जेवण झाल्यावर आपण परवांरात्रां त यार कलेल त [टपण उत्तमरावांना दाखव-- रोगांवला ८८ वब मी टिपण वाचीनच मागाहून ! पण वर्ध्याळा न्‌ शेगांबला जे बोलणं झालं, त्यावरून तुमचा स्वतःचा ग्रह काय झाला ते कळ द्या आधीं आम्हांला !----” ्ि उत्तमरावांनीं त्रासिक आवाजांत विर्‍चारलें. “ दारूबंदीचा प्रयोग तूर्त तहकूब करण्याच्या प्रश्‍नावर काय मत दिल महात्माजींनी १---- उत्तमरावांच्या डाव्या हाताला बसलेल्या बुद्ध गृहस्थांनी विचारलें. : सागर व्हिला मधील भोजनाच्या भव्य टिवाणखान्यांत मधोमध ठेवलेल्या प्रशस्त टेबलावर ते चौघे जेवत होते. जेवण हिंदु पद्धतीचे खरे, पण टेबलावर वाढलेले आणि संमिश्र स्वरूपाचे होतें. तुरुंगांत असतांनाच प्रियदर्शनने मांसाहार सोडला होता. पण ठाकूर कुटुंबांत मांसाहार रूढ झाळेला असल्यामुळें ब त्याच्या मित्रमंडळींतहि मांसा- हारी लोकांचें प्रमाण जास्त असल्यामुळं दोन्ही प्रकारच्या आहारांची सोय “सागर व्हिला मध्ये नेहमीं ठेवली जात असे. पात्रांच्या मधोमध रांगेने चार पुष्पपात्रे ठेवलेलीं होतीं, व दिवाणखान्याच्या चारहि कोंप- ऱ्यांतून उंच तिपाईंवर ठेवलेल्या नक्षीदार धुपदाण्यांतील चदनाचा चरा १०१२ आणि ऊद यांचा मिश्र गंध फुलांच्या बासाबरोबरच हर्वेत दरबळला होता. दिवाणखान्याच्या 'चारीहि दरबाजांवर वायुलतेंच्या फिक्या रंगाचीं फुळें असलेले बिरविरीत निळे पडदे सोडलेले होते. आणि टेबळावर लोंबत असलेल्या झगझगीत विद्युहदीपांतून नीलळछटा असलेला प्रकाश सर्वत्र पडळेला होता. रेडिओंतीळ गरीतालापांचे दुरून येणारे मंद सूर तिथे चाललेल्या संभाषणांत व्यत्यय उत्पन्न न करितां मनाला न कळत आल्हाद देत होते. खुच्यांच्या मागल्या वाजूला खादीचा शुभ्र पोषाख केलेले दोन परिचारक उभे होते. प्रियद्शेनच्या उजव्या हाताला टेबलाच्या अग्रभागी उंच पायांच्या खुर्चीवर अकद्योक बसलेला होता. पण अगदीं गंभीर वातावरणांत चाललेल्या त्या जेवणापेक्षां त्याचें लक्ष परिचारकांच्या टिवल्याबावल्या करण्यांतच जास्त गंतलेळे होतें. प्रियदर्दानला किंवा उमाकांताळा तो मधून मधून एखाददुसरा प्रन विचारी. पण, नेहमीं- प्रमाणं ते आज त्याची थट्टामस्करी करीत नसल्यामुळें तो त्या भारदस्त जेवणाला कंटाळल्यासारखा झाला होता. पण, आपल्या आवडत्या काकांबरोबर अनेक समारंभांना हजर रहाण्याची संवय त्याला अलिकडे झालेली असल्यामुळें मध्येच उठून जावयाला मात्र तो तयार नव्हता. प्रियदर्शानच्या डाव्या हाताला उमाकांत बसला होता. आणि उत्तमरावांच्या डाव्या हाताला असेंब्लींतील काँग्रेस पक्षाचे चिटणीस दाजीसाहेब अमरावतकर बसलेले होते. दाजीसाहेब हे सर महादेवांच्या कारकीर्दीत मध्यप्रांतीय कौन्सिलचे सभासद होते; ब सरसाहेबांच्या कृपेने त्यांना रावबहादुरी मिळून त्यांचा उत्कर्ष झाला होता. बालाघाट म्युनिसिपालिटी आणि जिल्हा कोन्सिळ या दोहोंच्याहि अध्यक्षपदांचा उपभोग त्यांनीं अनेक वर्षे घेतला होता. निवडणुकीच्या वेळीं ते रावबहादुरीचा त्याग करून कॉंग्रेस पक्षांत शिरले. मंत्रिमंडळांत त्यांचा समावेश केल्याने त्यांच्या अनुभवाचा आणि मुत्सद्देगिरीचा फायदा ११० काग्रेस पक्षाला मिळेल अशी प्रियदरीनची समजूत होती. पण मुख्य प्रधानाची जागा महाराष्ट्रीयाला दिल्यानतर मंत्रिमंडळांत समतोलपणा राहण्यासाठी पांचांपॅकीं तीन जागा महाकोसलला देण्याचें ठरलें. त्यामुळें दाजीसाहेबांना मंत्रिमंडळांत घेणे राक्य झालें नाहीं. पण पक्षाची चिटणिशी त्यांना घ्यावयाला लावून प्रियद्शानने त्यांची सल्लामसळत आपल्याला सतत मिळेल, अशी व्यवस्था केली. त्यांच्या निवडणुकीच्या वेळीं जेव्हां बिलासपूरच्या एका पंडिताने पक्षांतील दोन्ही महत्त्वाच्या जागा महा- राष्ट्रीयांना मिळाल्याबद्दल जोराची तक्रार केली, तेव्हां उत्तमरावांनीं त्याला असें उत्तर दिलें की, “दाजीसाहेबांची संस्कृति आपल्या प्रांताच्या बनावरटीप्रमाण संमिश्र आहे; ब तुम्ही जसे त्यांना हिंदी म्हणाबयाला नाराज आहांत, तसच आम्ही त्यांना महाराष्ट्रीय म्हणावयाला नाकबूल आहोंत !---” £ आजच्या “लोकहितां'त आलेली बातमी तुम्ही वाचलीत का उत्तमराव १” दाजीसाहेबांनीं उत्तमरावांना उद्देशान पण प्रियद्शनकडे पहात विचारले. “ दारूबंदीच्या प्रश्‍नावर मुख्य प्रधानांचा. आणि महात्माजींचा मतभेद झाला असा अंदाज दिला आहे त्याच्या वर्ध्याच्या बातमीदारानं !---” “: तो अंदाज कांहीं चकीचा नाहीं फारसा !” प्रियदर्रानने गंभीर- पणान म्हटले. “ माझा आग्रह असा होता कीं, यंदा दारूबंदीच्या प्रयो गाला सुरवात न करतां प्रथम शेतसारा कमी करावा. पण महात्माजींच मत थोडे निराळे पडळ. दारूबंदीच्या बाबतींत कांग्रेस वचनबद्ध झालेली आहे :£: आणि शेतकऱ्यांच्या वाबतींत वचनबद्ध झालेली नाहीं ? वाज- पेयींनीं तयार केलेल्या अंदाजपत्रकांत देतसाऱ्यांतळी एक पेहि कमी झालेली नाहीं असं जेव्हां असेंब्लीच्या प्रत्ययाला येईल, तेव्हां सारे सभासद फाडून खायला उठतील आपल्याला ! हिंदुस्थानांत दारू पिणा- १११ रांचे प्रमाण डौकडा वीस सुद्धां पुरतं नाहीं. त्यांना ब्यसनमुक्‍त करण्यासाठीं शीकडा ऐंशी लोकांच्या डोक्यावरलळं जबर साऱ्याचे ओझे कायम ठेवायचे हा न्याय कुठला £-- : महात्माजींचा या प्रश्‍नाकडे पहाण्याचा दृष्टिकोन अगदीं निराळा आहे, उत्तमराव ! दारूबंदीचा प्रश्‍न हा नैतिक प्रश्‍न आहे; वे कॉंग्रेसच्या कार्यक्रमांतला तो एकच प्रदन असा आहि को, ज्यामुळं कॉंग्रेसच्या कारभाराकडे सर्व जगानं उत्सुकतेने पहावं ! अमेरिका कोरडी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला; व युरोपांत मद्यपानप्रतिब्ेधक चळवळ सारखी चाळ असूनहि मद्र हें लोकांच्या रोजच्या आहारांत आवद्यक होऊन वसळें आहे. अश्या स्थितींत कॉंग्रेसच्या ताब्यांत असलेले प्रांत जर कॉग्रेसनं आपल्या कारकीदीत कोरंडे करून दाखवले, तर जगावर त्याचा केवढा नैतिक परिणाम होईल !--” ५८ घण आपण कांहीं जगावर नैतिक परिणाम करण्यासाठीं दिवाणगिऱ्या स्वीकारलेल्या नाहींत !--” “महात्माजींच्या आणि आपल्या दृष्टिकोनांतला फरक इथेच आहे, उत्तमराव ! हिंदुस्थानांत आजपर्यत जे पुढारी होऊन गेले, त्यांचा दृष्टिकोन संकुचित म्हणजे निव्बळ राष्ट्रीय होता. त्यांची आकांक्षा फक्‍त राजकीय.हक्‍क संपादन करण्याची होती; ते कांहीं जीवनाच्या नव्या तत्वज्ञानाचे प्रवतक नव्हते. महात्माजी हे नव्या तत्त्वज्ञानाचे द्रष्टे, नव्या समाजरचनेचे मनु आहेत. जगदुद्वाराच्या प्रदनाच एक अंग या दष्टीनं हिंदी राजकारणाकडे-हिंदुस्थानाच्या दास्यमोचनाच्या प्रश्‍नाकडे-- [तात: राष्टीय चळवळीची जनीं सवे व्यावहारिक तत्त्वे सोडून देऊन सत्य आगि अहिंसा या दोन शाद्ध नैतिक तत्त्वांवर जी दिंदी राजकारणाची पुनधेटना त्यांनीं केली, ती याच कारणामुळ ! व दारूबंदीवर जो त्यांचा इतका कटाक्ष आहे, याच कारणामुळं ! म्हणून त्यांच्या राजकारणानं आज सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे आकपून घेतलं १५२ आहे ! त्यांचं राजकारण हे केवळ राष्ट्रीय नाहीं, केवळ हिंदी नाहीं; स्व जगा- च्या राजकारणाला आणि आंतरराष्टीय नीतिमत्तेळा नवीन बळण लावण्या- साठीं हिंदी राजकीय क्षेत्रांत चालविलेला तो एक अभिनव प्रयोग आहे !--” प्रियदरान हे वाक्‍य उच्चारीत असतां उत्तमरावांनीं हातांतला चमचा खालीं ठेवून आपल्या भेदक दष्टीर्ने त्याच्याकडे एकवार न्याहाळून पाहिलें. त्यांना शका आली कीं, प्रियदर्दांन हे सारें उपरोध- बुद्धीने तर बोलत नाहीं? पण त्याच्या डोळ्यांतळे ते शांत सात्विक तेज पहातांच त्यांची खात्री झाली कीं, गांधींच्या जगदुद्धाराथ॑ चाललेल्या सत्य आणि अहिंसा यांच्या प्रयोगांचे जे हें समर्थन तो करीत आहे, तें अगदीं मनापासून कळकळीने करीत आहे. त्याची ती गंभीर, तन्मय मुद्रा पाहून ते थोडे वरमले; पण लगेचच मिस्किलपणाने हंसून उद्गारले--- “< मृग विचारा हिंदी शेतकरी हा शेगांवच्या प्रयोगशाळेतलं एक गिनीपिग किंवा एक वेड्रक आहे म्हणायचा !--- त्यांच्या त्या मार्मिक उद्गाराने प्रियद्शान एकदम भानावर आल्यासारखा झाला; व हंसून त्यांना म्हणाला-- “तुमचं हें विधान अगदीं समपंक आहे, उत्तमराव! पण, महात्माजींच्या जागतिक दृष्टिकोनाशीं जरी आपण समरस होऊं शकलों नाहीं, तरी तो समजावून घेण्याचा प्रयत्न करायला नको का --जगाच्या उन्नतीचा विचार गांधीजींसारख्या विश्‍वकुटंबी महात्म्याने करावा. आपल्यासारख्या साभान्य माणसांनी आपल्या भोंबतालच्या लोकांच्या रोजच्या सुखदुःखांकडेच तांतडीनें लक्ष पुरवलं पाहिजे “: मृग ही गोष्ट लक्षांत आणन दिलीत कां तुम्ही महात्माजींच्या १ एकदम तीन चार ठिकाणीं दारूबंदी करण्यापेक्षा तूत एकाच औद्योगिक केंद्राच्या ठिकाणीं दारूबंदी करावी आणि देतसाऱ्याच्या निकडीच्या प्रश्‍नावर तूर्त भर द्यावा असं सुचवलंत का तुम्ही त्यांना £--- टू | ११३ ____ “होय, दाजीसाहेब! मी युक्तिवादांत, आपली बाजू पुढे आंडण्यांत यत्किचितदि कसर केली नाहीं. पण महात्माजी त्या बाबतींत मत द्यायला तयार नाहींत. ते म्हणाले, “* हे प्रांतिक धोरणाचे आणि कारभाराचे प्रश्‍न तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी आपसांत सहधिचारानें सोडबिळे पाहिजेत. मी असल्या बाबतींत कांही बोलू इच्छित न्मही ! ' म्हणून मी काळ वाजपेयींना भेटलों-- “८ आणि त्यांनीं अंदाजपत्रकांत फरक करण्याचं नाकारलं, असंच ना ? --” उत्तमराव रागाने मध्येंच म्हणाले, “ होय, जवळ जवळ असंच !---” ५ मृग आतां पक्षाच्या सभेत पाहूं! मात्र अंदाजपत्रकाचे वाभाडे काढले जातील, तेव्हां पंडितजी तुमचे सहकारी आहेत म्हणून त्यांचा कैवार घ्यायला तुम्ही उठूं नका! त्यांना परस्पर उत्तरं देऊं द्यात सभासदांच्या टीकेला !-“-” :६ पण हा प्रश्‍न समायिक जबाबदारीचा आणि धोरणाचा नाहीं का उत्तमराव £--” “ पुण या समायिकपणाची चाड त्यांनीं कां बाळगू नये? प्रांतां- तीळ क्लेतकऱ्यांची विपन्नावस्था त्यांना पुरेपूर माहित असतांना त्यांनीं तुमचा सल्ला मनावर घेऊं नये आणि तुम्ही मात्र ते तुमचे सहकारी म्हणून पक्षाच्या सर्भेत त्यांची बाजू घ्यावी, हा व्यवहार नव्हे !-- परिचारक्राने पुढें केलेल्या तस्तांत हात धृत उत्तमराव म्हणाले, प्रियदर्शन टुवालानें तोंड पुचीत त्यांचें बोलणें मुकाट्याने ऐकत होता. द्ध 45 प्रि र 0 | हें पहा प्रियदर्शन, तुम्ही कसेहि वागा ! पण आजच्या सर्भेत वऱ्हाडांतळा एकहि सभासद गप्प बसणं दक्‍य नाहीं! कारण सात ११४ तालुक्यांच्या वाढलेल्या दोतसाऱ्यांतळी एक पैहि जर कमी झाली नाहीं आणि शेतकऱ्यांना थोडी देखील कायमची सूट जर आम्ही देऊं दाकलों नाहीं, तर वऱ्हाडांतल्या सभासदांना आज आपल्या गांबीं तोंड काढणं अशक्य होणार आहे! वाजपेयींना जशी स्वतःची इभ्रत आहे, तशीच प्रत्येक सभासदालाहि स्वतःची इभ्रत आहे. बारडोलीच्या शेतकऱ्यांसाठी, सवे गुजरातच्या हेतकऱ्यांसाठीं अधिकारसूत्र हातीं आल्यापासून सरदार कसे झटताहेत ते पहा! आणि वबऱ्हाड'च्या शेतकऱ्यांविषयींची ही आपल्या सहकाऱ्यांची उपेक्षाबुद्धि पद्दा !---” “ खरं आहि तुमचे म्हणणं, उत्तमराव !« पंडितजी जरी मुख्य प्रधानांपुढं वाकले नाहींत, तरी पक्षाच्या बहुमतापुदं वाकावंच लागेल त्यांना! आणि ते बहुमत जेव्हां उग्र स्वरूप धारण करून आजच्या सर्भेत प्रकट होईल, तेव्हां प्रियदर्शाननीं त्याला चुचकारण्याचा किंवा दबकावण्यार्‍चा प्रयत्न करूं नये! त्यांचं पंडितजी ऐकायला तयार नाहींत. आतां त्यांनीं पक्षाला जे काय करतां येण्यासारखं असेल ते करूं द्यावं !---” . बुद्ध दाजीसाहेब परिचारकाने पुढें केलेल्या टुवालाळा हात पुशीत म्हणाले, | त्यांच्या त्या बोलण्याला प्रियदर्शन कांहीं उत्तर देणार, तोंच त्याच्याशीं बोलण्याची संधि मिळण्यासाठी आसुसलेला अशोक हळूच त्याचा हात धरून म्हणाला--- “ ताता, आद पत्ते नाई थेलणार तुमी आमच्या बलोबल (--? प्रियदर्शनेन त्याला चटकन्‌ उःचळून कडेवर घेतलें आणि त्याच्या हिरमुसलेल्या तोंडावरून हात फिरवीत म्हटले-- “ आज कों नाहीं समा आहे अशोक, आपल्या मोठ्या दिवाण- खान्यांत. मला न्‌ मामाला काम आहे आतां. तूं आज आत्याबरोबर पत्ते खेळ! उद्यां रात्रीं आम्हीं खूप खूप खेळं तुह्याबरोबर---” ११५ - अश्ोकचा हिरमुसठेला चेहरा अगदीं उतरून गेला प्रियदर्गनचे ते उद्गार ऐकून. पण तो मुकाट्याने प्रियदर्शानच्या कडेवरून खालीं उतरून म्हणाला-- ५८ मग मी आंत दाऊं आत्याकडे? मामासुद्धा नाई अत माईवा वंलोंबेलं (5. :: नाहीं. त्याला काम आहे आज, अशोक !-- प्रियदर्शानर्ने म्हटलें. आणि लगेच तो परिचारकाकडे वळून 'म्हणाला-- ८ छोट्या धनीसाहेबांना पोंचवन दे ताईसाहेब[कड-- आणि ते चौघे प्रियद््रीनच्या अभ्यासिकेत आले तिथे मधोमध असलेल्या वतुलाकार टेबलावर फळांनी भरल्ल्या प्लेटस . विड्यांचें तबक आणि सिगारेटसूचा डवा ह मुखदाद्धीचे साहित्य ठेवलेले होते ते आंत येऊन बसल्याबरोबर परिचारकाने ठे मधून आणलेले कॉफीचे पेले त्यांच्यापुढे ठेवले | :: तुमचे म्हणणं खरं आहे, दाजीसाहेब ! पंडितजी माझे ऐकायला तयार नाहींत. त्यांचे वय न्‌ राजकारणांतली त्यांची वडीळकी यामुळे कांहीं एका मर्यादेपलिकडे मी जाऊ शकत नाहा त्यांच्याशीं वागतांना ! तेव्हां पक्षांतील बहुमताचा प्रभाव जें काय करायला पाहिल, ते करायला त्याला मुभा देण्याशिवाय गत्यंतर नाहीं आतां 1-7” :६ मी तरी तैच म्हणतों! तुम्ही अव्यक्ष असल्यामुळं वादविवादांत [ग घेण्याचं तुम्हांला कारणच नाहीं. तुम्ही आज सवाना मनमोकळे- पणाने बोलायची संधि द्या म्हणजे झालं !-- चांदीच्या तबकांतळा एक सोनेरी वख लावलेला विडा उचचलीत दाजीसाहेब म्हणाले € मळा वाटतें आम्ही दिवाणखान्यांत गेळेलं बरं आतां. पंचवीस मिनिटे आहेत सभेला अजून. पण मंडळी यायला सुरवात होईल हळु- ११६ ह्ळ्‌. मी बरोबर नऊला पांच मिनिटं असतांना आपल्याला निसेप पाठवितो. चल उमा--” दाजीसाहेब उमाकांताला घेऊन बाहेर पडले आतां त्या खोलींत फक्त ते दोघेच होते. पण दोघेहि अगदीं स्तब्ध होते. इतके कीं, टेबलावर ठेवलेल्या घड्याळाची टकटक स्पष्ट ऐकूं येत होती. 1 वेळ त्या निःदाब्द स्थितींत गेल्यावर उत्तमरावांनीं डब्यां- तून एक सिगोरट काढून ती शिल्गावली. व तिचा एक झरका घेऊन म्हटले--- “८ प्रियदर्शन, ही रस्सीखेच फार दिवस चालणं राक्‍य नाहीं !--__?? “ मलाहि जाणीव आहे या गोष्टीची !--__* त्याने उठून फेऱ्या घाळावयाला सुरवात केली जणू काहा, त्याच्या मनाची आवरून घरलेली अस्वस्थता त्या हाल्चालीच्या रूपाने व्यक्‍त झाली मला वाटते, आपल्या दोघांपुरत॑ आपण कसं वागायचं ते एकर्दा ठरवून टाकावे आणि खाजगी बैठकींत आपलें म्हणणं मान्य होण्यासाठीं जे काय करतां येण्यासारखं असेल ते सगळं करावं--_- “त आपण करीतच आहोत नाहीं का पहिल्या दिवसापासून १-” होय. पण तैच अधिक कणखरपणानं, अधिक निग्रहानं कराव ठागणार आहे आतां. कारण पंडितजींचा विरोध दुहेरी आहे: न त्यांना जर एकदां तरी आपल्या कणखरपणाची चृणक आपण दाखविली नाहीं तर ते लवकरच आवाक्याबाहेर जातील आपल्या ! त्यांच्या पाताळयंत्री- पणापुढ आपला निभाव लागणार नाहीं !-- “ खरं आहे तुमचं म्हणणं ! मी त्या खाणींच्या लिलांवाच्या ११७ प्रकरणाची चोकशी करण्याचं काम सी. आय. डी. कडे सोंपवलं याबददळ त्यांनीं थेटपर्यंत तक्रार केल्याचं वध्यांला कळलं मला !--” “ एलिचपूरचे आपले वामनराव पाटील तो प्रश्‍न उपस्थित करणार आहेत आजच्या बेठकींत --? ८ पंडितजी उत्तर देतील त्यांना --? :£ पण तुम्ही केलेल्या चोकशींत काय निष्पन्न झालं !---? :: अजन चोकदी संपलेली नाहीं. त्या व्यवहारांत दहा हजार रुपये दाबल्याची जी वदंता आहे, ती चुकीची नाहीं असं म्हणायला जागा उत्पन्न झाली आहे या चौकशीनं एवढं मात्र खरं! पण तो सारा व्यवहार इतक्या दिताफीनं झाला आहे कीं, लेखी पुरावा अद्याप कांहींही हातीं लागला नाहीं--” “: पण लिलांव नेहमीपेक्षा पांच हजार रुपयांनीं कमी गेला याला काय उत्तर आह्दि त्यांच्याजबळ £--” “: सरकारजवळ त्या प्रश्‍नाला अगदीं समपंक उत्तर आहे. राधाकिसन रोठजींदिवाय दुसरा बोलीदारच मुळीं हजर नव्हता लिलां- वाच्या वेळीं !-- ” :“: काय समपंक उत्तर! असले प्रकार सत्य आणि अहिंसा यांच्या नांवाखाळीं 'चालावेत ईं! याच्यापेक्षा जुनी राजवट काय वाईट होती? तिच्यांत निदान सोनपितळाला सोनं म्हणण्याचा तरी अट्टाहास नव्हता! प्रियदर्शन, तुमचा खरोखरीच विदववास आहे का गांधींच्या राजकारणावर ? तुम्हांला माहितच आहे,-- टिळकांचा अनुयायी म्हणून मी राजकारणांत प्रवेश केळा आगि त्यांचा अनुयायी म्हणूनच मी आजही राजकारणांत नांदतो आहें. गांधींचे तत्त्वज्ञान मळा कधीं पटलं नाहीं; त्यांचं व्यक्तित्व मळा कधीं आकषक वाटलं नाहीं. टिळकांच्याहि भोंबतालीं मतलबी रोक होते; व त्यांचा उपयोगहि त्यांनीं करून घेतला. पण टिळकांनी आपल्या वतंनाला किंवा राजकारणाला भलभलत्या तत्त्वांचा मुलामा शैर्ट कधीं दिला नाहीं. उलट सत्य आणि अहिंसा यांचा उठल्या सुटल्या जप करणार्‍या गांधींच्या गोतावळ्यांत आज जिकडे तिकडे ढोंगीपणा बोकाळ: लेला दिसतो ! कॉंग्रेसच्या अंतःुद्धीवर सदा न्‌ कदा प्रवचन झोडणारा- च्या चळवळीचे अंतरंग इतकं हिडीस असावं हं! खरंच! प्रियदर्शन, तुमचा विश्‍वास आहे वा राजकारणावर !--- “माझा विश्‍वास गांधींवर आहे, उत्तमराव ! त्यांच्या राजका रणावर नाहीं! त्यांच्या भोवतालचे लोक, त्यांचे अगदीं पट्टशिष्यसुद्धां पाताळयंत्री आणि मतलबी आहेत याचा अगदीं भरपूर अनुभव आला आहे मला गेल्या सात वर्षांत. त्यांतून आतां तर सत्ता हातांत आल्या- मुळं त्यांचे हें खरं स्वरूप दिवसेदिवस जास्त उघडकीला येत जाणार याबद्दळहि मला शंका नाहीं. पण ग्हणून कांहीं गांधी स्वतः बाईंट ठरत नाहींत किंबा अविश्‍वसनीयहि ठरत नाहींत. अंतराळांत एका विशिष्ट उंचीच्या पलिकडे गेल्यावर माणसाला जशी भोवंड येते म्हणतात, तसंच अत्यंत उच्च तत्त्वांच्या वाघतींतहि माणसांचे होत असतं ! गांधींना ज्या तत्त्वांचे आचरण करणं आतां सुलभ झालेलं आहे, तीं उच्च तत्त्व इतर माणसांना झेंपण्यासारखीं नाहींत; गांधींच्या अत्युच्च भूमिकेवर इतरांना चढणं शक्‍य नाहीं. पण हा गांधींचा दोष नव्हें--” | “मीहि तो त्यांचा दोष समजत नाहीं, प्रियदर्शन ! पण त्यांनीं मठुष्यस्वभाव लक्षांत घेऊन का वागू नये! दुसर असं कों, ते आपल्या तत्त्वाप्रमाणे वागतात असं जें तुम्ही म्हणतां तैहि मळा पटत नाहीं. स्वतःच्या पट्टशिष्यांच्या विसंगत किंवा मतलबी वर्तदनावर जो पांघरूण घालतो, तो सत्याचरणी कसला? स्वतः पाप करणे आणि स्वतः निष्पाप राहून इुसऱ्यांच्या पापांबर फक्त पांघरूण घालणं यांत व्यवहाराच्या दृष्टीनं फरक करतां येण्यासारखा असला, तरी शुद्ध नेतिक दृष्टीनं हीं दोन्ही कृत्य सारखींच निंद्य ठरतात. मला चांगळ आठवतं... 'गांधींशीं उपनिषदांची चर्चा करण्यासाठीं मी तिथळला गेळों होतों, अशी राजाजींनीं दिलेली ११९ मुलाखत जेव्हां मी वर्तमानपत्रांत बाचली, तेव्हां चीड आली होती मला त्या थापेबाजपणाचची ! हें सारं चालतं कसं गांधींना ? त्यांच ते सत्य आणि अहिंसा हे निव्वळ मुखवटे आहेत !--- तुम्ही गांधींना अन्याय करता आहांत, उत्तमराव ! ते स्वतःला नेहमीं साधक म्हणवीत असतात. सत्याच्या काय, अहिंसेच्या काय किंवा ब्रह्मचर्याच्या काय आचरणांत आपण अद्याप उणे आहोंत याची त्यांना तीव्र जाणीव आहे; व ती आजपर्यंत अनेकदां त्यांनी बोलन दाखवली आहे, तुम्ही त्यांचे शद्ध हेतु पहा; त्यांची सत्यसाधनासाठीं चाळलेली धडपड पहा. त्या धडपडींत, त्या अपेशी साधनेत त्यांचा मोठेपणा, त्यांचा महात्मेपणा आहे! त्यांच्या विसंगति किंवा त्यांचीं स्खलन पाहून त्यांच्याविषयीं मत बनव नका. त्यांचे शिष्य ढोंगी आहेत व या शिष्यांच्या तोंडावरले सोज्यळ मुखवटे दर करतांच यरोपांतल्या झोटिंगांना आणि मुत्सद्दयांना लाजविणारे करर आणि कारस्थानी पुरुष दृष्टीला पडतील हें खरें. पण स्वतः गांधी तसे नाहींत: त्यांच्या तोंडा- वर कसलाहि मुखवटा नाहीं-- “ कदाचितू तुम्ही म्हणतां तें बरोबर असेल, प्रियदर्शन ! कारण, तुम्ही गांधींच्या सहवासांत राहिलेळे आहांत, पण मला मात्र तैं पटत नाहीं. आतां कांग्रेस सत्ताधारी झालेली आहे. ही सत्ता, हा राज्याधिकार हीच गांधींच्या सत्यनिष्ठेची आणि प्रामाणिकपणाची कसोटी ठरणार आहे. पाहू या, या कसोटीला ते कितपत उतरतात ! ही गांधींच्या कसोटीची वेळ--- | : घेळ झाली सभेची --” त्याच क्षणीं आंत आलेला चपराशी आदरंबीर्ने सलाम करून म्हणाला. “५ ठीक आहे. चला उत्तमराव----” १२० होत्सारा आणि दारूबंदी ' सागर व्हिला 'मधील त्या भव्य आणि सुशोभित सभागहांत आज असेंब्लींतील कॉंग्रेसपक्षाची समा भरली होती. या सभागहार्ने मध्यप्रांतीय राजकारणांतल्या अनेक घडामोडी गेल्या पंधरा वर्षांत पाहिल्या होत्या; व सर महादेव दिवंगत झाल्याळला जरी आतां सात वर्षे होऊन गेलीं होतीं, तरी त्या सभागहाच्या उत्तर भिंतीबर टांगलेले त्यांच पूणाकृति तेलचित्र--त्या चित्रांत रेखाटलेली त्यांची ती उभी उग्रगंभीर मूर्ति --ती पाहून असें वाटे कीं, ते जणं आपल्यासमोर भाषण करावयाला उभे राहिले आहेत! सभागहाच्या मध्यभागीं मोठे थोरळछें काळेभोर लंबवतुळ टेबळ आणि त्याच्या भोंवतीं त्याच रंगाच्या सुबक पाऊणशे खुच्या असा त्या वेळच्या बठकीचा थाट असे. आज खुच्याच्या ऐवजीं सभागृहाला दिलेल्या फिक्या निळसर रंगाला शोभेळ असा अस्मानी. रंगाचा सुंदर कारिमरी गालिचा अंथरलेला होता; व त्यावर १२९ रांगेने खादीचे पांढरेदाभ्र अभ्रे घातलेळे लहान मोठे तकिये ठेवलेले होते सभागहाच्या एकंदर सजावटींत सुंदरता आणि गांभीय यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेला होता. सर महादेवांच्या तेलचित्राखालीं उंच संगमरवरी बैठकीवर त्यांचे गुरु ना. गोखले यांचा सुंदर अर्धेपुतळा ठेवलेला होता. दक्षिण भिंतीवर सर महादेवांच्या तेलचित्राइतकेचच मोठें असे महात्माजींचें स्मितवदन पूणीकृति तैलचित्र टांगलेले होते; व त्याच्याखाली गोखल्यांच्या पुतळ्याशीं सदृश असा टिळकांचा अर्धपुतळा ठेवलेला होता. सभागृहाच्या पूर्वपरिचिम भिंतींवर राष्ट्रीय सभेच्या कांहीं प्रमुख अध्यक्षांची छायाचित्रे लावलेलीं होती; व या दोन रांगांच्या मधोमध दोन्ही दरवाजांच्या वरच्या बाजूला न्या. रानडे आणि दादा- भाई नौरोजी यांचीं अधे रंगचिर्त्रे टांगळेलीं होतीं. सभागृहाच्या चारी कोपऱ्यांत ग्रीक पद्धतीचे सुबक नग्न पुतळे उभे केलेले होते. त्यांच्या हातांतल्या पुष्पयात्रांत ठेवलेल्या गुच्छांचा मधुर सुगंध सववत्र द्रवळला होता. कांचेच्या लखलखीत झुंबरांतून पडणारा विद्युत्पकाश सभागृहाची शोभा द्विगुणित करीत होता; ब अगदीं वरच्या बाजूला भिंतीमध्ये बसवलेले विजेचे पंखे आवाजाचा उपद्रव न देतां वाऱ्याचा पुरवठा करीत होते. बेठकीवर बसलेल्या सभासदांच्या पुढें मधन मधन छोट्या तिपायांवर वखांच्या विड्यांचे तबक, सिगारेटचे डबे आणि पितळी रक्षापात्रे ठेवलेली होतीं. | सभागृहाच्या अग्रभागी कॉंग्रेस पक्षाचा नेता प्रियदर्शांन बसला होता. त्याच्या उजत्र्या हाताला लोडाशीं किंचित्‌ ओठंगून पक्षाचे उपनेते पं. गदाधर वाजपेयी आणि डाव्या हाताला पक्षाचे चिटणीस श्री. दाजीसाहेब अमरावतकर बसले होते. तिघांच्याहि पुढे छोटेखानी बैठी मेजें आणि त्यावर लिहिण्याचे साहित्य ठेवलेले होतें. प्रियदरशोनच्या मार्गे त्याचा खाजगी चिटणीस उमाकांत बसला होता. रोबर नवाच्या ठोक्याला सभेच्या कामाला सुरवात झाली. १२२ प्रथम प्रियद्शनने हिंदींत प्रास्ताविक भाषण करून. पं. बाजपेयी हे सभेपुढे अंदाजपत्रकाचा कच्चा मसुदा मांडतील आणि त्यावर सभा- सदांनीं खुल्या. दिलाने चर्चा करावी, अश्शी सूचना केली. त्यानंतर आपल्या छातीवर लोंबत असलेलीं चष्म्याची भिंगे नाकावर बसवीत पंडितजी उभे राहिले. त्यांचा चहरा स्मश्वहीन होता; व त्यांच्या भुवयाहि अगदीं विरळ असल्यामुळें त्यांच्या केसांचा दाभ्रपणा उटून दिसत अस. त्यांनीं आत्मविश्वासाच्या ऐटीने एकवार सर्वत्र नजर फेकली; ब हातांत धरलेल्या अंदाजपत्रकाच्या कच्च्या मद्रणा- वत्तीकडे बघून बोलावयाला प्रारंभ केला | तांच छत्तिसगडमधीळ एका हरिजन सभासदाने उठन विचारलें अदाजपत्रकाच्या इंग्रजी प्रतीप्रमाणे हिंदी प्रत काटून ती सभासदांना का वाटण्यांत आली नाहीं १ सवेच सभासदांना कांहीं इंग्रजी येत नाहीं शिवाय हिंदी ही राष्ट्माषा आहे; व निदान कॉंग्रेस पक्षाचं तरी सार कामकाज हिंदीतूनच चाललं पाहिज !-- तो सभासद हें बोलत असतांनाच “ये बात बराबरहे | हिंदी मे क्यों नहि दिया? असे उद्गार तीन चार सभासदांनी मोठमोठचाने काढले, ही गडबड चालु असतांना पंडितजी उभेच होते. ते आपल्या दीन्ही हातांनीं सभासदांना झ्ांत रहाण्याची सूचना करीत म्हणाले “ आपण थोडे शांत रहा. आम्ही अंदाजपत्रक दींतून छापून काट- णार आहांत. पण ते पक्षापुढे ठेवून त्याची मंजरी घेतल्यानंतरच त्याला पक्‍्कपणा येणार असल्यामुळे आम्ही त्याच्या वा कच्च्या मसुद्याचे भाषांतर छापळ नाहां. पण मी स्वतः आतां त्यांतळे मुख्य मदद आप ल्याला समजावून सांगणार आहे--- याप्रमाणे प्रस्तावना करून पंडितजी आपल्या हातांतल्या इंग्रजी श्ऱ्ये भाषणाच्या अनुरोधाने बोलावयाला सुरवात करणार, तोंच एक महा- राष्ट्रीय सभासद उठून म्हणाला--- £६ मला कांहीं प्रश्‍न विचारायचे आहेत. अंदाजपत्रकावर चर्चा सुरू होण्यापूर्वी हे प्रश्‍न विचारण्याची परवानगी जर सभापतींनी दिली, तर तें फार सोईचं होईल. कारण---” “ये बात विलकूल अच्छी हे ! अंदाजपत्रकावरीळ चर्चा किती लांबेळ याचा कांहीं नेम नाहीं; व मग आम्हांला प्रश्‍न विचारण्याची संधि कदाचित्‌ मिळणार नाहीं. म्हणून आम्हांला आधीं प्रश्‍न विचारण्याची परवानगी द्या. मी माज्ञे प्रन चिटणिसांकडे आगाऊ पाठविलेले आहेत-- त्या महाराषट्रीय सभासदाचे बोलणें संपण्यापूर्वींच एका हिंदी सभासदाने मर्ध्येंच उठून गडबडीने म्हटलें. त्याचें बोलणें चाळुं असतांनाच “ये बात सच हे” “इनको अनुमती दे दो' अक्ते एकदम चार पांच आवाज उठले बिचारे वद्ध पंडितजी तो गलका शांत होईल, अशा अपेक्षेने वाट ग्रहात पायांवर खडेच होते. तो गलका कमी झाल्यावर पंडितजी बोलण्याचा प्रयत्न करणार, तोंच खादीचा शुभ्र युरोपियन पोषाख केलेला एक महाराष्ट्रीय सभासद उठून म्हणाला, “सभापति महाराज, आतांच दोन सभासदांनी आपल्याला विनंती केली. मलाहि स्वतःला कांहीं प्रन विचारायचे आहेत. तेव्हां आपण जर आधीं प्रश्‍न विचारण्याची परवानगी द्याळ, तर अंदाजपत्र- कावरील चर्चा सुरळीत पार पडेल !---” तो सभासद बोलत असतांनाच पंडितजी एक प्रकारच्या वेतागाने खालीं बसले. प्रियदर्शन दाजीसाहेबांशीं बोळत होता. १२४ पंडितजी खालीं बसतांच तो उठून म्हणाला, “मी आधीं प्रश्‍न विचारायला परवानगी देतों. मात्र मी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ प्रश्‍नांना देणार नाही. कारण अंदाजपत्रकावरील चर्चां आज पुरी झाली नाहीं, तर त्याचा मसुदा पक्का करूनन तें छापून घेऊन परवां असंब्ठीला सादर करणें आम्हांला दक्‍य होणार नाहीं. ज्या सभासदांनी चिटणिसांकडे आगाऊ प्रश्‍न पाठवले आहेत. त्यांच्या प्रश्‍नांचीं उत्तरे प्रथम दिलीं जातील--- त्यानं याप्रमाणें प्रस्तावना केल्यावर दाजीसाहेब आपल्या हातांत प्रश्‍नांचा कागद घेऊन उभे राहिले. | तोंच तो प्रश्‍न पाठविणारा हिंदी सभासद म्हणाला, “ आपण माझे प्रश्‍न वाचून दाखवू नका. मी हजर आहें. मीं स्वतःच विचारतों-- नंतर त्यानं आपल्या हातांतील कागद डोळ्यांसमोर धरून पुढील प्रन विचारले “ मुख्य प्रधान ना. गव्हनरांकडे जेवायला गेळे होते ही गोष्ट खरी आहे काय? जर ते गेळे असतील, तर त्यांनीं जाण्यापूर्वी आपल्या सहमंत्र्यांचा सल्ला घेतला होता काय? त्यांचें हे कृत्य शिस्तभंगाच्या सद्राखालीं येत नाहीं काय १-- ति त्याला उत्तर द्रावयाला प्रियदर्शन जेव्हां उभा राहिला, तेव्हां सभागृहांत पूर्ण शांतता उत्पन्न झाली. ___ तो म्हणाला, “मी गव्हनरांकडे जेवायला गेलों होतों ही गोष्ट खरी आहे, या बाबतींत मी माझ्या सहमंत्र्यांचा सल्ला घेतला नाहीं. कारण ही बाब अत्यंत खाजगी आणि व्यक्तिगत आहे असं माजले मत आहे---_ र “:सरकारी अधिकाऱ्यांशीं कोणत्याहि प्रकारचे सामाजिक संबंध ठेवूं नयेत, असा कॉंग्रेसचा निबध आहे ना १--” १२५ दुसर्‍या एका हिंदी सभासदाने मध्येंच विचारले प्रियद्शंन त्या प्रश्‍नाला उत्तर देणार, तोंच उत्तमराव उठन म्हणाले “ मद्रासचे मुख्य प्रधान ना. राजगोपालाचार्य हे मद्रासच्या गव्हर्नरां बरोबर नुकतेच जेवल्याची बातमी आपण वाचलेली नाहीं काय?-- त्याबरोबर “ऐका, ऐका, असे पांच सहा आवाज एकदम उठले. तो हिंदी सभासद थोडासा गोंधळला आगि म्हणाला, “मी ती बातमी बाचळी आहे. पण तो प्रकार आगगाडींत आणि अगदीं अचानक घडला--- शर वद्ध दाजीसाहेब उठून हंसत हंसत म्हणाळे, “ आमच्या मराठींत एक सुभाषित आहे. ते असं कीं, विस्तवावर जरी न कळत पाथ पडला, तरी तो भाजल्याशिवाय रहात नाहीं ! राजाजी मद्रासच्या गव्हनरबरोबर अचानक जेवले असले, तरी तें त्यांचं कृत्य शिस्तीच्या सदराखालीं आणतां येणार नाहीं असं नाहीं !---? दाजीसाहेब बोळत असतांनाच पंडितजी उठन उभे राहि आणि पोकक्‍तपणानें माना वेळीत म्हणाळे, “ मुख्य प्रधानांनीं रिळेळ उत्तर कदाचितू कांहीं सभासदांना समाधानकारक वाटणार नाही. पण हा प्रश्‍न इतका क्षुल्लक आहे कों, त्यावर आपण जास्त घेळ खर्य करावा असं मला वाटत नाहीं--” ती जणूं कांहीं आपल्याला सूचना आहे असे समजूनच तो हिंदी सभासद “मला या बाबतींत आणखी वाद घालण्याची इच्छा नाही ९ असे म्हणन खालीं बसला त्याबरोबर पंडितजी धिम्मेपणार्ने आपली दृष्टि चौफेर टाकी म्हणाले मळा वाटत, आतां कोणाला कांहीं प्रश्‍न विचारायथे नसतील. तेव्हां मी-- “ नाहीं. माझे मशन मला अद्याप विचारायचेच आहेत--... १२६ मघांचचा तो पारचात्य पोशाख केलेला महाराप्ट्रीय सभासद एकदम उठून म्हणाला, तेव्हां पंडितजी थोडेसे रागावून उद्गारले, *“' आतां तुमचे सगळ्यांचे प्रश्‍न संपल्याचें सभापतींनी जाहीर केल्यावरच मी बोला- यला उभा राहीन !---” नंतर तो महाराष्ट्रीय सभासद आपला चेहरा अत्यंत गंभीर करून म्हणाला, “' पंडितजींच्या भाषणांत मला व्यत्यय आणावा लागला, याबद्दळ मी मनापासून दिळगीर आहे. पण मी जे प्रश्‍न आतां विचारणार आहे, ते केबळ व्यक्तिविषयक नाहींत. प्रांताच्या आर्थिक हिताशीं त्यांचा निकट संबंध आहे --” दाजीसाहेब वष्म्याच्या भिंगांतून दृष्टि वर काढून त्या सभासदा- कडे पहात मध्येंच उद्वारळे, “ वामनराव, आपण जरा लवकर प्रदन विचाराल, तर बरं होईल---” “ आपल्या सूचनेबद्दह मी आपला आभारी आहे. सभासदांचा जास्त वेळ घेण्याची माझी इच्छा नाही. मळा फक्त एकच प्रश्‍न विचारायचा आहे. प्रांतिक सरकारने नुकताच जो खाणींचा लिलांव केला, तो नेहमीपेक्षा पांच हजार रुपायांनीं कमी गेला, ही गोष्ट खरी आहे काय १? “ होय, खरी आहे,” दाजीसाहेबांनीं उत्तर दि त्याबरोबर “ कारणं सांगा १, “ कारणं सांगा ? असा एकदम गलका झाला. तेव्हां प्रियदर्शननें उठून म्हटले, “: कारण अगदीं सरळ आहे. तें असं कीं, लिलांबाच्या वेळीं दुसरा बोळीदारच मुळीं हजर नव्हता---? “हा लिलांव मुद्दाम पोळ्याच्या सणाच्या दिवशीं ठेवण्यांत आला ही गोष्ट खरी आहे काय £---” १२७ विधान बरोबर नाहीं उद्योग- :£ मुद्दाम ठेवण्यांत आला ठरविली. त्या दिवशीं पोळ्याचा सण सख्ात्यानं लिलावांची जी तारीख ठ असण्याचा योगायोग जुळून आला आ : प्रांतांतील लोकप्रिय पत्रांतून या ठिलाबाची जाहिरात देण्यात आली नाहीं, ही वृत्तपत्रातून प्रासद्ध, झालेली तक्कार खरी आदे काय £-07 “ नाहीं. काँग्रेस पक्षाच्या सव पत्रातून ही जाहिरात दिली होती _____22 “ याचा अर्थ * महाराष्ट्‌ आणि “उदय ' या नागपूर-वर्‍्हाड ग्रांतांत जास्तींत जास्त प्रसार असलल्या मराठी पत्रांत ही जादिरात दिली नव्हती असा करायचा काय £-- “ मळा नक्की माहित नाहीं. आम्ही या बाबतींत जास्त चोकशी करूं | -- :“ लिलावाच्या वेळीं जर दुसरा बोलीदार हजर नव्हता, ,तर ठिलांवाची तारीख पुढें का ढकलली नाहीं !-- :: सरकारचा तसा रिवाज नाहीं !-- ८ हं उत्तर तर अगदीं नोकरशाही थाटाचं झालें !---” एक सभासद बसल्या जागीं हळूच पण सर्वांना ऐकूं जाईल अद्या रीतीनें उदारला. त्यावरोबर सभागृहांत हशा पिकला. तो हंद्या ओसरल्याबरोबर बामनरावांनीं पुढे विचारल, स्थान लिमिटेड? या अगदीं अलिकडेच स्थापन झालेल्या एका नव्या कंपनीने ठिलांवाच्या वेळीं राधाकिसन रोठजींच्या वतीने बोली केली ही शोष्ट खरी आहे का £--” :: होय, खरी आहे--? ८८ ८६ टिंद र टंदु १२८ “या केपनीचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर हे उद्योग मंत्र्याचे खाजगी त्नेही आहेत-- तं माझह खाजगी स्नेही आहेत !----” | ट “हे जाणतो मी! पण मला प्रश्‍न पुरता बिचारूं द्या! उद्योग- मंत्र्यांचा या नव्या कंपनीला आश्रय आहे ही गोष्ट खरी आहे काय £-- ता प्रश्‍न ऐकतांच पंडितजी एकदम उठन रागाने उद्गारले मी त्या कंपनीचा भागीदार सुद्धां नाहीं !---- त्यावर वामनराव अगदा दांतपणाने म्हणाळे, “ भागीदार आणि आश्रयदाता वा दोन अगदीं मित्न चिजा आहेत! माझा प्रश्‍न असा होता का, नागपूर प्रतिक कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या नेतत्वाखालीं स्थापन झालल्या या नव्या कंपनीला उद्योगमंत्र्यांचा आश्रय आहे कीं नाहीं १--” “ प्रांतांत सुरू होणाऱ्या सर्वच नव्या उद्योगधंद्यांना आश्रय देणें हें उद्योगमंत्र्यांचे एक कर्तव्य आहे! म्रियदशानच्या तोंडून हं उत्तर बाहेर पडतांच “ ऐका ऐका? असे घपूण आवाज सभागृहांत उठळे; ब थोडासा हंशाहि पिकला “हिंदुस्थान लिमिटेड या कंपनीने कोणते नवीन उद्योगधंदे हातीं घेतल आहेत याची माहिती सभासदांना मिळेल काय ?---- ज्या सभासदांना त्या माहितीची जरूर असेल, त्यांनीं ती कंपनीकडून मागवावी !---” __ “ज्यांच्यातफ हिंदुस्थान लिमिटेड कंपनीने ही बोली केली. ते राधाकिसन शेठ वऱ्हाडांतील हरिजन संघाचे अव्यक्ष आहेत. त्यांच्याकडन हिडुस्थान ठिमिटड कंपनीला या किफायतशीर लिलांवोबंद्दल किती कमिशन मिळाले हे सरकारला माहित आहे काय १-.-- “सरकारला त्याच्याशीं कांहीं कर्तव्य नाहीं ! ” “या व्यवहारांत सरकारचें जे पांच हजार रुपयांचे नुकसान झाळे, ते उद्योगमंत्र्वांच्चया पगारांतून भरून बेतले जाण्याची १२९ व्यवस्था होईल काय (--- “ ऑर्डर! ऑडंर ! तुमचा हा प्रश्‍न गेरशिस्त आहे, वामन- राव! प्रश्‍न विचारण्यासाठी दिलेली मुदतहि संपली आहे ---” तोंच दुसरा एक बऱ्हाडचा सभासद उठून म्हणाला, '' पंडित- जींना जर या बाबतींत कांहीं खुलासा करण्याची इच्छा असेळ, तर आपण त्यांना तक्षी संधि का देत नाहीं ?-- या त्याच्या प्रश्‍नावर पंडितजी आतां काय बोळतात, याकडे सवांचे डोळे लागले. पण प्रियदरशीन म्हणाला, “' ज्या कंपनीने ळिलावांत बोली केली तिच्याशी पंडितजींचा कोणत्याहि प्रकारचा संबंध नाहीं हे आपण त्यांच्या तोंडून ऐकळंच आहे. वापेक्षां आणखी कोणता खुलासा आपल्याला त्यांच्या तोंडून हवा आहे? मला वाटते, अश्या तऱ्हेच्या प्रश्‍नोत्तरांत अधिक वेळ घालविण्यापेक्षां आपण आतां जर अंदाजपत्रकावरील चर्चेला सुरुवात केली तर बरें होईल. तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे-- नंतर सभागृह अस्वस्थ असतांनाच पंडितजी आपल्या भाषणाच्ची कच्ची प्रत हातांत घेऊन बोलावयाला उभे राहिले. पण त्यांचा तो मघांचचा उल्हास आतां उरला नव्हता. त्यांचे हात कांपत असलेले स्पष्ट दिसत होते; ब त्यांचा आवाजहि नेहमीप्रमाणे सुरेल आणि स्वच्छ येत नव्हता. त्यांनीं अंदाजपत्रकांतीलळ आंकडेमोड समजावून सांगावयाला सुरवात करतांच अर्धे अधिक सभासद उठून गेले. त्यांच्यापैकी कांदीं बगीचांत हिंडून गप्पा मारीत होते; तर कांहीं व्हरांड्यांत ठेवलेल्या वेताच्या खुर्व्यावर बसून चकाट्या पिटीत होते. कांहीं वेळाने त्यांच्या त्या चकाटया इतक्या मोठ्या आवाजांत येऊं लागल्या कीं, रोवटीं प्रियद्शीनळा घंटा वाजवून सर्वांना आंत येण्याचा इषारा देणें भाग पडलें. बाहेर रेंगाळत असलेले बहुतेक सर्वे सभासद आंत आले, तेव्हां पंडितजींचे माषण संपत आले होतें. १३० पण ते पुरते संपण्याची वाट पहाण्याचीहि कांहीं सभासदांची तयारी नव्हती. | त्यांच्यापैकी एकजण आंत आल्याबरोतर म्हणाला, ““पंडितजीनीं सब्रंध अंदाजपत्रकाचं हिंदी भाषांतर करण्याची गरज नाहीं. अंदाजपत्रकाची इग्रजी प्रत बहुतेकांनी वाचलीच आहे. तेव्हां पंडितजींनी जरी करवाढ आणि दोतसाऱ्याचा प्रश्‍न यांबद्दलचा भाग समजावून सांगितला तरी पुरे-- “ प्रांताच्या जमाखर्चा विषयीं सभासदांना इतकी बेपर्वाई असावी याबद्दल मला खेद वाटतो !---” पंडितजी एकदम रागाने उद्गारले. त्याबरोबर बॅ. वामनराव पाटील उठून म्हणाले, “हा प्रश्‍न बेपवीईचा किंबा खेदाचा नाहीं; वेळेचा आहे. आमच्यांपेकीं बहुतेकांनी अंदाजपत्रक वाचले आहे. तेव्हां त्यांतील प्रत्येके तपशील समजावून सांगत बसण्यापेक्षा आतां चर्चेला सुरवात केळछेली बरी असं आमचे म्हणण आहे !--- “: ठीक आहे. मी बसतो. आपण चर्चेला सुरवात करा !---“” पण वामनरावांनीं यत्किचितदि न वरमतां बोलावयाला प्रारंभ केला. ते म्हणाले, “ मी ज्या वेळीं ढं अंदाजपत्रक वाचले, त्या वेळीं पंडितजींसारख्या मुरनी कांग्रेस पुढाऱ्यानं तें तवार केलें नसून, फायनन्स सेक्रेटरीने ते तयार केळे असावे अशी मला हद दोका आली !-- “५ आपण व्यक्तिविषयक उल्लेख न करतां बोलाळ तर फार बरे होईल, वामनराव !--- प्रियदशन मध्येच म्हणाला, “: अदाजपत्रकावर बोलतांना ते तयांर करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख न करणं अशक्य आहे असं मला वाटतं ! माझी या अंदाज- पत्रकाविरुद्ध पहिली तक्रार अद्यी आहि कीं, त्यांत शेतकऱ्यांसाठी कांहींडरि केलेलं नाहीं --” ३-३. ८ नाहीं करस £ तहकुबी दिली आहे माफी दिली आहे, तगाई कर्ज देण्याची व्यवस्था केली आहि, गुरचराईचे दर कमी केले आहेत -” ८८ ह तर सगळे पूर्वींचेदि सरकार करीत असे मग त्या नोकर शाही राजवटींत आणि कायस पंत्रिमेडळांत फरक काय ४-0 “ फरक इतकाच कीं; कोंग्रेस मंत्रिमंडळ या अदाजपत्रकाच्या हिंदी आणि मराठा प्रती काटून वाटील !- । एक सभासद बसल्या जागेवरूनच उद्गारले त्यावरोबर सभागदहांत जोराचा हर्या पिकला. ८: माझ्या अंदाजपत्रकाची जर अद्या रीतीने टवाळी होणार असेल. तर मला इथं थांबण्याच कारण दिसत नाहीं -7 पंडितजी रागारागान उद्गासल :£ माझा टवाळी करण्याचा मुळींच उद्देश नाहीं. माझी या अदाजपत्रकाविरुद्ध मुख्य तक्रार ही आहे कीं. कॉंग्रेसच्या बरीदाळा आणि आदवासनांना शोभेल अशी कोणतीहि गोष्ट त्यांत शोतकऱ्यांसाट | केलेली नाहीं. शेतकऱ्यांना असह्य झालेला सास जर सरकारनें सरसकट पंधरा टक्यांनीं तरी कमी केला असता, तर मी नव्या करवाढीविरुद्ध चकार शब्दहि काढला नसता. प्रांतांतील ठोतकरी वर्ग गेल्या आठ वषांच्या नापिकीनें त्रस्त झालेला असून; अ शोडेंसे पीक येतें त्यालाहि मंदीमुळे भाव येत नाहीं. ही स्थिति लक्षात घेऊन दोतसारा पंधरा टक्‍के तरी कमी करायला नको होता काय £ शिवाय वऱ्हाडा तील सात तालक्‍्यांतला- :८ अहो, नरसिंगपूर भागांतील शेतकऱ्यांना विसरू नक्रा तेथेंहि जादा सारावाढ झालेली आहे !--” एक हिंदी सभासद मध्येंच ओरडून म्हणाल “ मी प्रांताचा कोणताच भाग विसरलां नाहीं. फक्‍त पंडितजींनी काय केलेळें नाहीं आणि काय करायला पाहिजे होते याची आठवण त्यांना देत आहे !--” १२२ त्यावरोंबर " एका? ' ऐका! अस आवाज सभागहांत उठले माझे मित्र श्री. उत्तमराव देशमुख हे प्रांताचे महसूलमंत्री आहेत. त शेतकऱ्यांच्या जातीचे आणि रक्ताचे आहेत. त्यांना बऱ्हाडांतील भीषण परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. त्यांनीं पंडितजींना जर त्या परिस्थितीची जाणीव करून दिली असती तर, मला वारतं. पेडितजींनीं वऱ्हाडला थोडी तरी दया दाखवली असती !----“ “ उत्तमराब आपल्या कर्दव्याला जागले नाहात असं तुम्हाला म्हणायच आहे काय १- ला वऱ्हाडच्या एका सभासदाने मध्येंच विचारलें “ते मी कसं सांगू? मंत्रिमंडळाच्या खाजगी वैठकींत कार घडत, किंबा मंत्री एकमेकांचा सल्ला कितपत घेतात, याची मारडिर्त थोडीच आपल्याला पुरवण्यांत येते? पण उत्तमरावांनीं जर वऱ्हाडांतल्यः शंतकऱ्यांची बाजू---” “ बऱ्हाडांतल्या का? सवे प्रांतांतल्या म्हणा ! ---_* ५: बुरोबर ! सव प्रांतांतल्या शेतकऱ्यांची बाजू पंडितजींपु्दे मांडल असती, तर त्यांचे अंदाजपत्रक यापेक्षां अगढीं निराळ्या प्रकारचे झाल असते अशी माझी सात्री आहे !---” :“: आणि, समजा, उत्तमरावांनीं शेतकऱ्यांची वाज मांडनदि जर पंडितजींनी अंदाजपत्रक तयार करतांना ती लक्षांत घेतली नसेल तर ? “तुर ती अत्येत दुःखाची गोप आहे असंच आपल्याला म्हणाव "यागळल ! पण आपल्या दिवाणांनीं अंदाजपत्रक तयार करतांना एकमेकांचा विखार घेतला नसेळ अस मला वाटत नाहीं. मग खरा प्रकार काय असेळ तो असो !-” “ जो काय प्रकार खरोखरी घडला असेल, तो उत्तमरावांनीं का सांगू नये १-> १२ ८“ ऑर्डर. ऑडर ! वामनरावांना बोलूं द्या, त्यांच्या भाषणांत तुम्ही अडथळे उत्पन्न करूं नका! प्रियदर्शनर्मे त्या वारंवार मध्यें बोलणाऱ्या सभासदाला उद्दवून म्हटलें. छे, छे ! त्यांच्या मध्यें बोलण्याने माझ्या भाप्रगांत अडथळे उत्पन्न होत नाहींत. उलट त्याला चालना आणि चेतना मिळते !--' वामनरावांनीं प्रियदर्ानला दिलेल्या या उत्तरामुळें हंशा पिकला. तो थांबल्यावर वामनराव म्हणाले, “ मला ज्या एका मुद्दयाकडे तभागहाचें लक्ष वेधायचें होते, त्यावर मी बोळलों आहे. शेतसारा कमी होणार नंसळ, तर नव्या करवाढीला पाठिंबा देणें आम्हांला कठीण जाणार आहि. हें अंदाजपत्रक जर जसेच्या तसेंच असेंब्लीला सादर कर ण्यांत येणार असेल, तर खुल्या अधिवेशनांत त्यावर टीका करण्याची आणि काट आणण्याची परवानगी आम्हांला देण्यांत यावी, अशी माझी सभापतींना विनंती आहे. वऱ्हाडांतले आम्ही सारे समासद--अर्थातू दिवाण वगळून ! (हंद्या)-र्‍या अंदाजपत्रकाच्या विरुद्ध आहांत. आमच्यासारखेंच मत महाकोसलमधीळ बहुतेक सभासदांचे असल पाहिजे, असें मला वार्ते. ” (ऐका, ऐका) वामनरावांच्या मागून जवल्वूर खडविभागाचे सभासद पं. कुंजविहारी शुक्ल हे बोलावयाला उभे राहिले, ते म्हणाले, “ पं. वाजपेयी हे वकील आहेत. त्यांचा शेत कऱ्यांशीं संबंध आला असला, तरी तो फक्‍त कोटंकचेऱ्यांमध्ये ! शेत- कऱ्यांच्या दुधर परिस्थितीची त्यांना कल्पना नाहीं. नाहीं तर अश्या प्रकारचें नोकरशाही राजवटीला ज्योभणारे अंदाजपत्रक त्यांनीं तयार केळे नसते. नरसिंगपूर वगेरे भागांत जी जादा सारावाढ झाली आहे ती कमी करण्याचा सवाल त्यांच्या नजरेतून अजिबात सुटला याचे मला नवल वाटते !-- 0 -६-' | “त्यांत नवल कांहींच नाहीं. तुम्ही आतांच सांगितलं कीं, पंडितजी हे शेतकरी नाहींत, तर कायदेपंडित आहेत. अर्थात्‌ त्यांना | स्वत:न्या शेतकऱ्यांपासून फी घेण्याची संवय झालेली असल्यामुळें सारा घेणाऱ्या सरकारची बाजू तेवढी त्यांनीं स व्यावी---? | “ ऑडर, ऑडंर! तुम्ही मध्ये बोलूं नका ! ” “ माझं भाषण संपंलच होतं. त्यांना बोलूं दे !---” “ माझंहि भाषण संपल'च आहे !---” ८ हंद्या 9 त्याच्यापासून हानुभतीने लक्षांत यानंतर हिंदी आणि मराठी मिळून आणखी दोन तीन संभा- सर्दांचीं याच प्रकारचीं भाषणें झालीं. त्या प्रत्येक भापणागणिक सभा- गृहांतील गळका आणि टिंगळखोर विधाने करण्याची प्रवत्ति सारखी वाढत'च होती. शेवटीं प्रियदर्शन ती पुनरुक्तिपूर्ण चर्चा चेट केल्यावर पंडितजी उत्तर द्यावयाला उभे राहिले. त्यांनीं प्रथम शेतकऱ्यांविषयीं आपल्याला किती कळकळ वाटने याचे वर्णन करावयाला सुरवात केली. ते वर्णन वाळू असतांना एक सभासद मध्येंच उद्गारला-- “ मग ही कळकळ अजूनहि अंदाजपत्रकामरथ्ये भरीव स्वरूपांत अयक्‍त झाली, तर आम्हांला हवीच आहे !---” त्याबरोबर पंडितजी थोडे रागानेंच मुख्य मुद्दवाकडे वळले. तो मुद्दा असा होता कोौं, प्रांतांत एकदम चार ठिकाणीं दारूबंदी करण्याचे ठरविल्याकारणाने उत्पन्नांत जी तूट येणार आहे, तिच्यामुळे शोतसारा कमी करणे अशक्य झाले आहे-- ते हा मुद्दा विशद करीत असतांनाच एका सभासदाने उठून विचारले, “' दारूबंदीचा कार्यक्रम पुढे दकलतां येणार नाहीं का? यंदाच्या वर्षी आपण दास्त्रंदी न केली, तर काय हरकत आहे --" 4-१ ह हात्मार्ज ह. र म आ य : टरूबंदीचा कायक्रम हा खास महात्माजाचा काययक्रम आढे; व म्हणन सर्वच प्रांतांच्या अंदाजपत्रकांत त्या कार्यक्रमावर विशेष भर कळला आहे. अश्या त्थितींत आपल्या प्रांतानं दारूबंदीचा कार्यक्रम तहकूत करणं करस योग्य दिसेल - पंडितजींच्या या गंभीर आवाजांत सावकार दिलेल्या उत्तराने क्षणमात्र सभागृह अगदीं निःशब्द करून सोडलें, आणि पंडितजींच्या त्रस्त मुखावर तत्क्षणींच विजयसूचक डास्यरेषा उमटली. | तोंच वामनरावांनीं विचारळें, “अंदाजपत्रक तयार करतांना महात्माजींची इच्छा आणि मतं यांना मान द्यायचा कीं प्रांताची परिस्थिति आणि निकड लक्षांत व्यावची १--र हा प्रश्‍न त्यांच्या तोंडून बाहेर पडतांच “ऐका ' “ ऐका? असे आवाज एकदम चारी बाजूंनीं उठले. तो गलका शांत होतांच पंडितजी म्हणाले, “कॉंग्रेस मंत्रिमंडळें हीं महात्माजींचीं मंत्रिमंडळें आहेत-- “: महात्माजी मतदार नाहींत. कांग्रेस मंत्रिमंडळें हीं शेतकऱ्यांच्या वहुमताच्या जोरावर निवडून आलेली मंत्रिमंडळें आहित !--” :: मुला मान्य आहे आपलं विधान!” पंडितजी उपरोधाने हंसून म्हणाले. पण त्यांच्या त्या उपरोधिक हास्याकडे दुलंक्ष करून वामनराव म्हणाले, “ मग जीं मंत्रिमंडळं शेतकऱ्यांच्या बहुमताच्या जोरावर निवडून आलीं, त्यांनीं प्रथम शेतकऱ्यांचे कल्याण पहायला नको काय !---महात्मा- जींची मर्त आणि शेतकऱ्यांचे कल्याण यांच्यांत जर विरोध येत असेल---” “मता वाटतं, वामनराव तुम्ही गैरसमजानं बोलत आहांत. पंडित- जींना फक्त एवढंच सुचवायचंय कीं, दारूबंदी करण्याच्या बाबतींत कॉंग्रेस वचनबद्ध झालेली असल्यामुळे त्यावर अंदाजपत्रकांत भर दिला आहे---" २२८ प्रियद्शनने वादाची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने म्हट मी गेरसमजाने बोलत नाहीं. या वादांत महात्माजी नांवाचा उपयोग करून पंडितजींनी आमच्यावर आम्हाला गप्प बसविण्याचा प्रयत्न केला--- आडर, आडंर! तुम्ही गेरशिस्त बोलं नका “ ठोक आहे. 'लोकदितां'तल्या बातमीवरून असं दिसतं की, खुद आपल्यालाद महात्माजींचा दारूबंदीविषयींचा आम्रह मान्य नाही' दारूबद[च महत्त्व आम्हांठा समजत नाहीं. असं नव्ह. पण येतसार्‍्याचा प्रशन आम्हाला त्यापेक्षा आधिक निकडीचा, अधिक जिव्हाळ्याचा वाटता. पंडितजी जर शेतकऱ्यांसाठी कांहींहि करावला तयार नसतीळ तर असंब्लींत आम्हांठा अंदाजपत्रकावर टीका करायला परवानगी शी! मिळाली पाहिज! ” * ऐका, ऐका,” असा गलका आतां पुन्हा सुरू झाला; व वामन: रावांच्या मागोमाग दोन तीन सभासदांनी उठून त्याच आदठायाची विनंती प्रियदर्दानला केली ही गडबड चालू असतांनाच दाजीसाहेब पंडितजींजवळ वसून दळदळ त्यांच्याशीं कुजबुजत होते. ते प्रियदशानल्ींहि नंतर बोलले. व मग प्रियदर्शन उत्तमरावांशीं दोन तीन मिनिटे बोळून ऊभा राहिला. तो म्हणाला, ““ आपली टीका आम्ही सवानी काळजीपूर्वक ऐकली आहे. पंडितजी आतां या बाबतींत जो खुलासा करणार आहद्वेत तो ऐकल्यावरहि जर आपल्याला अंदाजपत्रकावर टीका करण्याची गरज वाटली, तर काय करायचं तें मागाहून ठरवू--” नंतर पंडितजी बोलाबयाला उभे राहिले. प्रथम टीकाकारांच्या स्पष्टोक्तिबद्दळ त्यांचे आभार मानून ते म्हणाले, “' दारूबंदीच्या कार्वे- क्रमामुळेच शेतकऱ्यांसाठी कांहीं करणे आम्हांला गाक्य झाले नार्ही. पण ज्या अर्थी आपण सर्वांनी शेतसारा कमी करण्याची मागणी इतक्या आग्रहानं च्या दडपण आणण्याचा, ९१२५७ कली आहे, त्या अथा दारूबंदीच्या कार्यक्रमांत फरक करून शेतसारा थोडा तरी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करूं! मात्र ही घोषणा आतांच तनिदिचित रीतीनें करणे राक्य नाहीं. सरकार सर्व परिस्थितीची पहाणी केल्यावर असेंब्लीच्या या बैठकींत केव्हां तरी आपला निर्णय जाहीर करील, एवढें आश्‍वासन मी आपल्याला देतों. ” हा खुलासा करून पंडितजी खालीं बसले, नंतर प्रियदर्शन उठून म्हणाला, “पंडितजींनी आतां दिलेलें आश्‍वा- जतन मोघम आहे. पण यापेक्षां निश्चित असें कांहीं आज बोलणे शक्‍य नाहीं, हें आपल्याला पटेळ अशी मला आशा आहे. तेव्हां असेंब्लीच्या बेठकींत अंदाजपत्रकावर टीका करण्याचा आग्रह न धरतां आपण आम्हांला संधि देऊन पाहावी, अक्षी मी आपल्याला विनंती करितों. ” ५८मुख्य प्रधानांची ही विनंती सभासदांना निस्संशाय मान्य होइल--” बॅ. वामनराव पाटील यांनी लगेच उठून सांगितलें आणि रात्र वरीच झाल्यामुळें सभा तहकूब करण्यांत आली. त्यानंतर प्रियद्ीनच्या विनंतीनुसार सर्वे सभासद काफी पिण्या- साठीं आंतल्या दिवाणखान्यांत गेले. तेथे कॉाफीपान आणि गप्पा रंगांत आल्या असतां उत्तमराव वामनरावांच्या पाठीवर थाप मारून हळूच म्हणाले, “ वामनराव, तूं आज छान मात केलीस बुटूढ्यावर (-- “ चचकतोस तूं उत्तमराव! तो बुढूढा म्हणजे चाणक्य आहे अगदीं! शेवटपर्यंत पदरांत खरोखरी किती पडेल याबद्दल शंकाच आहे प्रला! बाकी बडनेऱ्याला कांहीं आतां दारुबंदी होत नाहीं हे खास !--_ “का रे£--? ५ आपला उमरावतीचा लाला गेळे दोन दिवस इथे तळ देऊन वसला आहे! त्याची तपश्‍चर्या फळाला येणार या निमित्ताने! ” “चे.” सुसंस्कृत पशुत्काची केसर फ्रक्ीति श्च्छे मी किती भीत होते.--पण एका शब्दानं जाणीव नाही दिल मोहननीं मळा. मला सारखं वाटे, पपांकड़ून डरून सारं तद्षा रीतीनं ठरवन बतल्याबद्दल त मळा बांचून खातील, पण छे! पूर्वी कधीं आम्ही भांडळे नाहा, आमच्यांत कधीं कांहीं कुरबुर झाली नाहीं अक्षा रीतीने वाग? नतर ते. लग्नापूर्वीच्या त्या आपल्या सगळ्या लाजिरवाण्या वर्वनावर हा जो विस्मरणाचा पडदा त्यांनीं टाकला. तो कोणत्या उद्देश्यानं आपल वतेन अप्ररास्त झालं या जाणिबेनं कीं जे आपल्यावर लादण्यांत आले ते गोड करून घेण्याच्या बुद्धीनें? लग्नानंतर संथ्याकाळीं झालेल्या उपाहाराच्या वेळीं मी जेव्हां कुंकू लावून बाहर आठे, तेव्हां किती आवचर्ट वाटलं त्यांना! आनंदानं त्यांचे डोळे कसे फुलन गेले अगदीं ! मला बाटतं, त्यांनीं कुंकुमतिळक लावलेली खिस्ती स्त्री कधीं पाहिलेली नव्हती ! बास्तविक ममीनं ती कल्पना सुचवली.--मळा पसंत नव्हत १३९. कुंकू लावणं.--पण तिने आपल्या हातानं माझ्या कपाळीं कुकुमतिलक लावला आणि मला बाहेर पाठवली. नवऱ्याला खूप ठेवण्याचं शिक्षण बायका किती सहजासहजी देतात आपल्या मुलींना! दुसऱ्या दिवशीं आम्ही शेगांवळा गेलों. संध्याकाळीं प्रार्थनेनंतर बापूंसमोर जेव्हां आम्ही गेलळो,--त्यांना यांनीं सांगितलेलं होत सगळं काहा आ'बीच !--तेव्हां किती प्रसन्न नेत्रांनी त्यांनीं माझ्याकडे पाहिल जगांतली सगळी अनघता, सगळे वात्सल्य आणि सगळी मंगठता त्या डोळ्यांतून माझ्याकडे पहात होती, माझ्यावर वरसत होती जणं ' माझ्या अगावरले खादीचे शुभ्र कपडे पाहून त्यांना झालेला आनंद !--- मला वाटत, मोगर्‍्याचीं ताजीं फुळलेलीं पांढरीं सफेत फळं बघन मला सुद्धा कधी आनंद झाला नसेल इतका ! चार पांचच वाक्यं बोलले ते.-- ही नव्या संयुक्‍त जीवनाची जबाबदारी आहे; व एकमेकांसाठी आत्वतिक त्याग करायला तयार असल्याशिवाय संयुक्‍त जीवन कधी यशस्वी होत नाहीं,” या त्यांच्या मेधगजंनेसारख्या गंभीर दाब्दांनी माझ्या सगळ्या भावना हादरवून सोडल्या ! मोहननीं लग्नानिमित्त दरिजन निधीळा शंभर रुपयांची देणगी दिली. आणि बापूंनी मला आपल्या नहमांच्या वापरांतला एक चरखा दिला. तो देतांना ते हंसत दसत म्हणाळे, “रजनी, पुन्हा जेव्हा तूं मळा भेटायला थेशील, तेव्हां या चरख्यावर कांतलेल्या सुताची साडी नेसून ये | दोगांवहून परत येतांना मला सारखं वाटत होतं, पबनारच्या वंगल्यावर थांबण्याची गोण्य काढतील ते. पण त्या वंगल्यावरून जातांना : दोन्ही वेळां किती वेगानं मोटार नेळी त्यांनीं! मळा सारखे वाटत होतं त्या बंगल्यावर थोडा वेळ थांबावे आणि गच्चीवरून नदीची शोभा डोळ भरून पहावी, तिच्या फेनल धाराप्रवाहाचं जोडप्यानं टर्गांन घ्याव. आमच्या पहिल्या मीलनाची साक्षीदार आहे ती! प्रणयी स्त्रीपुरुषांच्या मीळनाला नदीइतकी योग्य साक्षीदार दुसरी कोणती मिळं शकेल ? १४० काकासाहेबांनीं * लोकमाता ' म्हटलं आहे नद्यांना माताच नाहीं कां! जीवनांतलं सगळं सातत्य सगळी 'त यांचं नदी हें प्रतीक नव्हे कां भूतिमत ! जीवन सतत गतिमान असावे लागतं;--ते गतिमान्‌ असण्यांतच त्याची गाचिता आणि सफलता आहे. नदी म्हणजे जीवनाच्या त्या अविरत गतोचे नूतिमंत प्रतीक! आणि मीलनांतळे अद्वेत£ नदीइतकं सहजसुंदर घे कणाला साधलं आहे का कधीं१ त्या मीलनांतली पूर्णता, समरसता ! णास्त्रीपुर्षांना आपल्या प्रणयजीवमांत ती आणतां येईल का कधीं? मला सारख वाटत होतं. पवनारच्या त्या धाराप्रवाहांत एकवार जोडप्याने उतरावं आणि ऱ्या लोकमातिचे तुषाराश्रु आपल्या अंगावर घेऊन पुलकित, पनीत व्हाव! पण ते कांहीं थांबळे नाहींत.---आणि मला कारही त्यांना सुचवायचा हिय्या झाला नाहीं स्त्री ही सुद्धां लोक- सफळता आणि सगळं शागावहून परत आल्यावर आम्ही लगेच छिंदवाड्याला गेलों मधुचेद्रासाठीं त्यांच्या मनांत पचमढीला जायचं होतं खरोखरी. पण पन्चमढी'चा सरकारी क्रतु सुरू व्हायला अद्याप महिना होता पुरता. म्हणून छिंदवाड्याला अगदीं गांवाबाहेर एकीकडे असलेला तों वंगला त्यांनीं आठ दिवसांसाठीं घेतला होता. संध्याकाळीं आम्ही जेव्हां त्या बेंगल्यांत जाऊन पोंचलों, तेव्हां चांगलाच गारवा आला होता इवेंत व वाऱ्याच्या झळकांनीं डोलणाऱ्या झाडांतून चांदण्याचे कवडेस भ पडले होते. वायल्चं पातळच जणं नेसली होती भमि: न अवखळ वारा सारखा त्याच्याशीं खेळत होता. त्यांनीं आल्याबरोबर स्नान केळं आणि मलाहि करायला लावलें. जेवतांना ते सारख बोळत होते, हंसत होते. जवणानंतर आम्ही झाडाला बांधलेल्या हॅमॉकवर पडून खूप गप्पा मारल्या. मला तो गारवा आतां त्रासदायक वाटत होता. पण ते गप्पांत इतके रंगले होते--मला हिय्या होईना त्यांना आंत चला म्हणायचा ! ई*९ 70, चंद्रकोर अगदीं क्षितिजावर आली; झाडांचा काळेपणा सांद्र होत चालला १४२१ भुई सांबल्यांनीं झांकून गेली; वाऱ्याच्या झुळका गारच गार येऊं लागल्या ! के प्रकारचा उदासपणा, एक प्रकारची भीषणता सृष्टीवर आली. माझे श्रांत डोळे घटकेंत मिटत, घटकेंत उघडत. मला बघवत नव्हतं सृष्टीच्या त्या काळवंडत चाललेल्या रूपाकडे! मला सोसवत नव्हता तो अंगाला झोंबणारा गार वारा! शेवटीं मी त्यांना म्हटल, “ मोहन, आतां आंत जाऊ या.” त्यांनीं मळा हात देऊन हॅमॉकबरून अलगत खाला . उतरबल आणि आम्ही आंत. आलों. मला वाटलं होतं, आम्ही तसेच बिछान्यावर जाऊन पडूं. पण आंत येतांच ते म्हणाळे, “ तूं नीज, मी जरा माझ्या खोलींतून कपडे वदठून येतों.” वास्तविक त्यांच्या त्या बोलण्याला कांहीं अर्थ नव्हता. कारण स्नान केल्यानंतर त्यांनीं रात्रीचाच पोशाख केला होता. पण; मला वाटलं, थंडीमुळं त्यांना कदाचित्‌ गरम कांहीं घालायचं असेल. माझ्या डोळ्यांत इतकी सुस्ती भरली होती, माझं अंग उनेसाठी इतकं आतुर झाले होतं कीं, ते नंतर केव्हां माझ्याजवळ येऊन निजले हें कळलं नाहीं मला! आणि कळलं तेव्हां किती भयंकर रीतीनं कळलं! मला त्यांनीं जवळ ओढली आणि मी निदाःक मनाने त्यांच्या कुशींत शिरले ! पण त्याच क्षणीं त्यांचा श्‍वास, तो दर्पयुक्त इवास माझ्या कपाळावर, डोळ्यां- वर, गालांवर, ओंठांवर आदळला ! तो जोराचा इवास आणि तो घोगरा आवाज! त्या श्‍वासाबरोबर आणि त्या आवाजाबरोबर आलेला तो भपकारा (--त्यांच्या कुशींत विश्‍वस्त मनानं शिरतांना जे गोड शहारे माझ्या अगावर आले होते, ते सारे क्षणार्धात नष्ट होऊन माझ्या शरीरावर भीतीनं काटा उठला. मला एकदम शिसारी आली ! आमच्या मांडणा- च्या वेळीं त्यांच्या वुत्तींतळं एक पडठुत्व मी पाहिलं होतं; दुरून पाहिळं होतं. पण हें दुसरं पश्ुत्व ! मळा कल्पना नव्हती त्याची ! पवनारच्या बंगल्यावर किंवा सेमिनरी हिलवर जेव्हां पूर्वी दोन तीन वेळां आम्ह एकत्र आलों, तेव्हांची त्यांची ती आर्जवी आणि प्रणयविवश वृत्ति, १४२ शरीराला आणि मनाला गोड झिणझिण्या आणणारा मदुतर स्पश ! आज कुठ गळ ते सार ! त्याच्या ऐवजीं हें पठात्व !---त्या पगात्वाची लगट असह्य झाली मला |! माझ्या ह्ृदयांतल्या पुनरापे अकरित झालेल्या सगळ्या कोमल भावनांचा चुराडा केला त्या पशत्वानं ! त्यानतर रात्रभर जागीच होतें मी. ते घोरत होते. माझ्या दोजारीं अस्ताव्यस्त पसरळेळे होते. मी हळूच त्यांच्या जवळन उठले आणि बागात आल, आकाशाची पश्चिमेकडील कडा काळ्याभोर ढगांनी ओथेंबली होती; व पूर्वेच्या कडेला कळे कुठे तांबड्या रेषा पुट्ल्या होत्या. झाडाच्या पानापानांतून न॒ उमललेल्या कळ्याफ लांतून टेब ठिबकत होते. पांखरांची हाल्चाळ न किलबिल नुकती कुठें सुरू झाली होती. अर्धविकसित, अर्धप्रकाशित असं तें सृष्टीचे गंभीर *ूप पाहून माझ हृदय भरून आलें; त्या सगंध, सदाब्द शांततेनं माझ्या मनातल्या गुदमरलेल्या भावना बेसुमार चाळवल्या ! आणि माझ्या डोळ्यांवून अश्व वाहूं लागले. लग्नानंतरची ती आमची ली रात्र ! पण माझ्या वैवाहिक जीवनाची किती भेसूर प्रतीति आणून दिली तिने मळा !--माझे पपाहि घेत असत- पण जेवणाच्या वेळा रात्रीं काय दोन तीन पेग घेतील तेवढेच ! पण यांचा हा प्रकार! त्या घुदात मळा जवळ ओढल्यावर प्रेमाचे म्हणन जे शब्द त्यांनी उच्चारळ, ते ऐकबेनात मळा ! असले हे ओंगळ प्रेमालाप करायला कुठ शिकळे असतील ते! त्यांच्या त्या प्रेमाची आणि त्या स्पर्गांची खत आळी मला. शिकलेलीं, सुसंस्कृत समजलीं जाणारी आणि सावेज- जानेक जीवनांत प्रतिष्ठा पावलेढीं हीं माणसं! यांच्याच्यानं असे बोळवते आणि वागवतं तरी कसं? आणि रोज रात्रीं हेच पठात्व का यापुढ माझ्या कपाळीं लिहिले आहे? मी त्यांच्या आयण्यांतली पहिली स्त्री नव्हे हे पूर्वीच कळून चुकलं होतं मला; पण स्त्री ही त्यांच्या लेखी केवळ एक मस्तवाल, निघृण उपभोगाची चीज असल्याचं त्याच रात्री १०३ . प्रथम अनुभवाला आलं माझ्या! मी बागेंतून परत आलें, त्या वेळीं चांगळं फटफटीत उजाडलं होतं. ते अगदीं गाढ झोपेंत, घोरत पडळे होते. आजपर्येत त्यांच्या त्या बांधेसूद शरीराची सुदृढता आणि सुरेखता पाहिली होती मी. पण आज निद्राधीन झालेल्या त्या शरीराची सगळी बेढब शिथिलता, तोंडाला पडलेल्या त्या दाट सुरकुत्या आणि विस्कटलेल्या केशकलळापांतल्या त्या पांढऱ्या बटा--मला बघवेना ! मी आंत गेटे, मला पोटांतून सारखे दुःखाचे उमाळे येत होते, सारखे ञाठवत होते त्यांचे ते ाब्द---“' या लग्नापासून आपल्याला दोघांनादि सुख व्हायचं नाहीं आतां !--- त्यांनीं वेगळ्या अर्थानं उच्चारले होते ते दाब्द त्या वेळीं. पण आज निराळ्याच रीतीनं प्रतीति येत होती त्यांची मला. -- ममी !-ममी जर आज्ञ जवळ असती, तर तिच्या गळ्याला मिटी मारून मुक्‍तकंठ रडले असते मी. पण इथं डोळ्यांतून पाणी काढण्याची सोय नव्हती. बरोवर आलेलीं मायेची नोकर माणसं---काय वाटलं असतं त्यांना? मी संकाट्यानं उठून केशरचना पुरी केली आणि खानसाम्याला वह्या तयार ठेवायला सांगितलं, नवाच्या सुमाराला ते उठले. त्यांची ती नस्त, आरक्त दृष्टि, तीं श्रांत, शिथिल गात्र आणि तो सुरकतळेला बेढब चेहरा ! ते मुकाट्याने न्हाणीघरांत गेळे आणि पंधरा मिनिटांनी माझ्यासमोर येऊन बसले. खानसाम्यानं चहा आणन टेबलावर ठेवला तो मी ओतीत असतां तोंडांतली सिगारेट काटून त्यांनीं विचारलं, “ तूं केव्हां उठळीस, रोज? मळा कां नाहीं उठवलंस तूं त्याच वेळीं? त्यांचा आवाज सुस्त, जड येत होता. मी त्यांची आतुर नजर टाळन म्हटळे, “तुम्हांला गाढ झोंप लागळी होती, म्हणन उठवलं नाहीं मी!” “ तुळा कशी काय वाटते ही जागा ? काळ छान गेली नाहीं आपली राच १ “-त्यांनीं झटकन माझा हात धरून तो आपल्या उण्ण ओठांवर दाबळा, त्याबरोबर कसंसंच वाटलं मला! १४४ ठिंद्वाड्यांतल्या त्या उरलेल्या सहा राती युगासारख्या काढल्या मी. आमचा दिवस खरोखरीच छान जात असे. इतका कीं, तो संपून रात्र येणार आहे याचा विसर पडत असे मला केव्हां केव्हां ! पपांच्या आणि त्यांच्या ओळखीचे अंनक वडे लोक ठिंदवाड्याला होते. त्यांच्या- कडे आम्हांला उपाहार आणि अद्देर झाले. आम्ही घरीं असलो म्हणजे पत्त किंवा बॅडमिंटन खेळत असू ; केव्हां केव्हां मी पियानो किंबा फिडूल त्यांना वाजवून दाखवीत असे. त्यांनीं व्याख्यानेंहि दिलीं दोन कॉंग्रेस कमिटीतर्फे; व “अधिकारग्रहण आणि आगामी लढा? या विषयावरल त्यांचे व्याख्यान ऐकून मळा अभिमान वाटला त्यांच्या बक्‍तृत्वाचा. रात्रीं दहा अकरा वाजेपर्यंत वेळ मर्जेत जात असे आमचा. पण त्यानंतर ते कपेड बदलायला म्हणून आपल्या त्या वंद खाजगी खोलींत जायचे ! आणि मग--! मला वाटे, माणसाचं जीवन इतकं दुदेरी कसं असतं? दिवसा आणि रात्रीं जस निरनिराळे कपडे आपण घालतो तसंच जीवना चेहि आहे का? रात्रीची वेळ ही काय माणसांतल्या सगळ्या पशुत्वाला बाहेर पडुं देण्याची, मोकाट वावरू देण्याची वेळ आहे का? दिवसा प्रकाशाच्या भीतीनं गुढांत दडून वेळ काढणारे हिंस्व पद्षा जसे रात्रीं बाहेर पडतात, तसंच माणसांतल्या पद्ठुत्वाचंदि आहे का? दिवसा तोंडावर चढवलेला तो सोज्वळ मुखवटा--तो बाजला काढून ठेवूनच जणु ते राची माझ्याजवळ येत! दिवसभर बंद असलेल्या आपल्या त्या खाजगी खोलींत जाऊन ते काय करतात है पाहण्याची मळा कधीं इच्छा झाली नाहीं. मला फक्त येवढंच वाटे कीं, त्यांच्या जीवनाळाहि असेच बंदिस्त, खाजगी कप्पे असतील का? आणि त्या दोकेन माझं मन वेचेन होऊन जाई! होय, अनेक कप्पे, अगदी चोरकप्पे होते त्यांच्या जीवनाला. ठळिंदवाडयाहून आम्ही परत आळों आगि माझ्य़ा अनुभवाला हृ सार तीव्रतेनं आळे. सकाळचा प्रातरुपाहार आणि दुपारचं जेवग हीं दोन्ही आमचीं बरोबर होत असत; व संव्याकाळीं पांचला ते घरीं परत आले, १० 4.- हा :व्याज राजी नऊपर्यंत माझ्यावरोबर असायचे, तदला वेळांत आम्ही कव्दां फिरावला जात असू , कव्हा टेनिस खेळत असू , केव्हा सिन- माला जात असू. पणरात्रीं जवून त ज बाहेर जात, ते केव्हां केट एक दीडला सुद्धां परत येत असत तो सारा वेळ मळा एकटीला घरां ताटकळत. तळमळत काढावा लागे. पहिल्या पहिल्यादा मी समोर घडयाळ ठेवून वाचीत वसत असे ते येइपर्यंत; न्‌ त आल्यावर तक्रार करीन असे त्यांच्या त्या नमान रावी बाहेर जाण्याज त्यावर त सून म्ह॒णावचे, “ रोज, मी घरांत इतका पसा आणतों. तो कोउन न कसा आागतां दे मार्झ मला माहित | मी रात्रीं परत आल्यावर तू एक! माज्ञे खिसे नोटांनी मरळेळे सांपडतील वेळीं माझी झडती घरेऊन पहा पग यापेक्षां जास्त मात्र ते कधींद्वि नळा । ' खरं होतं त्यांचे तें म्हणणे नाहींत. त्यांनी जगं ठरवून टाकळे होतं की, आपल्या जीवनाचा भाग मळा कधींहि दिसतां कामा नये, कधींहि कळतां कामा नवे! त्यांची ती आधूनिक पद्धतीने सजविळेळी सुंदर अभ्या्धिका--ब्रादर जातांना ते नेंद्मीं तिळा कुळूप लावून जायचे! ते घरांत असतांना मी त्या अभ्यासिकेत आलेली त्यांना चालत असे; पण जातांना मात्र तिला कुलप ळावन वादेर पडायचे! मळा पुष्कळदां वाटे, ती अभ्यासिका हें त्यांच्या जीवनाचे प्रतींक आहे. तिच्यांतल्या कांही बंद कपाटांच्या किल्ल्या जद्या मी कधींद्रे पादिळेल्वा नाहींत, तशीच त्यांच्या जीवनाच्या कांदीं अंगांचा ' दाण्याची साधनं मला कधींहि मिळायची नाहींत. पाण्याच्या सपा- [वर डोलानं संचार करणाऱ्या वोटीचा कांहीं भाग जसा सदेव पाण्यांत बुडाळळला असतो, तसं पुरुषांच्या जीवनाचं असतं का मोटारींत त्यांच्या शेजारीं गप्पा मारीत वसून जातांना जेव्हां लोक त पाहतात, तेव्हां त्यांना वाटतं, ही किती सुखी आंहृ! पुष्कळदां दिवसाचे आठ आठ दहा दहा तास मी त्यांच्याबरोबर मोटारीत काढळे अहित. पण रात्रीं नवानंतर मात्र ते कधींहि आपल्याबरोबर मला नेत ती. - (4 क्ध्यी १४८ नाहींत. एकदां मी त्यांना म्हणून पाह्मळ॑ कीं, “ दिवसा. जसे तुम्ही मला घेऊन केव्हां केव्हां हिंडतां तसं रात्रींहि का नाहीं नेत एकादे वेळीं?” तेव्हां ते हसून मला म्हणाले, “रोज, रात्र ही फक्त निश्याचरांना भटकण्यासाठीं आहे. तुझ्यासारख्या अश्राप मुलीला बघवणार नाहीं रात्रीचं हिडीस अंतरंग | ”---“ सुसंस्कृत पुरुषांना तरी कसं बघवतं रात्रीचे हिडीस अंतरंग १ ”--*'' त्यांची नजर मेलेली असते! त्यांना पाहावंच लागतं तं 1 -” हूं त्यांचे ठरलेलं उत्तर होतं. पुष्कळदां ते अपरात्री आले, म्हणजे आमच्या खोलींत येऊन मळा उठवीत नसत; शेजारीं त्यांची जी स्वतंत्र खोली होती, तिच्यांतच निजत असत. महिन्यांतून आठ दहा दिवस तरी असा प्रकार घडे ! छिंदवाड्यास असतांना त्यांच्या वृत्तांतलळं जे पत्षुत्व मी अनुभवले त्यापेक्षां हा एकांत बरा वाटे मळा. पण वारंबार मनांत येई कीं, हे रात्री कुठं जात असतील £ काय करीत असतील? रात्रीं नवा*चे ठोके पडले कीं, त्यांच्या मनाला आणि शरीराला जणूं ओढ लागल्यासारखी होते! मग मी आजारी असलें, कंटाळळे असलें, कितीहि विनवून सांगि- तल, तरी ते थांबायचे म्हणून नाहींत ! ते गेल्यावर माझं मन अतिशय तळमळतं,--कुठं गेळे असतील हे १--त्यांच्या स्व्रोलींत त्यांचा स्वतंत्र फोन आहे. माझ्या देखत ते सहसा उपयोग करीत नाहींत त्याचा. केव्हां अचानक कुणाचा फोन आलाच, तर ते दिवाणखान्यांतल्या फोनवर न बोलतां स्वतःच्या फोनवर जाऊन बोलतात! मला वाटे, व्यापारधंद्यां- तल्या गोष्टी यांना इतक्या माझ्यापासून लपवण्याचं काय कारण? अखेर एकदां मी त्यांना हटकलं या सगळ्या गुप्ततेबद्दल. तेव्हां ते मला म्हणाले, :: रोज, स्त्री कितीहि शिकलेली असली, तरी ती पुरुषाशीं समरस होऊं शकत नाहीं. पुरुषाच्या जीवनाला अनेक अंगं असतात. तो बहिमुख असतो. त्याच्या त्या व्यापक जीवनांत स्त्रीला गोडी वाटत नाहीं; ते जाणून घेण्याची तिला इच्छा नसते; ऐपतहि नसते! ” पण मला एका राब्दानेदि त्यांनीं कधीं दुखवलं नाहीं; लग्नापूर्वी १७७ त्यांच्या रागाचा जो काय अनुभव आला असेल, तेवढाच. त्यानंतर आजवर कघींहि त्यांना रागावलेले मी पादिळे नाहींत. त्यांच्या जौवनाच्या त्या गूढ अंगांविषयीं मी केव्हां उत्सुकता तर केव्हां असमाधान व्यक्‍त करीत असते. पण माझं त्याबद्दलचे बोलणं ते हसण्यावारी नेतात नेहमीं ! “' कुणाच्याहि जीवनांत फाजीळ डोकावून बघू नये, रोज. प्रत्येकाचं व्यक्तित्व जसं भिन्न असतं, तसंच जीवनहि भिन्न असतं; न्‌ त्या भिन्न जीवनांत फाजील मन घालणे हें सुसंस्कृतपणाला सोडून आहे ! ”---हे त्यांचे आत्मसमर्थन पटत नसे मला. “ विवाहित स्तवी- पुरुषांनी सुद्धां एकमेकांच्या जीवनांत मन घालूं नये का! मग त्यांच्या मीलनांत अर्थ काय? ”--“त्या मीलनाचा अर्थ तसा होत नाहीं, रोज ! स्त्रीपुरुषांचे मीलन म्हणजे कांहीं दोन प्रवाहांचे मीलन नव्हे यतीच्या वेळीं दोन ग्रह जवळ आलिले, एकमेकांना अगदीं मिडलेले दिसतात; पण त्यांच्यांत लाखां मैलांचे अतर असत. त्यांच्या भोवतालची विशिष्ट वळय कायमच असतात. आणि तरीहि ते एकमेकांना आक- बित करतात; एकमेकांवर परिणाम करतात. तसंच स्त्रीपुरुषांचे असलं पाहिज ! एकमेकांचं व्यक्तित्व, विशिष्ट जीवन न गमावतां त्यांना साहचर्यांच सुख भोगतां आले पाहिज. मराया स्टोप्सचं मत तुला माहित आहे ना? विवाहित स्त्रीपुरुषांनीं वेगळं राहिल्यानं त्यांची एकमेकांविषयींची आसक्ति कायम राह्यला मदत होते असं म्हटलेय तिनं ! तुझी ही मीलनाची कल्पना अगदीं पुराणी आहे, रोज ! ”--हा त्यांचा यक्तिवाद मला तेवढदय्यापुरता समपक वाटे. पण मागाहून मनांत येई कीं, स्वतःच्या विशिष्ट जीवनाचं समथन करण्यासाठीं दै तत्त्वज्ञान यांना सुचते ! मला तसं विशिष्ट जीवन नाहीं, त्यामुळे ते तत्त्वज्ञानहि मला पटत नाहीं, स्त्रियांना पुष्कळदां जो पुरुषांचा हेवा वाटतो. तो त्यांच्या जीवनाच्या खुरंटेपणामुळं, कोतेपणामुळ तर नव्हे : स्त्रीचं जीबन संकचित असल्यामुळंच ती अतसुंख होते [नसान १-्ट॑ गोष्टींत मन घालून झुरते. माझासुद्धां एका परीनं तसाच प्रकार नाह फा! त्यांचं जीवन सरळ नाहीं आणि स्वच्छ नाहीं दे मळा आतां पुरेपूर केळून चुकलं आहे. मग त्यांत फाजीळ मन घालून मी स्वतःला दुःखी केरून घेण्यांत काय स्वारस्य आहे? त्यापेक्षां त्यांचे व्याप त्यांच्यापाशी आणि माझा संसार माझ्यापाशीं अशी वृत्ति मी का ठेवू नये (-- नाची मी पुष्कळ समजूत घालते. पण रात्र आली म्हणजे नाना थकारच्या दुःशेकांनीं मन अगदीं विव्हळ होऊन जाते. | _ परबां घडलेल्या त्या प्रकाराने मी स्तेमित होऊन गेळे अगदीं. मध्यरात्रीच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मोटारीतून आळे. पण मोटर कमा- नीखालीं उभी न करतां त्यांनीं बंगल्याच्या मागल्या बाजूला अंधारांत उभी केली; व आंत येऊन ते मला म्हणाळे, “ मी मोटारींतून एका चेश्ठाडध स्थितींतल्या बाहळा आणलय! तिला मी तुझ्या कपेड करायच्यो स्थोलींत आणून निजवतों. चटकन्‌ अंथरुण तयार कर तिच्यासाठी! नोकरांना उठवू नको! ” मला आदचर्य वाटलं. पण विचार करायला बेळ नव्हता. मी ताबडतोब माझ्या खोलींत जमिनीवरच बिछाना तयार केला; व त्यांनीं तिला आपल्या खांद्यावरून आंत आणून अलगत निजविली. दिव्याच्या प्रकाशांत मी पाहिलं--ती स्त्री युरोपियन होती. तिचे ओठ न्‌ गाल रंगविलेले होते.---सगळे अवयव कसे अगदीं नाजूक न्‌ रेरेत्रीब वाटले मळा! पिऊन ती अगदीं बेहोष झाली होती. ते जरी ती बेदुड्ध स्थितींत आहे असं म्हणाले, तरी तो ब्रेहोषपणा दारूव्वा आहे दे लगेच लक्षांत आळ माझ्या !--त्यांचेहि डोळे अगदीं तारवटलेले होते. पण त्यांची प्रत्यक हालचाल सावधपणाने चालली होती. तिला त्या अगदी एकोक- डल्या खोलींत आणून ठेवल्यावर ते दिवागखान्यांत आले; व सुरइंतील तीन पेळे पाणी घटघटा प्याल्यानंतर मला म्हणाले, “रोज, तुला चमत्कार वाटला असल नाहीं हा सगळा प्रकार बघितल्यानंतर? आणि आहेहि स्वराच तो चमत्कारिक! ही फ्रेंच बाई माझी मैज्रिण आहे. सदरमध्ये १०९ नत्याचे वर्ग न वसतिगृह चालवते ती. तिच्यावर एकाएकीं संकट गुदरल्यामुळं मळा आगावी लागली तिला इथं! तिची चोकशी करायला कोणीहि माणूस इथं आला; तरी अद्या प्रकारची कोणतीहि स्त्री आपल्या घरांत नाहीं असं सांगायचं त्याला! मी तुला मागाहून समजावून सांगेन सगळं !”---इतकं वबोठून ते उठळे आगि आपल्या खोलींत जाऊन निजले. मळा किती तरी वेळ झाप येईना. त्या स्त्रीची ती बेहोष पण कमनीय मूर्ति सारखी डोळ्यापुढे दिसत होती मला! दुसऱ्या दिवशीं मी थोडी उद्यीरां निजून उठले. पण त्यापूर्वीच ते तिळा घेऊन निवून गेठे होते. मी चोकशी केली. नोकराचाकरांनादि दाद नव्हती ते केव्हां गेळे याची. कालच्या प्रकारानं माझं मन अत्यंत अस्वस्थ झाले होतं. त्या स्थितींतच मी चहा ब्रेत असतां घंटी बाजली. म्हणून मी चपराद्याळा चोकशी करायला सांगितळं. तो म्हणाला, “'वाहेर एक गृहस्थ आले आहेत. ते आपल्याशी बोळं चद्ातात.” मला पाहतांच व्हरांडयांत बसलेल्या मध्यम वयाच्या पंजाबी इसमानं खुर्चीवरून उदून आजवी आवाजांत त्यांची चॉकशी केली. ते घरांत नाहींत असं मी त्याला सांगितल्यावर त्यानं विचारले, “काल रात्रीं ते केव्हां घरीं आले £?--- “६ आम्ही फिरायला गेलों होतों. बहुधा बाराच्या सुमारास आलों असू परत !”---माझे ते उत्तर ऐकतांच त्यानं आपल्या वाऱ्या डोळ्यांनी रोखून पाहिले माझ्याकडे; व विचारलं, “काल तुम्ही एकट्याच त्यांच्या- बरोबर होतात? तुमच्याकडे कोणी दुसरी स्त्री आलेली नव्हती ?--- “ नाहीं. मी प्रथमच ऐकते आहि हे तुमच्या तोंडून !” मी म्हणाले. तो साव्या वेषांतील पोलिस ऑफिसर असावा हे लगेच लक्षांत आले माझ्या. “ठोक आहे. ते आल्यावर मळा फोन करायला सांगाल का त्यांना र्‍या नंबरवर?” त्यानं मळा एका चिठीवर नंबर लिहून देऊन म्हटले. नंतर तो उठला आणि हातांतली सुदर बेताची छडी फिरवीत बांहर पडला. प्री आंत आले.---माझे माच आश्‍चर्य वाटत होतं; त्याच्याशीं इतक्या च. धीटपणानं मी कशी वागळे याचं! ताँच '“हितवाद'चा अक ववपराशान आणून माझ्यापुढे ठेवला. त्यांत पहिल्याच पानावर मोठ्या मथळ्या- रच खालीं अशी ब्रातमी दिलेली होती काँ | आपल्या घरीं जुगाराचा अड्डा चालविला आहे, असा पोलिसांना संद होता. म्हणून त्यांनीं काल मध्यराचीं अचानक तिच्या घरावर घातला. पण छाप्याच्या वेळींती स्त्री घरांत सांपडली नाह ;बय! डक जरी घरांतळे बातावरण संशयास्पद वाटलें, तरी त्यांना प्रम्यक्ष पुरावा मात्र कांहीं सांपडला नाहीं, असं समजत.”--_ही चातर्‌ [| वाय तांच काल रात्रीं घडलेला प्रकार आणि सकाळचीतती पं जाब राची चाकशी यांचा क्षणाघीत उलगडा झाला मला! सद्रमः्ये एका यरोपियन स्ञोमे 1 थोम्न माझे मन अतिशयच बेचेन झालं ती बातमी वाचन. - जगाराच्या अडुयाशीं यांचा काय संत्र? ते जुगार खेळायला डाव असतील कां तिथे £ आणि केव्हां केव्हां जीं नोटांची पुडकीं ते घेऊन येतात, तीं त्या अड्यावरच मिळालेली असतील का? नाहीं त्या दुकाकुडांकांनीं सतावून सोडले मला. कुणाजवळ कांडी बोला यची सोय नव्हती. सनीची शिकवणी आटोपून बसंता त्यांची चौळररे करायला आला, तेव्हां त्याच्याशीं काय बोलावं हे समजेना मला ' अखेर अकराच्या सुमारास ते परत आले, तेव्हां जीवांत जीब आला माझ्या ! ते आल्याबरोबर मुकाट्याने स्नानगहांत गेले आगि ररेच आम्ही जेवायला बसलो. थोडा वेळ स्तब्घ स्थितींत गेल्यावर ते म्हणाले, “ रोज, 'हितवादां'तली बातमी वबार्‍चलीच असक्षील तू! काल रात्री माझ्याबरोबर आली होती तीच ती स्वी!” मला एकदम आठवण झाली त्या पंजाबी आऑफिसरानं दिलेल्या नंबराची. मी ती चिटी त्याच्या- पुढं ठेवली; व सकाळची हकीकत सांगून त्यांना विचारल, “पण ठमचा काय संबंध त्या अडुयाशीं £ ”--““ मी फक्‍त पत्ते खेळायला जातां तिथ ती बार्ड फार चांगली गाते न॒ नाचते. त्यामुळे पोलिसांचा वहीम तिच्या घरावर! आणि त्यामुळंच मलाहि तिच्याकडे जावंसं वाटते राची." माझ्या नजरेला नजर देऊन अगदीं संथपणाने म्हणाले. मी जान्त कांहीं विचारलं नाहीं त्यानंतर. पण त्यांच्या जीवनांतळ एक खड उकलल्यासारखं झालं मला! राजी - माही मन्या पद कागदी कम्युनिस्ट “ दादा, अरे दै येणार तरी कधीं आतां? दहा वाजून गेले. काय करावं माणसांनीं असं रोज रोज व्हायला लागलं तर (-- विझळेल्या वळीजवळ भिंतीला ओठंगून बसलेली राधाबाई बाहेर जाण्याच्या तयारीने खालीं आलिल्या वसंताकडे बघून उद्घेगानें उद्ारळी. गर्भभारामुळें तिर्ने आपले पाय भुईवर पसरळे होते. त्यावर चढलेली सूज कंदिलाच्या प्रकाशांत तुकतुकत होती. “ तूं कुठं चाललास आणखी ते केव्ह येगार याचा नम नाहीं आणि तूंहि येवढ्या रात्रीं बाहेर जाणार का दादा £--_ “ आई, मी फार लांब जात नाहीं. सिटी क्‍्लव्ांत सभा चालली आहे त्यांच्या कार्यकारिणीची तेथपर्येत जाऊन पाहून येतो. आणखी किती वेळ लागणार आहे सभेला तें ! पण मी तुला म्हटलं ना तू जेऊन ब १५५२ म्हणून £ आम्ही नाहीं का जेऊन घेतलं नऊ वाजेपर्यंत तूं विनाकारण संताप करून घेतेस आपल्या जिवाचा ! “खरे आहे बाबा ! मुलांकडून एवढंच बोलन व्यायचे दिल्लक राह्यलं होते आतां ! संध्याकाळीं पांचपासून बाहेर गेलेले आहेत ते.---- मी कशी जेऊं ते परत आल्यादिवाय१? अन्न सगळे विकी काला अगदीं ! खरंच होणार आहे कां रे संप, दादा? या संपापायां घरदार बरसले, आणखी काय लिहिलय कपाळीं कोण जाणे !--._” बाट पाहून रै “ आई, आतां आणखी कांहीं बाईट होणं दाक्‍्य नाडी आवरू संपामुळं ! जे काय होण्यासारखं होते तें होऊन गेलं सगळं! शिक्षा झळा. नोकरी गेली, घर गहाण पडलं. आतां आणखी काय वाईट होणार घाले बाबांचे १ तूं कांहीं काळजी करू नकोस. यंदा मी मॅटिक होतोय पुढल्या वर्षी किशी मंटिक होतेय. मग कांही काळजी करायला तुला कशाची ! ” “: अरे, पण घरांत पैसे येण्यावरच कां सुख अवलंबून असतं सर्वस्वी माणसाचे? पेश्ानं विकत न घेतां येण्यासारखी वस्तु जर जगांत कोणती असेल तर ती सुख! तुम्ही दोघं पैसे आणाल फार तर घरांत. वण त्यांचे हे वेड जोॉपयेत कायम आहे, तोपयंत कसं सुख वाल माझ्या जिवाला १ तूं म्हणतोस, आतां आपले कांदीं वाडंट व्हायचं राह्मल॑ नाहीं म्हणून | पण, उद्या संप सुरू होऊन जर दे पिकेटिंग करायला गेले, तर दिक्षा झाल्याशिवाय राहील कां यांना ? कॉग्रसचं राज्य झालं म्हणन आमनेद मानायचा आपण घरीं बसून. पण ख्वरोख्वरी णाचंहि राज्य झालं, तरी गरीबांच्या कपाळचा भोग कांदा टळत नाहीं न्‌ त्यांचे पांग कांहीं फिटत नाहींत ! नाहीं तर हा संपाचा प्रसंग कशाला आला असता £ ५: पण बाबांना संप नकोय आई! तू ऐकतेस ना राज छपरींत नाठणारीं बोलणीं? ही सगळी अण्णासाहबांचा उचल आहे ---” |. व क न. > २» “हो तर! त्यांची उचल न असायला काय झाळं? संप झाला म्हणन काय त्यांची वकिळी बुडायची आहे का मोटार जप्त व्हायची आ. ? कोशाचे कपडे घाळन न मोटारींत बसून कम्यनिस्ट म्हणन मिरवासळा कावे जावेत्यांचे? उळट संपामुळे कामगारांची आणस्त्री कां बरे घशांत जातील त्यांच्या. मरण फक्त यांच्यासारख्या सरळ माण- सांचे! असा राग सतो मळा त्या अण्णासाहेवाचा आवाज कानांवर आला म्हणज . नो शेळके सांगतो ते कांदी खोटं नाहीं ! कॉग्रेसमध्ये कोणी विचचारीना म्हणून कम्युनिस्ट बनून कामगारांच्या चळवळींत शिरला चू. पुढच्या निवदणुकींत कामगारांच्या वतीनं उभं राह्यला मिळावं म्हणून यांच्या साह्याने संघ ताब्यांत भेण्याची घडपड करतोय ' तो मोटनटि त्याच माळेचा मणि !---_ “ते टोबेदि बाबांच्या माग लागळे आहेत सारखे संप घडवून आणण्यासाठी !---" “: पण यांचा का एवढा प्राण चाललाय संपासाटीं ? कामगारांचा पगार न वाढल्यानं यांच्या तर चैनींत कांहीं अंतर पडलं नाहीं ना ?---” “* अग, यांचा प्राण चालला आहे तो कामगारांसाटीं नव्हे! संप डवून आणण हा धदा आहे एक, आई! संप चाल असतांना त्याच्या- साठीं गोळा केळेळ पेसे खायचे न॒ तो फोडण्यासाठी किंवा मोडण्यासाठी मालकांकडून गुप्तूप पैसे घ्यायचे! शिवाय आतां लोकनियुक्‍त दिवाण असल्यामुळं पैसे उकळण्याचं ते. आणखी एक नवे साधन पेदा झालेय! एकीकडे दिवाणाच्या बंगल्यावर खेपा घालायच्या न्‌ दुसरीकडे कामगारांच्या सभत डरकाळ्या फोडायच्या! असं दुहेरी राजकारण आहे अण्णासाददिब्ांसारख्या धंदेवाईक कम्युनिस्टांचे !---” * खरंच बाबा ! गरीबांची होळी न्‌ यांची पुरणपोळी ! नाहींतर अण्णासाहिबांची इस्टेट इतकी वाढली असती कशी गेल्या दहा वप्नीत? १५४ परवां तो काळेच सांगत होता यांना त्या मोहनवर जुगाराचा अड्डा चालविल्याबद्दल खटला होणार आहि म्हणून! खरं कां रो १--” ५८ खटला होणं नाहीं राक्‍य; आई! पण बोभाठा मात्र फार झाला त्या प्रकाराचा ! त्यांत मोन, अण्णासाहेब, डॉ. बद्रिनाथ, शेठ गुलावचंद वी) << क १ च्च ममा चद व र्‌ र ब. कमाविसदार यांच्यासारखे बड बड लोक सांपडले असते! पग कॉँग्रेसचे राज्य चाळ असतांना कोण पकडणार यांना १ --? “: कॉग्रेसचे राज्य काय असल्या संभावित बदमाषांची पोळी पिकविण्यासाठी आहे का (-- “तसं नव्हे ग! कोणत्याहि राज्यांत कोणत्या ना कोणत्या तरी बदमापांची पोळी ही पिकतचच असत ! हा मनुष्यस्वभावच आहे, आई !- “८ पण का रे दादा, “ हितवादांत्त ते त्या युरोपियन वबाइविषर्यी काय आले होतं? परवां काळे कांहीं तरी सांगत होते वाबांना !--” ५: किशे, तुला भारी आडून ऐकण्याची संवय आहि नाहीं नाहीं त्या गोष्टी! पोरीच्या जातीनं फाजील मन घालूं नये पुरुषांच्या भानगडीत! यांच्या या सदा न्‌॒ कदा छपरींत र्‍चालणाऱ्या र्‍चामारचाकद्यासुळ र्दी र॑सगळीं बिघडून गेलीं बघ, दादा! आज मधुसद्धा म्हणत होता मी संप झाल्यावर प्किटिंग करायला जाणार म्हणून ! बाकी परवां काळे ज्या हकिकती सांगत होता ना यांना, त्या एकून किळस आला मला त्या मोहन'चा. तूं संभाळून रद्दा वरं किंश ! तो आला म्हणज सारस्वी विचार- पूस करीत असतो हिची !-- ५ आई. तुझे आपले कांहींतरी ! त्यांनीं विचारपूस केली म्हछून काय झाळं£ माझं मला कांहीं कळतर्‍च नाहीं का आतां£ पण दाढा सेजबाईला कसं चालतं रे हे सगळे £ ती तर इतकी विकलेली आहे -- ८ अग. शिकलेली असली तरी काय करते बिचारी! तूं पाह्यल्स ना परवां ती किती दुःखीकटी दिसत होती तै !--- शु" . “कारे, तीं तुंमची रोजबाई इतकी सुशिक्षित न्‌ हुषार असून जर तिळा आपल्या नवऱ्याला आवरतां येत नसेल. तर मग आमच्यासारख्या अशिक्षित बायकांत न॒ तिच्यांत कांहीं फरक नाहीं म्हणायचा !-- :“ फरक आहे ना! नाहीं कसा? अशिक्षित बायका आपल्या नवऱ्याची गाऱ्हाणीं गांवमर सांगत सुटतात. पण सुशिक्षित बायको आपलं द:ख मुकाट्याने गिळते. नवऱ्याची बेअब्रू स्वतःच्या ताडान नाहीं कधीं होऊं द्यायची ती! रोजवबाइनां जर मनांत आणल तर युस्ता- सहेबांकडून बंदोबस्त करूं शकतील त्या मोहनजींचा. पण सासर नू माहेर समोरासमोर असूनसुद्धा इकडचं चिटपांखरू तिकड ।कॅस्कायच नाहीं, असा स्वभाव आहे रोजवाइंचा ! मोहनजाचा सुद्धा एक राण घेण्यासारखा आहे. त्यांचे वर्तन एरबीं कसंदहि असो. ते कधीं एका शब्दाने दुखवीत नाहींत रोजबाईंना. आणि लोकांशीं तरी किती चांगळे वागतात !-- ८८: अरे. न वागायला काय झालं, दादा? तो त्यांच्या थद्याचाचि एक भाग आहे. गोड बोलन गळे कापायचे घट आ सगळे !-- “८ बाकी बाबांना कांहीं कल्पना नाही आई; आपल्याकडे येणारी हीं सगळीं माणसं किती उलट्या काळजाची आहित याची !--” तोंच बाहेर मोटर थांवल्याचा आवाज झाला आणि 'वद्या; वक्षा ! अशी हांक मारीत विठोबा आंत आला. “अरे, तिळा म्हणावे तू जेऊन घे! मळा जवायच नाह! आतां-? समोर आलिल्या वसंताला विठोबानें म्हटले; व लगेचच तो आपल्या मागोमाग आंत आलेल्या मंडळीला म्हणाला--- | :८ या अण्णासाहेब, या मोहनजी ! पान ख्वाऊन मग पुढे जा. वद्या, अरे पानदान आण बरं लवकर 1” ११५ट विठोबा डोक्यावरील मळकी गांधी टोपी खुंटीवर ठेवीत म्हणाला. वसंतानें मुकाट्याने पानदान आणून ते मोहन, अण्णासाहेब आणि काळे यांच्यापुढे ठेवले. त्याबरोबर मोहन त्याला म्हणाला, ““ काय वसंता, तयारी चांगली आहे ना तुझी? परीक्षा झाल्याबरोबर आमच्या कंपनींत यायचं बरं का ! नोकरी अगदीं वाट पहातेय तुझी ! विठोबाजी, तुमचीं दोन्ही मुलं मोठीं हुषार न्‌ सालस आहेत--- बसंता उत्तरादाखल नुसते स्मित करून आंत निसटला. विठोबा पानांच्या शिरा काढून त्यांना चना लावण्यांत गक होता. “ ब्राकी विठोव्राजी, आज आम्ही जिंकू शकलो याचं सगळं श्रेय तुम्हाला दिलं पाहिज. तुम्ही संपाच्या बाबतींत नेट धरला, म्हणून आज ठराव मंजर होऊं दहकला आमचा ! अण्णासाहेब त्यांनीं तयार केलेलें पान तोंडांत कोंबीत संतुष्ट चित्ताने उद्गारले. ५: मला अजनहि वाटतं अण्णासाहेब, पंधरा दिवसांची नोटीस टेऊन संप करण्यांत घाई होते आहे आपली !(-- “ मुद्दामच वार्ड केली आहे ती! अहो, असेंब्ली सुरू झाल्यावर पहिल्याच दिवक्लीं मोर्चा नेतां यावा तिथ न्‌ ती चालूं असतांना संप पुकारतां यावा अशी योजना आहि आमची ! आपल्या कामगारांच्या मोर्चांबरोबरच कोष्टी आणि किसान यांचाहि मोचा असेंब्लीवर न्यायचा बेत आहे आमचा ! हे काळे तेवढयासाठीं आठ दिवस जाऊन रहाणार आहेत उमरेडला ! बीस हजार डोक्यांचा प्रक्षुब्ध जनसमुद्र प्रियटशीनळा दिसला पाहिजे पहिल्या दिवशीं! तरच डोकं ताळ्यावर येईल आपल्या मंत्रिमडळाचं |! तुम्ही सहा महिने वाट पहाण्याची १०२७ अट घातली होतीत आम्हांला; तिथं आम्ही सात महिने बाट पाहिली आतां आम्ही घाई करतों असं म्हणाबला जागा नाहीं तुम्हांला ?---- “< पण विठोबाजींचा प्रियदर्शानवर विश्‍वास असल्यामुळं तुर्म्ह घाड केल्यासारखी वाटते आहे त्यांना, अण्णासाहेब !--- मोहन सिगारेटचे पाकीट अण्णासाहेबांच्या हातीं देत हंसत हंसत म्हणाला. “पण मोहन, तुमचासुद्धा अलिकडेच प्रियदर्शनवर घुस्सा झाळेला दिसतोय !---” काळे त्या पाकिटांतली सिगारेट घेऊन ती विठोत्राच्या हातांतील विडीवर शिळगावीत उद्गारले. | ““ माझा का होईल बुवा घुस्सा त्याच्यावर? मी संपाला पाठिंबा देतों याचं कारण केवळ कामगारांना कॉंग्रेस राज्याचा फायदा मिळावा या हेतूनं! संपाला मदत करणे याचा अर्थ प्रियद्शनवर राग काढणं असा करतां का तुम्ही काळे १-- मोहननें हंसून विर्‍वारळें. पण काळ्यांच्या प्रश्‍नाने आपल्या चेह- ऱ्यावर झालेला बदल लपविण्याचा त्याचा हा प्रयत्न फारसा यदास्वी होऊं शकला नाहीं. काळ्यांच्या मनांत त्याला ममभेदक उत्तर देण्याची प्रबळ इच्छा उद्भवली होती, पण ती त्यांनीं मोठ्या निग्रहाने आवरली. “ कॉंग्रेस राज्याचा फायदा घेण्याची तुमची कल्पना मलाहि मान्य आहे, आणि म्हणूनच मी सामील झालों या संपांत! पण संप आपण अशा रीतीने चालवला पाहिज की, आपला कार्यभाग तर साधावा आणि मंत्रिमडळावर कोणत्याहि तऱ्हेची दडपशाही करण्याचा प्रसंग ' येऊं नये--? पु ९४७ .»” ५ पण मंत्रिमंडळाने दडपश्याही केल्याशिवाय 'चेब येणार कसा लोकांना? तुमचं म्हणणं असं दिसतं विठोबाजी, कीं निरोधन कांहीं करू नये! पण मी साफ सांगतों कीं, आपला सावंत्रिक संप जर पूर्णपणे यशस्वी व्हायळा हवा असेळ, तर निरोधन केल्याशिवाय गत्यंतर नाहीं आपल्याला ! आपण निरोधन केल्याबर ते लाठीमार करतील एवढच कीं नाहीं? करूं द्यात, अवश्य करूं द्यात! चार दोन डोकों फुटून काम- गारांच्या पवित्र रक्‍ताच्या चिळकांड्या उडाल्याशदिवाय कॉंग्रेस मंत्रिम- डळाचं नोकर्याही घोरण लोकांच्या प्रत्ययाला यायचं नाहीं! दलितांच रक्‍त भुईवर सांडल्याशिवाय कधींच क्रांति होत नसते !--” अण्णासाहेब हातांतीळ सिगारेटची राख झटकीत अविद्यानं उद्गारले. त्यांच्या ऊध्वमुख नाकपुड्या थरथरत होत्या आणि डोळ्यां- तीळ तांबरारा ओठावर घरंगळणाऱ्या तांबूलरसाळा लाजवीत होता. मघाशी ज्या बीस हजार डोक्यांच्या प्रक्षून्ब जनसमुद्राचा उल्लेख त्यांनी केला, तोच जणूं आपल्यासमोर हेळावत आहे आणि त्याला उद्देद्यून आपण गरजत आहोंत, अशा थाटाने ते उंच सुरांत बोलत होते. त्यांनीं कपाळाला आलेला घाम घाईघाईने पुसला आणि पुन्हा बोला- बयाळा सुरवात केली “ कामगार, कास्तकार आणि कोष्टी यांचा तिरंगी मोचा आम्ही असेब्लीवर नेल्याशिवाय लोकक्षोभाचे विराटू स्वरूप मंत्रिमंडळाला दिसणार नाहीं; व ते विराट स्वरूप जांपर्येत त्याला दिसत नाहीं, तोंप- येत मुख्य प्रधानाच्या बंगल्यावर कॉफीचे घुटके घेत घेत केलेल्या शिष्टाईतून कांहींहि निप्पन्न होण्याचा संभव नाहीं. विठोबाजी, निरोधन करण्याचा जेव्हां प्रसंग येईल, तेव्हां तुम्ही लाळ बावटा हातांत घेऊन पुढं झालं पाहिज. तुम्ही स्वतः कामगार आहांत; कामगारांच्या पिळाचे आहांत; कामगारांच्या रक्‍तामांसाचे आहांत -- १०५९ बाकी अण्णासाहेब, माझी समजत मात्र अशी आहेबरं का का, या वेळा आपग सवानीं बिठोबाजींना माग ठेऊन स्वतः पुढाकार धेतला पाहिजे. निरोधनाचा प्रसंग आलाच तर तुम्ही स्वतः प्रथम लाल बावटा घेऊन पुढं झाले पाहिज. तुमच्या मागून मोहनजी, मोदनजींच्य़ा मागून शेळके न्‌ मी ! म्हणजे कामगारांना असं स्फ्रण येईल बघा आपण सगळे तुरुंगात गेल्यावर संप चालवायला वबिठोबाजींना मागं ठेवा तुम्ही । पहिल्याच सपाट्याला जर ते तुरुंगांत गेळे, तर हा संप ऱचालबणार कोण हो १---? काळे मिस्किलपणारने मर्थ्येंच म्हणाले. त्यांच्या बोलण्यांतळी खोंच मोहनच्या टक्षांत आळी; व अण्णा साहेब चिड्टून त्यांना कांदीं उत्तर देणार तोंच तो म्हणाला--- “हे पहा काळे, अजन संप सुरू व्हायला पंधरा दिवस आहित चांगळे ! प्रियदर्शनने जर मनावर घेतळे, तर तडजोड होऊनहि जाईल कदाचितू ! तेव्हां आज कश्याला निरोधनाचा पुढाकार कोणी घ्यावा याची चर्चा? काय, अण्णासाहेब, जाऊं या आतां ! अकरा वाजायला आले !-- . आणि ते दोघे ताबडतोब वाहेर येऊन मोटारींत वसले, मोटार चालूं होतांच अण्णासाहेब मोहनला म्हणाळे, “का रे, हा काळे आतांशा उलटलेला दिसतोय आपल्यावर !---” | “कां नाहीं उलटणार? मी तुला बजावून सांगितलंय वारंवार काँ, पुढारीपण कायम ठेवायचं म्हणजे मनीबॅग न॒ बाटली या दोहोंचींहि डि सेंळ ठेवावी लागतात नेहमीं! पुढाऱ्याचे घर म्हणजे सदावर्ते असलं पाहिजे, अण्णा |! इंग्रजी राजकारणांतला मुक्‍त भोजनाचा (४८6 (8016) सिद्धान्त माहीत आहे ना तुला? प्रियदर्शानच्या चुलत्याने वा सिद्धांताच्या जोरावर आठ वर्षं राज्य भोगलं या प्रांतांत. १० आणि प्रियदर्शनच्याहि लोकप्रियतेला कारण त्याचं ओदाय हेंच आहे खरोखरी ! असेंब्लींतील सारे कॉंम्रेसपक्षीय सभासद न्‌ त्यांचा परिवार यांच्या पॅक्ति उठतात त्याच्या बंगल्यावर! लोकशाही राजकारण हें खेतीसारख आहे. खेतींत आधीं पैला ओतावा, तेव्हां नंतर पैसा काढतां येतो तिच्यांतवून ! पण तुझ रक्‍त पडलं सावकारी ! मी तुला हजारदा सांगितळे कां, युनियनच्या का्येकत्याना कसलीदि दधात पडू देतां कामा नयेस तूं !-- | “ तुझं काय जात फुकटचा उपदेश करायला, मोहन? तूंती कंपनी निघाल्यापासून हजारों रुपये महिन्याला ओढतो आहेस !---“ “: आणि तुला नाहीं रे दरमहा रोकडों रुपये मिळत दिवाणांकडे येणाऱ्या अपीलांतून! सहा महिन्यांपूर्वी ह्यायकोर्टातून रिकाम्या खिद्यांनी परत येत होतास त्याची आठवण कर! पण तुझी वृत्तीच दरिद्री !--” ““बरं बाबा! उद्यांपासून त्या काळ्याला अधो डझन बाटल्यांचा खुराक लावतो! मग तर झाले ना? बरं पण आतां आपण सदरमध्यं जायच ना £--? :: आहे कां तुझी हिंमत तिथ यायची? त्या दिवशीं. हरनाम- तिंगचा फोन येतांच पहिल्यांदा मोटर. गांठलीस तूं. आपली! अरे, तो पोलिस खात्यांतला इसम दोस्तीच्या इमानाळा जागला त्या. दिवशीं म्हणन आपण सगळे वाचलो! त्यानं जर अगोदर फोन केला नसता तर इझाबिलला पळवतां आळी नसती मला तिथन न मुददेमालासकट सांपडलों असतों आम्ही दोघं ! पण त्याने अधा तास आधीं फोन करून छापा येगार असल्याची वर्दी दिळी न्‌ पुन्हा सकाळीं माझ्या बंगल्यावर येऊन चौकशीचे नाटक पुरे केळं! आणि तूं मात्र त्याचा फोन आल्याबरोबर पळ काढलास !---” र. : तुझी हिंमत आमच्यांत नाहीं हें कबूल करतों आम्ही ! सारे पोलीस ऑफिसर तुझे मिंधे असल्यामुळं झडती आली असती, तरी तूं ११ ११ सुटला असतास त्या गंडांतरांतून ! तें कसव्र आमच्यांत नाहीं न्‌ म्हणून मी पळ काढला लगेच ! वाकी मोहन इझाबेल म्हणजे रत्न आहे एक !-” “: पण सव्यां तिथे जागं तुला तरी धोक्याचं आहे, अण्णा! तूं संपाचा पुढारी आहेस; पोलिसांची तुझ्या सगळ्या हालचालींवर बारीक नञनर आहे !---“ “६ बुरे मग राहूं द्या ! पण एम्पायरमव्यें तुझ्या खोलींत थोडा वेळ बसून परत येऊं. त्याला तर हरकत नाहीं तुझी १--- £ तुझी तलफ भागवायला ना नाहीं माझी |! --” मोहन तुच्छतेने हंसत हंसत म्हणाला. * ते दोघे एम्पायर हॉटेलमर्ध्ये आठे; व मोहनने परिचारकाला पटांगणाच्या एका कांपऱ्यांत असलेल्या सुरूच्या जाळीदार सांबलींत खुच्या मांडावयाला सांगितले. त्यानं धांवत जाऊन खुच्या मांडल्या;, टेबळ मधोमध ठेऊन त्यावर चवादर पसरली; व लंगच तीन बाटल्याहि आणल्या नंतर त्यांने हळूच विचारले, “ कांहीं खायला आणं का?” तव्हा माहनन अण्णासाहेबांना हसत हंसत विचारलें. “कारे तुला नुसतीच तहान लागळी आहे का भकेनं सुद्धां व्याकुळ झाला आभझाहस तू १ “हे बघ मोहन, तूं कितीहि कुचेष्टा केलीस तरी नुसतं कांदीं पिणे न्‌ तें पचवणं रक्‍्य नाहीं मला! खायलाहि हवं त्याच्याबरोबर थोडं आण त्याना स्वतःच आपल्याला हव्या असलेल्या पदाथाचे नांव परिचारकाला सांगितले त्यान काट, चमच आणि प्लेट्स आणून ठेवल्यावर त्यांच्या मद्यपानाला सुरवात झाली १८२ “का रे, तडजोडीसंत्रंधी तू जे मघाशीं बोललास तें मनापासून होतं कां मोहन £--? “ नाहीं. तडजोड होऊन जर हा संप टळला, तर प्रियददान कायमचा डोईजड होऊन बसेल आपल्याला ! पंडितजी जोपयत उद्योग- मंत्री आहेत, तोपर्यत कधींहि तडलोड होऊं देणार नाहींत ते! तुला माहीत नाहीं.--कापडधंद्यांतल्या कामगारांचे जीवनवेतन ठरविण्यासाठी एक चौकशी कमिटी नेमावी, अशी प्रियदर्शांनची फार इच्छा होती. पण पंडितजींनीं त्याला असं स्पष्ट सांगितले कीं, जीवनवेतनाचचं तत्त्व जर आपण एका धंद्याला लागू केळं, तर इतर धंद्यांतले कामगारहि जीवनवेतनाची मागणी करतील आणि त्याचे पर्यवसान सर्व प्रांतमर औद्योगिक असंतोष उत्पन्न होण्यांत होईल. त्यामुळं तूर्त तरी गप्प बसलेल्या दिसतोय प्रियदर्शन !---” : पण या संपाच्या बाबतींत जर त्याने गिरणीमालकांवर बजन आणलं तर १--- ५: नाहीं, तेहि शक्‍य नाहीं. प्रांतांतील गिरणीमालकांचे शिष्टमंडळ शेट मोहोताजींच्या नेतृत्वाखालीं दोन तीन दिवसांत मुख्य प्रधान आणि उद्योगमंत्री यांच्या मुलाखतीला जाणार आहि. त्यांच्या केफियतीचा कच्चा मसुदा स्वतः पंडितजींमींच तयार करून दिला परबां | सध्यां बाजारांत विलक्षण मंदी आहे आणि मालालाहि मुळींच उठाव नाहीं. अक्या स्थितींत ते पगारवाढ करणार कशी १ गेल्या दहा वर्षातले उतरते बाजारभाव आणि जीवनमूल्य ((2०३७ ० ॥४०श) यांची तुलनात्मक कोष्टकं देऊन त्यांनीं सिद्ध केलंय आपल्या कैफियतींत कीं, कामगारांचे पगार वाढविण्याची मुळींच गरज नाहीं! उलट संप जर या वेळीं झाला, तर अनायासे पैदास थांबून गोदामांत पड्ठून राहिलेल्या जुन्या माला'चा उठाव होईल. त्या दृष्टीने त्यांना संप हवा आहे; व संप झाल्यावरोबर २१८८३ कदाचित्‌ ते कुलपंहि ठोकतील गिरण्यांना ! या बाबतींत शेठ गुलाबचंद- जींच्या बंगल्यावर सगळी चर्चा केली आहे आम्ही ! --” :: पण खर्चाची काय व्यवस्था करणार आह़ंत तुम्ही ? युनियन जवळ थोडासा पैसा आढे. पण कोटी न्‌ कास्तकार यांच्यासाठीं कांहीं उपयोग करतां येणार नाहीं त्याचा. आमच्या किसानसभेजवळ तर एक कवडी नाहीं बघ !---” “ त्याची काळजी नको तुला ।! परवां गुलाबचेदजींच्या बंगल्या- वर दोन हजारांचे आंकडे पडले या सगळ्या उठावणीच्या खर्चासाठी! उद्यां जेव्हां तू काळ्याला उमरेडला पाठवद्ीळ, तेव्हां पन्नास रुपये हातावर ठेव त्याच्या न्‌ हिशेब नको मागू नेहमीप्रमाणं त्याच्याजवळ । नागपुरांत येणारे कोष्टी न्‌ कास्तकार यांना तीन दिवस फुकट जेवण देण्याची व्यवस्था केली आहे आम्ही, शिवाय त्यांच्या म्होरप्यांच्या हातांवर पांच पांच दहा दहा रुपये जरूर पडतील तसे ठेवूं ! असेंब्ली हालच्या पटांगणांत इतका तरी जमाव आपण आणून उभा केला पाहिन कौ, प्रियदर्शानला बाहेर येऊन भाष्रण करण्याची हिम्मत होतां कामा नये ! मात्र तूं त्या दिवशीं कोटात जातां कामा नयेस, अण्णा ! मोचोबरोबर रहा ! नाहींतर मोर्चांबरोबर नेहमीप्रमाणं विठोबा, शेळके न्‌ काळे आणि तूं तेवढा सूट चढवून कोटात ! असल्या या तुझ्या दुटप्पी वतेनामुळेच तुळा कागदी कम्युनिस्ट हैं नांव पडलंय बारख्ममध्ये !--” ५ पण सी हजर राह्यलंच पाहिज का, मोहन £ मग तूं का नाहीं रे हजर रहात £--- | | :: झी हजर राह्यलों, तर दंगळ घडवून आणायची खटपट कोणं करीळ १ इतवारींतल्या त्या दोघां पहिलवानांशी बोलणं चाळू आहे आमचं ! असेंब्ली हॉलप्थवेत उन्हांतून तळमळत यावं लागेल लोकांनां; तिथ बराच वेळ उभं रहावं लागलं म्हणजे लोक आपोआपच चिडतील; १६८७ व कोणताच दिवाण जर उत्तर द्रायळा बाहेर आला नाहीं, तर वहधा > वीर. शच क -ई:| हो व त्त न | का ी तिथच गडबड सुरू होईल! ती जर नच उरू झाळी, तर आपल्या आखाडवाल्यांनी दंगळ सुरू करायची ! न ह नळीन र "०९ सगळ व्यवस्थित जमवन पट यन्चे, म्हणजे : जर > ४-९ 3_ ९... र. गणायच, म्हणजे मळा कसं हजर स्हातां येईल मोर्चांच्या वेळीं ? इसर अस कां, नगर आणि प्रांतिक दोन्ही कॉंग्रेस कमिटयांचे पदाधि- कारी मंत्रिमडळाविरुद्ध होणाऱ्या कोणत्याहि चळवळींत भाग चेऊ रकत नाहींत हें विसरलास तूं !-__- "मग म्हणतोस मी एकट्यानेच हजर रहायचे मोचांवरोवर ? पण मला वाटत मळा त्या दिवशीं महत्वाची केस आहे अण्णासाहेब रोजनिशी काढण्यासाठी खिस चाचपू लागले, पण. मोहनने त्यांना द्रडावणीच्या सुरांत म्हटलें, “ हृ पहा अण्णा, थापा मारूं नकोस न्‌ रोजनिक्षीहि काढू नकोस खिश्ांतळी! एकीकडे क्युनिस्ट न्‌ पुरोगामी गटाचा पुढारी म्हणून मिरवायला हवं तुला आणि दुसरीकडे कोणत्याहि आणीबाणीच्या प्रसंगीं आघाडीला रहाण्याची हिंमत नाहीं तुझी! तै कांहीं चालायचं नाहीं. तारीख असल, तर तहकुची मागून घे! पण तूं मोर्चाच्या वेळीं हजर राह्यळ पाहिजेस न्‌ भाषणडे केळं पाहिजस असेंब्ळी हॉलसमोर !----* “तू.एक एक नवीनच काढीत चाठला आहेस » मोहन!” “नवीन काय काढळे? तुला अगदीं अक्कल नाहीं, अण्णा ! तूं फक्त कम्युनिझमवरलीं जाडीं जाडी पुस्तकं वाचावीस न्‌ दारूच्या धुंदींत लेस्व खरडावेस त्यावर! तुळा काय वाटतं रे, राजकारण न्‌ चळवळ ग्हणजञज युनिव्हर्सिटी युनियनमधेळे वादाचे जळख आणि नियतकाल्िकांतळी बौद्धिक कसरत आहे?--माझे ऐकून घे तू सगळं! कल्पना कर, आपण असेंब्ली होलवर मोचा नेला; प्रियदर्शानने वाहेर वेऊन त्याच्या पुढे बोळ नये म्हणून पंडितजी आपल्याकडून शाक्य तितकी खटपट १६ करतील, पण, समज, जर प्रियद्शनने बाहेर येऊन भाषण केल, तर त्याच्या त्या मिठ्ठास वक्तृत्वाने विरघळून जाणारा विठोबा त्याच्या भाष- णाची री ओढून मोचोतल्या लोकांना वाटेला लावील ! अक्या वेळीं तुझ्यासारखा खमक्या माणूस नको का हजर राह्यला तिथे १ एवढे कसं कळत नाहीं तुला अण्णा १---” अण्णासाहेब थोडा वेळ घुटमळळे आणि नंतर म्हणाळे--- “: तू म्हणतोस ते खरं आहे, मोहन ! पण विठोबा हजर असतांना न्‌ त्यानं भाषण केल्यांवर मी कांहींदरि बोललो, तरी ते पटणार आहे का लोकांना १--” “ तू आपल्या इथंच शेका काढून घे सगळ्या !--” “: शुका नव्हे! वस्तुस्थिति आहे ती अगदीं! विठोबानं काय न्‌ कसं बोलावं हें कांहीं सांगूं शकत नाहीं आम्ही कोणी त्याला ! मग उपयोग काय आमच्या तिथं हजर रहाण्याचा न्‌ बोलण्याचा १--?” :६उपयोग आहे म्हणनच तर सांगतों आहे मी इतकं जीव तोडून हजर राह्यला तुला ! विठोबाला बोलं दे काय पाहिज ते! पण त्याच्या मागोमाग भाषण करून तू त्याच्या भाषणाचा सगळा परिणाम नाहींसा करूं शकतोस आणि तेवढ्याचसाठीं हजर राह्यला पाहिज तुला तिथे. मग बोळ, हजर राहशील कीं नाहीं? लक्षांत ठेव, तू मोचांच्या वेळीं हजर नव्हतास हें जर पंडितजींच्या च्यानांत आलं-- मोहनने अगदीं सावकादा पण जरबेने ते शब्द उच्चारले. अण्णासाहेब कांटा चमचा खालीं ठेऊन मुकाट्याने खुर्चीच्या पाटीला टेकले होते. त्यांच्या कानशिळावरून घामाच्या धारा निथळत होऱ्या; च तोंड अगदीं उतरून गेलें होते नने तें रशोवटचें वाक्य उच्चारतांच ते चटकन सांवरून बसले आणि काकुळतीच्या सुरांत म्हणाले-- १८९२ “तुझा इतका आग्रहच आहे, तर राहीन हजर न्‌ बोलेनहि जरूर पडली तर! ” | “छान! छान! अरे, थोडी तरी हिम्मत दाखव अशी एकादे वेळीं ! तुला पैसा हवा; पुढारीपणा हवा; पण त्याच्यासाठी कसलाहि धोका मात्र पत्करायला नको! बायकोसाठीं चोरी करणारा तो मृच्छ- कटिकांतला शाविलक तुझ्यापेक्षा हजार पटीनं बरा ठरेल !----'” “£ खरं आहे बाबा! हे सारं चोरांचे राजकारण आहे ! त्यांत कसा निभाव लागणार माझ्यासारख्या सावाचा? मी आपला पढीक समाजवादी आहे !---“” “: मग घरीं बैस उद्यांपासून ! मोठा आला आहे साव! तूं जर एवढा साव असतास, तर प्रत्येक संपाबरोबर सावकारी गहाणं वादलीं असतीं कशीं तुझीं १--” “< ए, माझी सावकारी काढूं नकोस पुन्हा! मी हजर राह्या कबूल झालों ना तुझ्या इच्छेप्रमाणं १--” 'अण्णासाहेबांनीं टेबलावरील चषक उचलीत म्हटलें. १६७ जकसमंद्राका फाळाण तो संमिश्र जमाव ज्या वेळीं चिटणीस पाकोतून इतवारीच्या रस्त्याने असेंब्ली होळकडे जावयाला निघाला, त्या वेळीं त्यांत पुरते हजार लोकहि नव्हते. मिरवणुकींतील कोष्ट्यांच्या, किसानांच्या आणि कामगारांच्या हातीं लहान लहान लाल आणि काळे झेंडे होते; जमा- बाच्या अघाडीला कामगारसंघाचा मोठा थोरला लाल बावटा फडकत होता; व “ शेतसारा पन्नास टकके कमी करा', * विणकरांना जिवत ठेवा', "क्रांति चिरायु होबो' इत्यादि घोषणांचे फलक मधूनमधून डोकें वर काढीत होते. मिरवणुकीच्या अग्रभागी किसानसभेचे लाळ पथक होते; ब त्याच्या मार्गे विठोबा, शेळके, काळे प्रभृति नागपुरांतील कार्यकर्ते, इतवारींतीळ कांहीं कोष्टी पहिलवान, उमरेड, काटोल, सावनेर वगेरे ठिकाणचे किसान कार्यकर्ते अशी शोलकी पुढारी मंडळी एकामागे एक छोट्या छोट्या रांगा करून चाळली होती. या कार्यकत्योच्या मागून र्ट खेड्यांतील कास्तकारांपासून तो शहरांतील धंदेवाईक तमासगिरापर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या लोकांचा भसळ जमाव चाळला होता. इतवारीच्या अरुंद रस्त्यांतून हा जमाव जाऊं लागला, तेव्हां त्याची स्थिति विं्याद्रीच्या खिंडीतून वाट काढणारा नर्मदेचा प्रवाह जसा फुगत जावा तशी झाली. बाजारपेठांतून ऐदीयणाने रेंगाळत असलेल्या तमासगिरांच्या झुंडी या जमावांत येऊन सामील झाल्या; व गांबांतले नाले येऊन मिळाल्यावर वेअदाज फुगलेला गलिच्छ पाण्याचा पावसाळी ओढा आपल्या ब्रेफाम लोंढ्यावर नाना प्रकारच्या चिजा घेऊन जसा धो धो करीत वेगाने बहातो, तसा तो आतां झपाट्याने वाढत चाल- लेला दोन अडीच हजारांचा जमाव मोठमोठ्याने आरोळ्या ठोकीत महालांत येऊन थडकला. महालांतून बर्डीच्या रस्त्याने जातांना बरेच गिरणीकामगार त्याला येऊन मिळाले. बर्डीच्या बाजारांतून असेंब्ली हालकडे जाणाऱ्या रस्त्याला लागेपर्यंत तमासगिरांची भर त्या जमाबांत सारखी पडतच होती. उन्हाळ्यांतळें सुरवातीचे कडक ऊन आतां च ंगळेंच तापले होते; ब डोईवर तळपगारा मध्यान्दहरीचा सूथनारायण जितका ताप देत होता, त्यापेक्षां जास्त जोराचे चटके रस्त्यावरली तापळेली घूळ पायांना देत होती. धूळ आणि कचरा यांच्याशी गिरक्या घेत खेळणारा गरम वारा आपल्या प्रत्येक गिरकीगणिक पहाणे आणि इवास घेणें अशक्य करून सोडीत होता. जमावांतील लोकांना आतां घामाच्या धारा लागल्या होत्या; व मिरवणुकीभरोबर जरी पाण्याच्या गाड्या होत्या, तरी उन्हाच्या झळीरने लोक अगदीं त्रस्त होऊन गेळे होते. मिरवणूक इतवारींतून जात असतां तीन चार व्यापाऱ्यांनीं सत्रंध जमावाला वाळ्याचा वास लावलेले थंडगार साखरपाणी पाजले होते. त्याची जिभेवर रेंगाळणारी गोडी नाहींशी होऊन आतां तोंडाला झपाट्याने कोरड पडत होती. विदोषत: बर्डीच्या पोलीस ठाण्यावरून सिव्हिळ लाइन्सकडे ताणाऱ्या डामरी १२९. रस्त्याला मिरवणूक वळतांच लोकांचे पाय पोळ लागळे; व गांजा- खतापासून बर्डीपयेत खिदळत आणि ओरडत चाललेला जमाव आतां निमूटपणे बाट तोडीत होता. पण ती स्तब्धता, ती निःशब्दता क्षणोक्षणीं जास्त जास्त होत चाल- ठेल्या मनस्तापाची द्योतक होती. वरचे स्वच्छ निळें आकाश आणि खालचा तुळतुळीत निळा रस्ता हे जणं दोन तापलळे तवे होते; व पांढऱ्या टोप्या घातललीं हजारों माणसें हीं त्यांच्या दुहेरी तापाने लाह्यांसारखीं होरपळून भाजून निघत होतीं. जमावाच्या त्रस्त, तांबारलेल्या डोळ्यांपुढे आतां फक्त एकच दृदुय दिसत होतं;त्याचे थकलेले, होरपळछेले पाय फक्‍त एकाच स्थलाकडे ओढले जात होते. ते हश्‍य आणि ते स्थल म्हणजे असेंब्ली हालटसमोरील प्रच्छाय, हिरवेंगार पटांगण ! ती वेगाची स्तब्ध, निःशब्द वाल म्हणजे ते पटांगण एकदांचे लवकर गांठण्याची आतुरता होती. . चिटणीस पार्कामधून मिरवणूक निघाली, तेव्हांपासून तिच्याबरोबर थोडेसे पोलिस होते; व रस्त्यावरहि नाक्‍यानाक्यावर नेहमीपेक्षा जास्त शिपाई लाठ्या घेऊन उभे असलेले दिसले, पण सिव्हिळ लाइन्सच्या रस्त्याला मिरवणूक लागतांच लोकांना बंदोबस्त अधिक कडक असल्याचा अनुभव आला; व ज्या असेब्ठी हॉलचें पटांगण गांठण्याची उत्सुकता ळोकांना आतां लागली होती, त्याच्या बंद केलेल्या दरवाजांवर पोलिसांचे पथक उर्भे असल्याचें त्यांच्या दृष्टीला पडठे, असेंब्ली हॉल्पासून थोड्या अंतरावर मिरवणूक येतांच सिटी- साहेबांनी पुढे होऊन विठोबाला सांगितलें, ““ जमावाला बाहेरच थोपवून धरा आणि तुमच्याप्रकीं ज्या शिष्टांना मुख्य प्रधानांची भेट घ्यायची असेल, त्यांचीं नांवे मजजवळ द्रा--/ त्यावर विठोआाने लीनतेनें असं उत्तर दिळे, “' तुम्ही जमावाला रस्त्यावर रोखून ठेवूं. नका. आंत सोडा. लोक कोणत्याहि प्रकारची ९७० गडबड करणार नाहींत अशी मी हमी घेतो. आंत आल्यावर आम्ही शिटमडळांतील प्रतिनिधींची नांबें देऊं-- पण सिटीसाहेबांनी तितक्‍याच लीनतेनें विठोबाला सांगितलें, “ जमावाला आंत घेर्गे आम्हाला दाक्‍्य नाहीं !---? “कां वर! मुख्य प्रधानांचा हुकूम आहे कां लोकांना आंत सोड्ड नथ म्हणन £ तस असेल, तर मला स्पष्ट सांगा-- विठोबाने अगदी द्ांतपणाने विचारलें पण त्याच्या मनाचा क्षोभ त्याच्या त्रस्त, आंठाळलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यावर सिटीसाहेब हंसत हंसत म्हणाळे, “इतक्या साच्या कामांत मुख्य प्रधानांचा हुकूम कशाला हवा? मीच आपल्याला सांगतो, जमावाला आंत सोडणं शक्‍य नाहीं. आपल्यापैकी जे पांच किंबा दहा शिष्ट मुख्य प्रधानांना भेटे इच्छीत असतील, त्यांना मी स्वतः आंत घेऊन जाणार आहे-- | नश “६: आभारी आहे मी आपला या मेहरबानीबद्दळ! पण मुख्य प्रधानांचे दरांन घेण्यासाठीं, त्यांना आपलीं गाऱ्हाणीं समक्ष सांगून त्यांच उत्तर ऐकण्यासाठां हे हजारो लोक उमन्हातान्हांतून इथवर आले आहेत. त्यांना आपण आंत सोडा. मग आम्ही दवहाजण त्यांच्या वतीनं मुख्य प्रधानांना भेटतो --” “ हे लोक इथपयंत का आले आहेत हे मला माहित आहे. पण त्यांना आंत सोडणं मला राक्‍य नाहीं, याबद्दल माफ करा ! मग आपण आंत वलतां ना १--- सिटीसाहेब आणि विठोबा यांच्यांत चाललेले हे संभाषण पढच्या रांगांतील कांहीं इसमांना ओझरते ऐकू आलें; ब त्यांच्यांत खळवळ उडाली. आणि पाण्यांत उत्पन्न झालेली एक लाट जद्ी आपल्या आंदोलनाने पाण्याचा सारा पृष्ठभाग विचलित करून सोडते, त्याप्रमाणे १७९ न . ढी च्य बटर चल «७२. «त त्या खळबळीचें लोण क्षणार्घोतं मिरवगुकीच्या शेवटच्या सागपरथत जाऊन पोंचलें ळोक या वेळीं अत्यंत संतऱ्त झाले होते पोलिसांनी मिरवणक रो वून घरल्यापुळे असेंब्ली हॉळसमारचे हिरव प्रच्छाय पटांगण गांठण्याची त्यांची अपेक्षा गारद झाली होती. उन्हाचा ताप चालत अक्षताना जितका भासला नाहीं, तितका आतां जास्त जास्त तीव्रतेने जाणवत होता. अद्या स्थितींत सिटीसाहब आणि विठोबा यांच्यांत चाललेल्या त्या संभाषणाचे जे विपर्यस्त प्रतिथ्वनि जमावाच्या रोवटल्या सागपर्यंत जाऊन पोंचळे, त्यामुळें लोकांची संतापलेलीं मर्मे एकदम भडकून क्षुब्ध होऊन गेलीं. तितक्यांत जमावाच्या दोवटल्या रांगेतून धोगरा, ककरा आवाज उठला-- . “आम्हांला उन्हांत रस्त्यावर रोखतात,ते आमचे दिवाण नव्हत !-- तो आवाज उठतांच एकदम गलका, प्रचंड गलका सुरू झाला, तशा प्रकारचे दातावधि, सहस्तावधि आवाज जमाबांतून उठले. विठोवारने एकदम जमावाकडे वळून आपले दोन्ही हात वर केले. त्यावरोबर गळका थोडा कमी झाला. तेव्हां सिटीसाहेब उपरोधाने हंसून विठोबाला म्हणाले, “जमाव पुष्कळच शांत दिसतोय तुमचा (--? “ हो. खरोखरीच ज्यांत आहे. मात्र यापुढं त्याला शांत राहू यायचा कीं नाही हे आपल्या दाहाणपणावर, आपल्या सोजन्यावर अवलंबून आहे | | :८ झी आपल्याला प्रथमच सांगितळं कीं, आपण आंत येऊन मुख्य प्रधानांची भट घ्या. मग त्यांनीं परवानगी दिल्यास मी जमावाला आंत सोडतों-- :< म्हणजे जमावाला आंत सोडायला मुख्य प्रधानांची परवानगी नाहीं अस समजायचं का आम्ही !-- १७२ “मी आपल्याला सुरवातीलाच सांगितळं कीं, असल्या साच्या बंदोबस्ताच्या कामावद्दल आम्ही मुख्य प्रचानांना तसदी देत नसतो 1____>? “ म्हणूनच मी म्हणतों को, यापुढे जर जमाव शांत राहिला नाहीं, तर त्याची जबाबदारी आपल्यावर राहील. आपण जमावाला आंत सोडाल, तर मी द्यांतता राखण्याचची हमी घेतो ---” “ शांतता कशा रीतीनं राखावी, हें आम्हांला चांगल समजतं ! त्यासाठीं बाहेरच्या हमीवर अवलंबून राहण्याची आमची पद्धत नाहीं !-_ सिटीसाहेव आपल्या मिश्ीच्या उजबीकडल्या टोंकाला पीळ भरून हंसत हंसत उद्गारले. | इतक्यांत त्यांच्या शोजारीं उभा असलेला सी. आय. डी. चा एक अधिकारी आजंबी आवाजांत विठोबाला म्हणाला, “ उगाच वाद का वाढवतां, विठोबाजी१ शांतता राखण्याची जितकी इच्छा तुम्हाला आहे, तितकीच आम्हालाहि आहे. तुम्ही आंत चळा. दहा पंधरा मिनिटे हे लोक इथंच थांबतील. तुमची मुख्य प्रधानांशीं भेट झाल्या- वर मग जरूर वाटली न्‌ त्यांनीं हुकूम दिला, तर आम्ही या लोकांना आंत घेऊ.--या तडजोडींत खरोखरी कोणालाच कमीपणा नाहीं. असें लीचे काम चाळे असतांना एवढ्या मोठ्या जमावाला आंत सोडणे सोड्चं होणार नाहीं. तरीसुद्धा त्याला आंत घेण्याचं आम्ही अजिवात नाकारीत नाहीं. मग तुम्ही दहा मिनिटे आंत येण्याचे कां नाकारतां, विठोबाजी १--” त्या अधिकाऱ्याच्या या मिनतवारीच्या समजूतदार बोलण्याने विठोबा थोडा विरघळला. पण जमाबाचा क्षोम क्षणाक्षणाला वाढत होता. मागच्या रांगा पुढच्या रांगांना रेटीत होत्या; व लाल सेनिकांनीं जर विठोबा आणि त्याच्या शोजारीं उभे असलेळे पोलीस अधिकारी यांच्या भोंवतीं सांखळी &२ ३-! नसती. तर त्या रेंटारेटीच्या घडाक्‍्याने ते कोलमडून पडले असते. फळा नुळें वेफाम झालेल्या प्रवाहाच्या लाटा जशा धरणाच्या भिंतीला या घडका देतात, तसा तो प्रक्षुव्ध जमाव लाल सानकाच्या परिघावर सारखा जोरानें आदळत होता. शवटीं विठोबा दोन्ही हात वर करून म्हणाला * "बंधूंनो, अशब्लीचे काम सध्यां चाल आहे. अश्या वेळीं जर आपण पटांगणात गेलो, तर तर त्या कामांत व्यत्यय उत्पन्न होईल असं सिटीसाहेबांचे म्हणण आहे. म्हणन त्यांची आपल्याला अशी सूचचना आहे कीं, आपल्या दहा प्रति- निघींनीं प्रथम आंत जाऊन मुख्य प्रधानांची भेट घ्यावी. मग जरूर पडल्यास ते सर्वांना आंत सोडतील-- ८ तोंपर्यीत आम्ही उन्हांत तळमळत उर्भे रहावे काय? ” एका इसमार्ने क्कंदा आवाजांत ओरडून विचारलें. त्यावरोबर जोराचा गलका एकदम सुरू झाला, तेव्हां विठोबा दोन्ही हात वर करून शांतपणान म्हणाला, “आपण पगळे आतांपर्यंत दोन अडीच तास उन्हांतून चालुन आला. आणखी जार तर दहा पंधरा मिनिटे आपल्याला उन्हांत उभ रहावं लागेल माझे शूर बंधु तेवढा सोशीकपणा दाखवतील आणि आम्हांला आंत जायला परदानगी देतील अद्यी मला आद्या आहे-- | विठोबाने हे शब्द उच्चारले मात्-- जमावांतला गलका एकदम आंसरून गला. नंतर कोष्टी, किसान आणि कामगार या तिन्ही वगोच प्रत्येकी टोन प्रतिनिधि बरोबर घेऊन तो नऊ जणांच्या शिष्टमंडळासह पोटीस अघिकाऱ्यांबरोबर आंत गेला, असेंब्लीची बेठक चहापानासाठीं तहकूब व्हावयाला अद्याप अधा तास होता. ११७७३ पण, असेंब्ली हाल्च्या समोर जमाव येऊन थडकल्याबरोबर जो पांहेळा गलका प्रियदर्शनच्या कानांवर पडला, तो ऐकतांच उत्तमरावांना बरोबर घेऊन तो आपल्या खोलींत आला. त्याने खिडकींतून पाहिलें--पांढऱ्या टोप्यांचा क्षन्ध समुद्र समोर €्ळावत असलेला त्याला दिसला त्यानं लगेच शेजारीं उभ्या असलेल्या उत्तमराषांना म्हटले, “या छोकांना आंत का सोडलं नाहीं? झालीच असती थोडी गडबड तर असेंब्लीची बेठक तहकूब करतां आली असती! मी सरळ जाऊन भेटतों त्यांना !--” “: पण भेटून सांगणार काय? काळ गिरणीमालकांच्या शिष्ट- मंडळाने आपली बाजू तुमच्यापुदं मांडली. त्यानेतर कामगारांना आपण कांडी निदिचित आदइवासन देऊं शकतों कां? शिवाय पंडितजी काम- गारांच्या पगाराच्या प्रश्‍नाला हात घालायला तयार नाहींत. ते त्यांचं स्वातं आहे-- “ होय. ते माहित आहे मला. पण आजचा हा मोचा नुसता कामगारांचा नाहीं. त्यांत कास्तकार आहेत; कोटी आहेत. मला वाटतं त्यांना उन्हांत तळमळत उभे ठेवण्यापेक्षा मी जर आतांच जाऊन त्यांच्यासमोर भाषण केले, तर शांतपणाने परत फिरतील ते--” “: पण सांगणार काय त्यांना १---” प्रियदर्शन कांहीं बोळला नाहीं. त्यानें घाईघाईने दोन चिठ्या लिहून त्या चपराशाला दिल्या. आणि तो उत्तमराबांना म्हणाला-- :< सांगतो तुम्हांला थोड्या वेळानं !-- त्याने खिडकीजवळ जाऊन पुन्हा एकवार बहिर पाहिळे आणि स्थोलींत मुकाट्याने फेऱ्या घालावयाला सुरवात केली. तोंच पडितजी आणि दाजीसाहेब आंत आले. त्यांना दारांतच १७'< टन मियदर्रीनने विचारले, “हा जमात आपल्या मेटीला आला _-क पंडितजी ! आपण बालता जाऊन त्याच्यापुढे £-- त्याच्या तष्टींतला. वत्तातला आणि उदारातला तो आवेग पाहून डितजी किंचित्‌ चांचरले, पण लगेच म्हणाले--- :: माझं मत अस आहे कीं. आपग फक्त त्यांच्या शष्टमडळाला जमावाला आंत घेऊं नये आणि त्याच्यासमोर भाषणहि वृद्ध पं मट द्यावा, करूं नये “0 | :: भाषण करूं नका वाटल्यास! पण लोकांना ताबडतोत आंत घ्या. दोन अडीच तास उन्हातून पायपीट करीत लोक आले आहेत नसतं आंत आल्यानंसुद्धां अधे समाधान होईल त्यांचे !--” दाजीसाहेतर सुख्य प्रधानाच्या ट्व बळावरीळ पानदानांतली पट्टी तोंडांत कांत्रीत म्हणाल. :: माझा विचार त्यांना आंत येऊ देण्याचा तरू आहेच, पण शिवाय त्यांच्यासमोर भाषग करण्या*चाह आह :: पण भाषण करून सांगणार काय £-- : त्यावद्दलच आपला सल्ला हवा आहि मला, पंडितजी! कारण कोप्टी आगि कामगार या दोहोंच्या बाबतींत आपणच खरोखरी मळा सल्ला देऊं शकतां; न्‌ त्या दृष्टीनं आपणच जमावाघुढ भाप्रण रग योग्य होईल-- “ पण मी माझं मत आपल्याला स्पष्टच सांगितलेय, असल्या बेजबाबदार जमावापुढे जाऊन बोलणं मला मुळींच पसंत नाही-- री “ पूर्वी जेव्हां आपण कौन्सिल हाळवर मोर्चे नेळे आणि चळवळी १100000. गृहमंत्री याच 'बेजबाबदार' या विशेषणानं संभावना करीत होते आपली !--” १9७९६ “मीया जमावाला बेजबाबदार म्हणतो तै या अर्थाने कों नगर कांग्रेस किंवा प्रांतिक कांग्रेस यांचा पाटिंबा आहे कां या मोर्चाला !----” “ पण कामगारसंघ, विणकरंसंघ आणि किसानसभा या संस्था प्रातिनिधिक नाहींत का, पंडितजी £--पण हा बाद नको. मी काय बोलावे याबद्दल आपण सल्ला द्या मला--- “ काल गिरणीमालकांची बाजू आपण. ऐकलीच आहि; ब शेत- कऱ्यांना जी साराकपात देणं शक्‍य होतं तीहि गेल्या बैठकींतच दिली आहे आपण, तेव्हा आतां आणखी काय सांगणार? म्हणनच मी म्हणतों काँ. जमावापुढ जाऊन भाप्रण..करण्याची आज कांहीं गरज नाहीं. त्यामुळे उपद्व्यापी लोकांना फूस मात्र मिळाल्यासारखी होते. आपण शिष्टमंडळाची भट घेऊं आणि त्याची समजत घाल --” पंडितजी हें बोलत आहित, तोंच एका सब इन्स्पेक्टरने आंत येऊन शिष्टमंडळ बाहेर उभे असल्याची वर्दी मुख्य प्रधानांना दिली ““ इथ आणखी खुर्च्या आणवा आणि त्यांना आंत पाठवा----" प्रियदरोनर्ने त्याला र र चपराशान खुच्या मांडल्यावर सत्र इन्स्पेक्टर दिएमंडळाला. आंत घेऊन आला | ः “या विठोबाजी! जवळ जवळ पांच महिन्यांनीं गांठ पडते . आहि पुन्हा आपली---” | प्रियटरोनने आंत आलेल्या विठोबाचें नमस्कारपूवक स्वागत करून हंसत हंसत म्हटलं | हो. पण आज आपली गांठ घेण्यासाठीं फार प्रयास पडले आम्हाला !-- | “माफ करा इं! असेब्ठीच काम सुरूं असल्यामुळं पोलिसांनी मंडळी रोखून धरलेली दिसताहेत आपली---” | _ “त्यांना आंत सोडलं, तरी ते गडबड' करणार नाहींत अशी हमी दिढी होती मी--? 3 ढै . १२ | विका १७७. विठोबाने उत्तर दिळें. आणि शिष्टमंडळांतील प्रतिनिधींची त्याने ओळख करून दिली. त्यानंतर त्याने कोष्टी, किसान आणि कामगार यांच्या मागण्या समजावून सांगितल्या. कामगारांची मागणी गेल्या दहा वर्षातील पगार- कपात रद्द करण्याबद्दल होती; कास्तकारांना शेतसारा पन्नास टक्‍क्‍यांनी कमी व्हावयाला हवा होता; व कोष्ट्यांनीं पॉवरलूमवर निघणारा जनानी माळ कायद्याने बंद करून सरकारंम॑ आपल्याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. ट विठोबाने त्या मागण्या तोंडीं सांगितल्या आणि नंतर तीन अजंडहि मुख्य प्रघानांना सादर केले, त्यानंतर प्रियदर्णींन शिष्टमंडळाला उत्तर देणार, तोंच पंडित बाजपे दांनी बोलावयाला सुरवात केली. :: कामगारांनी पगारकपात रद्द करण्याची जी मागणी केली आहे . तिघाहि दिवाणांशीं ती कितपत रास्त वाटते तुम्दांला “ती रास्त वाटली नसती, तर मी त्यांच्यात्फे आपल्याशी बोलणं करायला आलों नसतो. आज !- -र ५: ही मागणी करतांना गेल्या दहा वर्षांतळी वाढती मंदी आपण लक्षांत घेतली होती का? कीं केवळ 'आज कॉँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारा- रूढ आहे म्हणून आपण ही मागणी करतां आहांत -- _ “ आपलं दुसरं विधान ब्ररोबर आहे. कॉँग्रेस मंत्रिमंडळ अधि. कारारूढ आहे आणि तें आपल्याला न्याय देईल अशी आमची भावना असल्यामुळेच आम्ही ही प्रागणी करीत आहोंत. आपण उत्पन्न केलेला मंदीचा प्रचन आमच्या थ्यानांत आलेला नाहीं, असं नाहीं. पण मंदीचा द्दा आक्षेप दुधारी आहे. मंदीमुळे गेल्या दहा वर्षात बाजारभाव इतकें घसरळेले असतांना सरकारने देतकऱ्यांच्या सार्‍्यांतली एक पे तरी कमी छेळी आहे का (- | ५७८. _ कॉंग्रेससं अधिकार हातीं येतांच छोट्या शेतकऱ्यांचा सारा कमी केला हे तुम्ही विसरू नका | र. त्यासुळच तर आम्हांला आपल्याकडे येण्याचा धीर झाला. ञ्या कायस सरकारनें शेतकऱ्यांची दाद इतक्या साक्षेपानं घेतली, ते काम- गारांची उपेक्षा करणार नाहों अशी आमची खात्री आहे--__7 _. "मगज्या मंत्रिमेडळावर तुमचा इतका विश्‍वास आहे, त्याला सप करण्याचा धाक तुम्ही का दाखवितां १---_” “ मंत्रिमंडळानं कारभार हातीं घतल्यावरोबर आम्ही त्याला आपल्या मागण्या विनयानं सादर केल्या. पण त्याचा कांहीं उपयोग साला नाहीं--7” “ मंत्रिमंडळाला कांहीं तेवदंच "ण्के काम नाहीं ! शिवाय "गा यक्नाला जशी तुमची एक बाजू आहे, तशीच गिरणीमालकांचीहि भाजू आहे. या मंदीच्या काळांत आपल्याला पगारकपात रद्द करणे हवय नाहीं असं मालकांचं म्हणणं आहे -_* भि “ तेजीच्या काळांत जेव्हां मालकांना क्रोडों रुपयांचा नफा पडला, तेव्हां तरी त्यांनीं आपण होऊन कामगारांचे पगार कधी वाढवले होते का ! शिवाय, मंदी असली, तरी कापडार्‍चा खप सारखा वाढतो आहे. तेव्हां मंदीचा अर्थ एवढाच को, पूर्वीसारखा दामदुम- टीचा नफा आज मालकांना मिळत नाहीं. पण, मंदी असो कीं तेजी असो, कामगारांना पोटभर घास मिळतो आहे कीं नाहीं हे पहाणं हे सरकार'चं कतेव्य नाहीं का १---” हे वाक्य विठोबा उच्चारीत आहे, तोंच एकदम प्रचंड गलका कानावर येऊन आदळला. तेव्हां पंडितजींनी रागाने विठोबाला विचाररू---- £६असेब्लीचं काम चालू असतां तुमच्या लोकांनीं अक्या तऱ्हेचा गोंगाट माजवावा, हीच तुमची शांतता आणि शिस्त काय ?----” १७५९ उन्हांत उमे आहेत. पोलिसांनी जर त्यांना लोक पाऊण तास उ .. प्रकारची गडबड केली डल असत, तर त्यांना कोणत्याहि नसतो -> विठोबानें अगदीं श्ांतपणान उत्तर दिलें वग गलका क्षणाक्षणाला वाढत होता, क्षणाक्षणाला जवळ येत होता. म्हणून प्रिवदशन उदून खिडकीजवळ गेला-- पटांगणाच्या दरवाजावर चाल करून येत असलल्या प्रक्षन्व जमावाला पोलीस आवरण्याचा मवत्न करीत असल्याचे ह्य त्याच्या नजेरस पडल त्याच्या मनांत आं, जमावाला आंत सोडण्याचा हुकूम देणे हाच खरोखरी त्याला आवरण्याचा, त्याला शांत करण्याचा योग्य उपाय आहे-- म्हणन तो खोलीच्या दाराशीं उभ्या असलेल्या सबइन्स्पेक्टरला कांहीं सांगणार--- तोंच जमाबांतळे पंधरा बीस इसम आवाराच्या कडघरावरून दणादण उड्या टाकून आंत आले-- त्यावरोवर पोचेजवळ उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्यानं शिटी दिली-- आणि पटांगणांत ठिकठिकाणीं खडे असलेले वेत्रधारी पोलीस आंत येणाऱ्या लोकांच्या अंगावर धांबवले--- लोक झपाझप आंत उड्या टाकीत होते-- ---छड्यांचा आवाज सपासप येत होता ते टर्य पहातांच प्रियद्शन तडक बाहेर आला आणि पोचपाशीं उभ्या असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला त्याने दरवाजा उघडून जमावाला आंत घेण्याचा हुकूम सोडला. १८७० त्याच्या तोंडून ते हुकमाचे शब्द बाहेर पडतात न पडतात. तोंच याच्या मागोमाग बाहेर आलेले पंडितजी उद्गारले --- | भजमावाला या वेळीं आंत येऊं देणं घोक्याचे होईल लोक चवळलले अहित. आपल्याजवळ पुरेसे पोलीस बंदोबस्ताला नाहींत !-” आता लोकांचा बंदोबस्त मी स्वत करीन, पंडितजी ! पोलीस काय करू शकतात तें मी पाह्यळ॑ आहे !-_ | प्रयदशनन मार्गे न पाहतांच पंडितजींना अगदीं शांतपणाने उत्तर दिले. आणि तो आपल्या भोंवतीं उ: या असलेल्या दशिपायांपेकी एकाला म्हणाला --- माझ्या खोलांतलं टेबल पटांगणांत आणन ठेवा ल्ेकर !-.__* तो हृ सांगत असतांनाच दरवाजा उघडला गेला आणि जमावाचा लोढा वेगाने आंत घसला---- पटांगणांतील हिरवळीची सुंदर किनार त्या कुड, अनावर लोंढया- "चा पायदळा तुडवली गेली. कुंड्या कोलमडून फुटल्या आणि फुलझाडांचे तारवे उध्वस्त झाले--- काप भाणसाच्या पायांखालीं माणसेंहि सांपडून चगरलीं ! प्रियरशन निरचळ नजरेने लोकांचा तो क्षोभ आणि तो वेग. ती धावपळ आणि तो हलकल्लोळ पहात होता--_- | | सिटीसाहेच घावर्‍या घावऱ्या घांबतच त्याच्याजवळ आले--- आणि आपलें घामाने थबथबलेळें कपाळ पु्ीत म्हणाळे---- “ ळोक फार खवळलेळे आहेत. आपण ओझपल्या खोलींत जाल तर बरं होईल! मी फोन करून आणखी माणसं बोळावीत आहे !---” “तुम्ही फोन करूं नका. लोक कितीहि खवळलेळे असले तरी मला त्यांना मिण्यांच कारण नाहीं. मी त्वांना शांत करूं दाकेन ! ” शटर याड वाट करून देण्यासाठीं पोटीस शिपाई धांवत पुढें आले- त्यावरोवर तो त्यांना म्हणाला, “ तुम्ही सारे पोषपाशीं उभ रहा या घेळी कोणीदि माझ्यावरोबर नको !--- .* मी बरोबर यायला तर हरकत नाहीं ना तुमची (--” “* कोण उत्तमराव? भय्या, तुम्ही हवेतच या वेळीं माझ्या त्यां, उत्तमरावांचा हात घट्ट धरून म्हटले त्याच्या भोंबतीं आतां लोकांचा गराडा पडला आणि तो गराडा कगाकषगीं | वादत दाता पण त्या गराड्यांतले लोक त्याला आदबीनें वाट देत होते. त्यांत- ज्याच दद्दा बारा तरुणांनी त्या दोघांच्या भांबतीं साखळी केली होती--- भरतीच्या तुफान लाटेवर स्वार होऊन उत्तम पोहणारा पुढे निघून जावा आणि गटंकळ्या खात मागें राहिलेल्या माणसांनी तं हृदय चकित होऊन पहावें, त्याप्रमाणे पोन्पेपा्शीं पायऱ्यांवर उभे असलेले पांडेतजी आणि पोटीस अधिकारी तो विलक्षण देखावा स्तिमित मनाने पदात दोते-- न्या स्ववळलेल्या जमावांतून, मुख्य प्रधानांच्या जवळ जाण्यासाठी चारडल्या त्या जबरदस्त रेटारेटींतून वाट काढण्यासाठीं विठोबा आणि यांच सहकारी धडपडत होते-- ___ विटावा सारख वाटत होतें कॉ, या वेळीं जर मुख्य प्रधानांवर कुपया काही केकळ, कांदीं अतिप्रसंग केला, तर आपली केवटी नासुण्की !--- म्हणून ता सारखा दोन्ही हात वर करून लोकांना बसावयाला सायन हाता; आतितेन वागण्याचा आदेश देत ओरडत होता---- .€-4-4 ण त्याच्याकडे कोणी दुंकूनहि पहात नव्ह व्हते --- चार्‍्या जमावाचा ओघ, सगळ्या लोकांचीं अंतःकरणे या वेळीं प्ट्काऱच व्यक्तीकडे ओढलीं, खेचलीं गेलीं होतीं-- आणि पुराच्या प्रचंड लोंढ्यांत जसा प्रचंड भोवरा उत्पन्न व्हावा -__ त्याप्रमाणे टेबलाजवळ पोंचलेल्या प्रियदर्शानच्या भोवती शेकडे कांचा घेर पडला होता | त्यानें टेबलावर चढण्यासाठी दोन्ही हात रेकठे आणि तो उडी पारून वर चढणार--- तना तोंच त्याच्या भोंवतालरू ठच्या सांखळींतील तीन तरुणांनी यवृटकन उचचळून त्याला टेबलावर उभा केला! | तत्क्षणींच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, महात्माजींच्या नावार्‍्चा प्रचंड जयघोष झाला--- त्याचा पांढरा दाभ्र पोषाख किंचित्‌ श्रांत पण हसरी मुद्रा, उन्हार्‍ची तिरीप तोंडावर पडली असतांहि आत्मावेश्‍वासाने जमावाकडे ब्हाणार प्रसन्न नेत्र आणि डोक्यावरील टोपी थोडी मार्गे झुकल्यामुळें उभतला दर्शविणारा विशाल भालप़द्श !--त्यानें एकवार सगळीकडे (जेर 'ककून लोकांना बंदन करतांच याच्या नांवाचा जयजयकार झाला. त्याबरोबर त्याने स्मित केलें "उन्हाच्या तिरीपेंत त्याची धवल दतपंक्ति हिरकण्यांप्रमाणे ळकल्ठी; त्याचें आरक्‍्तगोर सुख सूयंकिरणांनीं उमललेल्या तांबूस मलासारखे लोकांना भासले !-- उ्भाणि खड्या मोहक हिंदींत बोलावयाला त्यानें सुरवात केली ““बांधव हो!” | त्याच्या तोंडून तो गभीर शब्द कानावर पडतांच तो खवळलेला ॥ज ल्षणाधांत शांत झाला १८३ : व्रांधवहो, मी प्रथम आपली माफी मागतो. आपण एवढया उन्हांतून मला भेटण्यासाठी आलां असतां आपल्याला इतका वेळ तिष्ठत > रावे लागे, यावद्दळ मला अत्यत खद वाटतो. यांत पोलिस ५विकाऱ्यांचा कांदींदि दोष नाहीं. असेंब्ठीचें काम आंत चाढू आहे. र्‍या कामांत व्यत्यय येऊं नये म्हणून त्यांनी आपल्याला आंत घेतलें नादी. आपल्यापेक्री कांढींना छड्या मारलेल्या | मी पाहिल्या; -त्याबद्दलहि नो अत्बंत दिलगीर आहे. आपल्याला मारण्यांत आलेल्या त्या ठड्यांचे वळ माझ्या अंतःकरणावर उठले आहित, दहे आपण लक्षांत घ्या. माझ्या -रीला आठेल्या आपल्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या आतांच क्क, क विक्रय *४ ८६ नला सांगितल्या. बांधवहो, मी मुख्य प्रधान असलों, तरी स्वतःचा मुखत्यार नाहीं; स्वतःच्या कल्पनांप्रमाणे वागावयाला आणि तत्त्वांप्रमाणे. चालावयाला मोकळा नाहीं. राष्ट्समचा सेवक म्हणून मी मुख्य प्रधानाचे काम करीत आहे; त्या महान्‌ संस्थेच्या हुकुमाप्रमाणे मळा चालावयाचें आहे. त्या महान्‌ संस्थेने आखून दिलेला कार्यक्रम पार पाडणे हे माझें पहिलें कर्तव्य आहे. म्हणून मी त्या महान्‌ संस्थेच्या सूत्रधारांचा सल्ला घेतल्याशिवाय आपल्याला कोणतेंहि आश्‍वासन देऊं शकत नाहीं!--” त्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतां'च लोकांत थोडी चलबिचल झाली-- “ पण मी व्यक्तिदाः काय करण्याचे योजले आहे, ते आपल्याला मोकळ्या मनानें सांगतो. छोट्या शेतकऱ्यांच्या साऱ्यांत आम्ही केठेली कपात तुम्हांला माहीतच आहे. पण तेवढचाने शेतकऱ्यांचे दैन्य कमी होत नाहीं, याची मला जाणीव आहे. म्हणून मी असें ठरवले आहे कीं, या नव्या वर्षी सरसकट बीस टक्‍के सारा कमी करायचा---” त्यानें त्या घोषणेचा उच्चार करतांच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि त्याच्या नांवाचा जयघोष झाला-- | 4. : “ मंत्रिमंडळ स्थापन झाल्याबरोबर कामगार बधूनीं आम्हांला केलेल्या पानसुपारीच्या वेळीं जें आश्‍वासन मी त्यांना दिलें होते, तें माझ्या लक्षांत आहे. कामगारांचा प्रश्‍न कायमचा मिटविण्याचा एकच उपाय मला दिसतो. तो म्हणजे जीवनवेतनाचें प्रमाण निश्‍तित करणें. या प्रश्‍नाला अर्थातच अनेक बाज़ आहेत. पण प्रांतांतील गिरणधंदा आणि इतरहि सर्व धंदे यांच्या परिस्थितीची पहाणी करून आणि त्या- बरोबरच कामगारांच्या योग्य गरजा लक्षांत घेऊन जीवनवेतनाचें प्रमाण ठरविर्णे अवश्य आहे. त्यासाठीं एक कमिटी नेमण्यांत येईल आणि वहुधा येत्या जुठेपर्येत मी जीवनवेतनाचा कायदा असेंब्लीला सादर. करीन. तोंपर्यंत मात्र आपल्याला वाट पहावी लागेळ-___” ' आमची हरकत नाहीं', “: आमची हरकत नाहीं? , असे आवाज एकदम जमावांतून उठले. “ विणकरांचा प्रश्‍नहि असाच गुंतागुंतीचा आहे. पावरल्‌मवर निघणारा जनानी माळ कायद्यानें बंद करणें कितपत शक्‍य होईल, याची मला कल्पना नाहीं. पण सहकारी तत्त्वावर विणकरांची संघटना करण्याची आणि त्यांना काम पुरविण्याची योजना सध्यां तज्ज्ञांकडून तयार केली जात आहे. आपल्या सूचना मी त्या तज्ज्ञांपुदे ठेवीन. आपल्या प्रांतां- तीळ कसबी विणकर देशोधडीला लागावेत हें खरोखरी सरकारला कमी- पणा आणणारे आहे आणि या गोष्टीची सरकारला जाणीवहि पण आहे; "हून माझ्या लक्षांत विणकरांची देन्यावस्था येतांच आम्ही ह्या प्रश्‍न तज्ज्ञांकडे सोंपविला. त्यांच्याकडून योजना तयार होऊन येतांच सरकार ती अंमलांत आणण्याचा प्रयत्न करील. मला जै आपल्याला सांगावयाचें होते, ते मी खुल्या दिलाने सांगितळें आहे. आणि मला आशा आहे कीं, माझ्या या योजना अंमलांत आणावयाला आपण बंधुभावार्ने मला जरूर तेवढा वेळ द्याल---” | १८५१९ तो हे शब्द उच्चारीत असतांनाच विठोबा टेबलावर चढला आणि त्याच्या रोजारीं उभा राहिला त्यानें पुन्हा एकदां लोकांना नमस्कार केला आणि तितक्यांत कोणीतरी टेबलावर आणून ठेवलेल्या खुर्चीवर तो वसला. त्याबरोबर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष झाला. तो जयनाद विरतांच विठोबानें बोलावयाला सुरवात क्रेली. “: मुख्य प्रधानांचें भाषण आपण सर्वांनी ऐकलेंच आहे. त्यांच्या मधर भाषणार्ने आपले सर्व कर॒ आणि दुःख यांचा परिहार झाला आहे. त्यांनीं सरकारतर्फे कोणतेहि आश्‍वासन आपल्याला दिलेळें नाहीं जें आश्‍वासन दिलें आहे, तें स्वतःतपा, एका व्यक्‍तीतफ म्हणून दिलें आहे. पण मुख्य प्रधानांची कळकळ आणि प्रामाणिकपणा आपणा सवांना माहित आहे. त्यांच्यासारखा स्वतःच्या शब्दाला जागणारा चारित्र्यवान मनुष्य आपल्या प्रांतांत दुसरा नाहीं. त्यामुळे त्यांनीं व्यक्तिदाः म्हणून जे आश्‍वासन आपल्याला दिळे आहे, त्यावर आपण निःदोक मनाने विश्‍वास ठेवा. कोणत्याहि सरकारी घोपणेवेश्षां त्यांच्या शब्दाची किंमत जास्त आहे. कारण, प्रसंग आला, तर आपला राब्द खरा करून दाखविण्यासाठी ते कोणताहि त्याग करावयाला मिनदिक्कत तयार होतील !--? विठोबाचें ते वाक्य कानांवर पडतांच पुन्हा जमावाने प्रियदर्शी - नच्या नांवाचा जयघोष केला. आतां ती अनाहूत सभा संपली होती. पण रेबळलाभोंबती . पडलेला लोकांचा गराडा कमी होईना आणि प्रियदर्शीनला खाली उतरतां येईना. कांहीं लोकांनीं पुर्ढे होऊन त्याच्या पायांना स्पर्शी केला. त्याबरोबर पाय झटकन मार्गे घेऊन प्रियदर्शनने म्हटळे --_- १८६ “ एका माणसानं दुसर्‍या माणसाच्या पायांना स्पर्दा करणं हा मानवतेचा उपमद आहे. मी तो तुम्हांला करूं देणार नाहीं--- “ मग महात्माजी कसे आपल्या पायांना स्पर्श करूं देतात ?---?* एका तरुण कामगाराने विचारलें. “लोक जुलम करतात महात्माजींवर ! शिवाय ते दैवी पुरुष आहेत. मी तुमच्यासारखाच, तुमच्यांपेकींच एक सामान्य कार्यकर्ता आहे----? प्रियदशनन उत्तर दिलें पण लोकांची गर्दी हटेना. शेबटीं विठोबाने खालीं उतरून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने येबलाच्या एका बाजूकडील लोकांना मागे हटविले त्याबरोबर प्रियदर्शानवे खालीं उडी टाकली. तेव्हां पुन्हा टाळ्यांचा गजर झाला. पोलीस आणि कामगार या दोहोनीं मिळून त्याच्या भोंबती साखळी केली-- | | आणि उत्तमरावांसह तो. आपल्या खोलींत परत आला--- _ आंत आल्याबरोबर उत्तमराव त्याचे दोन्ही हात आपल्या हातांत घेऊन म्हणाले-- “आज तुम्ही केवढा जय मिळवलात, प्रियदरीन !-- : हो. पण कुणाला ठाऊक या जयाची काय किंमत द्यावी लागणार आहे ते !--' 79 अंतपेनाचका किणेय “काय विलक्षण धाडस तुझं आजचं, प्रिया! मी गच्चीवरून तुल्टा गर्दीत शिरतांना पाह्यलं न्‌ मला सुचेनासं झालं कांहीं! द्विवेदी- साहेब न्‌ चतर्जीसाहेब दोघे उभे होते माझ्या दोजारीं. त्यांना सारखी धास्ती वाटत होती काय होतं न्‌ काय नाहीं याची !--” “<त्यांना धास्ती वाटणं स्वाभाविक आहे, माई! लोकांचा क्षुब्ध झालेला जमाव पाह्यला कीं, या सिव्हिळ सव्हेटांना लाटी चालळ- वायचा किंबा गोळीबार करायचा हकूम सोडायचा एवढंच पक्त माहित असतं । तरी द्विवेदी ह्या पुष्कळ समज़तदार माणस आहे कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळीं तो डे. कमिशनर होता इथं. पण त्यान हातां होइल ता निकरावर येऊं दिल्या नाहींत गोष्टी ! त्याच्या इतका चांगला चीफ सेक्रेटरी आम्हाळा मिळणं कटीण झालं असतं !--” पण, 'प्रिवा, चतर्जीला काय गरज होती आज असेंब्टींत हजर श्ट्ट रहाण्याची! गव्ह्नरसाहेबांच्या सेक्रेटरीचा कांहीं संबंध नाहीं तसा असेंब्लीश्ीं. मला वाटतं, मुद्दाम गव्हनरसाहेवांनींच पाठवळंं असलं पाहिजे त्यांना आजचा प्रसंग पाह्यला ---” | “ असेलहि कदाचित्‌ . आपल्याला प्रत्येक घडामोडीची खरीखरी हकीकत कळावी म्हणून फार दक्ष असतात. गव्हनरसाहेब अलिकडे, ी “बाकी त्या दोघांच्यादहि मनावर फार चांगला परिणाम झाला आजच्या ग्रसंगाचा । तूं बोलळायळा सुरवात केल्याबरोबर जेव्हां एकदम सवंत्र शांतता झाली, तेव्हां द्विवेदीसाहेब मठा म्हणाळे देखील हा व्यक्तिगत जय आहे मुख्य प्रधानांचा म्हणून !---” | “ पण उमा, हा जय कितपत रिकाऊ आहे याचा विचार केला आहिस का तूं? सभाजय हा पुष्कळदां समयसूचकतेवर अवलंबून असतो. मी जर त्या वेळीं पंडितजींचा सल्ला प्रमाण मानून माझ्या खोलींतच बसून राह्यलों असतों, तर लाठीहइल्याशिवाय जमाव मागं हटला नसता आणि माझे नांव साऱ्या हिंदुस्थानांत बदूदू झाळ असतं! राजाजी संप झाल्यावरोबर संपाच्या ठिकाणीं जाऊन तो मोड शकतात. असेंब्ली हॉलवर चाठून आलिल्या किसानांच्या मोर्चांची गोड शब्दांनी समजूत घाडून खेरसाहेब त्याला परत लावतात. मग मी या आमच्या जमावाला शांत केळे यांत मोठेपणा किंवा जय केसला माझा? माझ्या मनाला खेद वाटतो तो एवढाच कीं, मुख्य प्रधान असून सुद्धां मी आज लोकांना कांहीं निश्चित आश्‍वासन देऊं शकलों नाहीं !-_” “कां बरं? तूं जे बोललास तें तर निश्‍चित होतं सगळं !-__? “< हो. खरं आहे तुझे म्हणणं, उमा! पण तीं सगळी आडवासनं मी एक व्यक्ति म्हणून दिलीं आणि तीं जर उद्या मला पूर्ण करतां आलीं नाहींत, तर मग | 4 अस्सं | 22 १ ८८९ : खरं आहे तुझे म्हणणं, प्रिया! कारण ह्विवेदीसाहेब मला शतकऱ्यांसंबरंधीं एवढी निश्‍चित घोषणा करायला नको होती शि पका नत ख्य प्रधानांनी !-ण :: का करायला नको होती? वाजारभाव बेसुमार घसरल्यामुळे अतकरी अगदीं मरगळीला आला आहे आता सालोसाल तहकुबी तकावी किंवा माफी देण्यापेक्षा एका विशिष्ट प्रमाणांत जर आम्ही सारा कमी केला, तर रोतकर्‍्याच्या प्रश्‍नाची आमच्या मार्गे लागलेली वचना सात्रीनं कमी होइल आम्ही दरसाल तहकुबी, तकावी किंवा प्राफी देतों वांचा अथच हा का, शेतकऱ्याच्या ठिकाणीं सारा देण्याचं त्राग उरलेलं नाहीं हे आम्हांला पुरपूर कळून चुकल आह. मग असल तात्पुरते बाह्य उपाय योजून रोगाचे मूळ कायम ठेवण्यापेक्षा सारा वीस किंवा पंचवीस टक्के कमी करण्याची ही अवघड इस्त्रक्रिया एकदां करून टाकलेली बरी नाहीं का?--सिव्हिल सव्हंटांच्या दृष्टीनं विचार करून शेतकऱ्यांचा प्रश्‍न कधींहि सुटणार नाहीं, माई ! ते फक्त राज्यकारभाराच्या सोईच्या दृष्टीने सगळ्या प्रश्‍नांकडे पहातात. पण राज्यकारभार हा माणसांकरितां आहे, माणसं राज्यकारभाराकरितां नाहींत :--” | “ खरं आहे तुझ म्हणणं, प्रिया! पण उत्पन्नांत जी जबर तूट येइल ती कशी भरून काढणार तूं १--- “ त्याचाच विचार मी गेले दोन महिने सारखा करतों आहें, उमा! एक गोष्ट तर मी ठरून टाकली आहे अगदीं. पुढच्या वर्षी दारूबंदीचा कोणताहि नवा कार्यक्रम हातीं घ्यायचा नाहीं--? “ पण तो तर महात्माजींचा कार्यक्रम आहे !--” “ असेल! पण मनुष्य जगला तर दारू पिईल कीं नाहीं! शेतकऱ्याला प्रथम जगू द्या. नंतर वळू दारूबंदीच्या प्रश्‍नाकडे! मी स्पष्टच सांगणार आहे बापूंना माझं हे मत! गेल्या खेपस पहिलंच १र्० वर्षे होतं आणि मीहि नवीन होतों, म्हणून मी गप्प बसलों. पण , आतां बर मी गप्प बसलो, तर राज्याधिकार हातीं येऊनसुद्धां माझ्या मना- प्रमाणे कांहींच करतां येणार नाहीं मला ! यापेक्षां मुख्य प्रधानपद सोडलेलं काय बाईट १-__” त्याच्या बोलण्यांतला तो आवेश पाहून प्रियवदा आणि उमाकांत हीं दोघेहि स्तिमित झालीं. जेवण आतां बहुतेक संपत आले होतें. असेंब्लीची बेठक चाळू असली, म्हणजे प्रियदर्शनकडे रोज सात आठ सभासद तरी जेवावयाला असावयाचे; व उत्तमराव आणि दाजीसाहेव यांचे रात्रीर्चे जेवण तर रेट्कून त्याच्याकडे होत असे. पण आज असेंब्डीची बेठक संपल्यावर त्याने कोणालाहि आमंत्रण दिले नाहीं; व उत्तमरावांनीं जेव्हां त्याच्या गाडींत बसण्याची इच्छा दर्शविली, तेव्हां तो त्यांना अत्यंत भ्रांत आवाजांत म्हणाला, “आज मी फार थकलॉंय, उत्तमराव! तुम्ही न्‌ दाजीसाहेब रात्रीं नवानंतर या. मग बोलत बसू आपण----” घरीं आल्याबरोबर त्याने चहा घेतला आणि अशोकला बरोबर घेऊन तो शहरापासून पंधरा भेलांवर कोराडीच्या बाजूला नदीकडे फिरावयाला गेला. | अशोकच्या सव रस्ताभर चाललेल्या वडबडीचा मात्र त्याला कांहीं त्रास वाटला नाहीं. एकाद्या हिरव्यागार वृक्षाच्या गर्दी छायेखाळीं आपण दगडाला डोकें टेकून पडावे आणि वरून पाखरांची गोड किलबिळ सारखी कानांवर येत असावी --ती किलबिल जशी अस्त मनाला आल्हाददायक वाटते, तशी अशोकची ती गडबड न्‌ बडबड त्याच्या श्रांत मनाला सांत्वनकारक वाटत होती. नदीच्या काटीं आल्यावर त्यानें मोटार उभी केली आणि तो अद्मोकला घेऊन खालीं उतरला. | १९३१ मावंळत्या सूयाचे ऊन त्यां नदीच्या रोड पात्रावर, तिच्या दोदीं बाजूच्या त्या काळ्याभोर शेतजमिनीवर आणि भोंवतालच्या काळसर गद झाडीवर पडलें होते. त्या सोनेरी प्रकाशाने उजळलेली ती ग्रुष्क संतप्त सि ---गरम वाऱ्याच्या झळा हे जणु निःरवास होते तिचे! नदीच्या खंडित ओघांत जांगोजाग सांचळल पाणी उन्हांत चमकत होते. एकाच्या क्षथी माणसाच्या डोळ्यांतलटी चमक जश्यी भेसूर दिसावी, तसा तो सांच- ठेल्या पाण्याचा चमचमाट वाटत होता नदीच्या पात्रांतील वाहत्या पाण्याजबळ असलेल्या घोंडयावर एकाद दुसरा बगळा ध्यान लावून बसला होता आणि आकाशांतून फडफड करीत वक्र गतीने उडणारी बगळ्यांची रांग उन्हाच्या तिरीपेत तुटून ओघळण्याच्या बेतांत असलल्या तोरणा-. सारखी दिसत होती | आपण पाण्याजवळ जाऊन बसलो तर आपल्याला थोडे बरे बारेळ, अद्या समजुतीने प्रियदर्शन प्रवाहाजबळच्या एका दगडावर जाऊन बसला. 0... आणि अश्योकला त्यानें म्हट, “ अज्योक, पदा बरं वाळूत दख दिपले सांपडतात का £---” । | त्याबरोबर अश्योक घांबत जाऊन रेतींतेळे लहान लहान शंख. शिंपले गोळा करू लागला | पण त्या एकांत आणि निःशब्द स्थितींतसुद्धा प्रियदरानच्या मनाचा . . क्षोम कमी होईना क. दपारी घडलेला तो सारा प्रकार अद्याप त्याच्या डोळ्यांपुढून र हळला नव्हता. लोकांना जे आहवासन त्यान व्यक्तिशः म्हणन दिले. होतं, ते त्याच्या मनांत सारख घोळत होते ग ते आदवासन पूर्ण करणे आपल्याला शक्‍य आहि का? : पंडितजींनी जे नवे अदाजपन्नक असेब्लीला त्याच दिवशीं सादर का केळे होते, त्यांत दारूबंदीच्या कायक्रमांचा पुढला हसता जाहीर केलेला. १९२ होता. शेतसारा कमी करण्यासंबंधी एक चकार शब्दहि त्या अदाज- पत्रकात काढलेला नव्हता. या बेठकींत ते॑ अंदाजपत्रक एकदां मंजर होऊन गेल्यावर मग आपण काय करूं शकतो १ आणि आपलीं आश्‍वासने जर आपण पूर्ण करूं शाकलों नाहीं तर सावेजनिक जीवनांतली आपली मातबरी ती काय उरली १ आच्या मनाला हा एकच प्रश्‍न सारखा डिंवचीत, दंश करीत होता आणि त्यामुळें त्याचें मन विलक्षण विव्हळ व्याकुळ होऊन गळें होत त्याला मार्गे दिसत नव्हता असे नाहीं; पण त्या मार्गावर पाऊल टाकावयाला त्याचे मन कचरत होते दद्दांचा रोष आणि कांताचे अश्र यांची परवा. न करतां त्याने आठ वषापूर्वी कायदेभंगाच्या चळवळींत उडी घेतली त्या वेळीं त्याने कोणाचेहि ऐकलं नाहीं; फक्त स्वतःच्या मनाचे ऐकले. या आपल्या मनस्वी वतनामुळे त्याची स्वतःची आणि कुटुचाची जी हानि झाली, ती त्याने मुकाट्याने सोसली पण आजची परिस्थिति निराळी होती. त्या वेळीं एका कुटुंबाचा प्रश्‍न होता; तर आज एका पक्षाचा, एका संस्थेचा, पर्यायाने सर्व देशाचा प्रश्‍न आहे. शेतसारा कमी करण्यासाठीं दारूबंदीचा घोषित कार्यक्रम जर आपण तहकूब केला, तर पक्षाला काय वाटेल? ज्या कांग्रेस संस्थेचे सवक म्हणून आपण आज सुख्य प्रधानपदावर विराजत आहोंत. तिच्या 'रजेघारांना काय वाटेल! ज्या बापूच्या कृपेनें आपण प्रांतांतल्या साऱ्या पुढार्‍यांना मार्गे टाकून सावेजनिक जीवनांतील अत्यच्च पद पटकावले तया आपूना काय़ वाटेल? दद्दांचे आणि कांताचे म्हणणें आपण ऐकल नाहा. कारण त्या बळां आपण स्वतःचे मुखत्यार होतों. पण महात्माजींचा गब्द आपण मोडू शकतो का ? त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध आपण जाऊं शकता का? १२ १९३ त्या एकच एक दंकेने त्याचा मार्ग दुष्कर करून सोडला होता. एकदां त्याला वाटे, आपल्या सवे अडचणी, प्रांतांतील दलितांच्या मागण्या आणि आपण त्यांना दिलेलीं आरवासर्ने महात्माजींपुटें मोकळ्या मनानें मांडली, तर ते खचित आपल्या योजनेला मान्यता देतील पण, त्याच क्षणीं त्याच्या मनांत असा विचार चमकून जाई कीं त्यांनीं जर आपल्या .योजनेबद्दळ नाराजी दर्शविली, कांही दिवस थांबा- बयाला सांगितळें किंवा अजिबात सल्ला द्यावयाचा नाकारला तर £--.. --“-तर आपली गति काय होइल? तो दारुण विचार मनांत येतांच त्याने आपल्या दोन्ही कान- शिलांवर हाताचे तळवे टेकून तीं घट्ट दाबलीं-- __ स्याच क्षणीं वाळृंत खळत असलेल्या अशोकाचे लक्ष त्याच्याकडे गर तो एकदम प्रियदर्शनच्या जवळ आला आणि त्याने कानरशि- लांबवर टेकलेल्या हातांवर आपले चिमुकळे हात ठेऊन म्हणाला __ “ताता, तुमी असे का बसलांत आद? बोलत का नाई माझ्याबळोबळ १ हे बघा, मी किती तळी शिंपले आणले आहेत ! त्याच्या त्या अनाण सहानुभतीने ओथंबलेल्या शाब्दांनीं प्रिय रोनच्या गुदमरलेल्या, संतप्त मनाला केवढा तरी विरंगुळा वाटला! यानें अशोकळा जवळ ओढले आणि त्याच्या गालावर आपले ओठ टेकून म्हटलें, “ बाळा, मी आज थकलोंय रे फार! म्हणन वसळांय अद्या रीतीनं! पण चल, आतां घरीं जाऊं या आपण अधार पडायला लागला --” | “नाइ. अजून उजेड आहे पुष्कळ! तुम्ही अंधालाला भितां ताता १---”” | & | अशोकने अगदीं सहज विचारला तो प्रश्‍न पण प्रियदर्शन चमकल्यासारखा झाला तो प्रश्‍न ऐकून, “ नाहीं रे अंघाराला कशाला भ्यायचं !---” १९७ “ अंधालांत दिसत नाई म्हणून !--” “ अंधारांतसुद्धां दिसते बाळा, माणसानं प्रयत्न केला तर! पण तुला घरीं जायला उशीर झाला तर मा रागावणार नाहीं का तुझ्यावर १-” “ तुमच्या बलोबळ मी असलो, म्हणजे मा कधीं नाई लागावत माझ्यावल! माझे हे शंख शिंपले कुठं ठेऊं ताता १ “वला, मोटारींत ठेऊं आपण ! पण घरीं न्यायचे का हे सगळे? काय उपयोग आहे यांचा £-- | “६ तुमच्या टेबलावळ तल केवला तली शोख आहे! मी माझ्या टेबलावल टेवीन कागद उडू नयेत म्हणून !--” “बरं | चला, मोटारींत बसूं या आपण आतां--” त्या क्षन्ध, अनिश्चित मनःस्थितींतच तो परत आला पण “सागर व्हिला/मधील वातावरण आज विजयाच्या उल्हासाने दुमदुमलेले होतें असेंब्लींतील कॉंग्रेस पक्षाच्या सभासदांपैकी तीस पस्तीस सदस्य त्याला भेटण्यासाठी घरीं येऊन गेले होते; व त्यांपैकीं कांहींनीं तर अमि- नंदनाचीं पत्रेहि लिहून ठवलीं होतीं. . तो आपल्या अभ्यासिकेत आल्याबरोबर उमाकांताने तीं सवे पत्रे त्याच्यापुढे ठेवलीं. पण तीं पत्रे उघडून न पहातां टेबलावरला मोठा थोरला शंख त्याने त्या पत्रांवर मुकाट्याने ठेवला आणि श्रांत आवाजांत उमाला म्हटलें-- “ उमा, जेवायची तयारी असेळ, तर वाढायला सांग. माई आल्या आहेत का? त्यांनच्चंहि पान घ्यायला सांग आपल्याबरोबर---? “< त्या केव्हांपासून वाट पहाताहेत तुझी. पण तूं कुठं गेलास याची कुणालाच कांहीं कल्पना नव्हती-- पण उमाने मुद्दाम विर्‍चारलेल्या त्या सूचक प्रश्‍नाकडे त्याचे क्ष नव्ह्ते. तो ऊपत्यांच विचारांत गक होता आणि त्याचे विचार १९५ क्षणोक्षणी निरिचत होण्यासाठीं धडपडत होते त्यांने मियेवदेला आवेशाने ते उत्तर दिळें आणि नंतर त्याचे त्यालाच आश्‍चर्य वाटलें आपल्या. तोंडून तो उद्वार, मुख्य प्रधानपद सोडण्याचा तो संकल्प अचानक बाहेर पडल्याबद्दल ! जणं कांहीं त्याच्या अंतमनाने कोणत्या तरी निवांत क्षणीं तो संकल्प गुप्चप ठरवून टाकला होता आणि आज योग्य क्षणीं तो अभा- वितपणें उच्चारून दाखविला, एवढेच ! पण आपल्या तोंडून अकस्मात निघालेले तै वाक्य ऐकतांच त्याचे त्यालाच एकदम हायसे बाटले; इतका वेळ मनावर पडलेले असह्य दडपण एकदम हलकें झाल्यासारखे वाटलें ! त्या निरिंचिततेच्या ऊर्मीत. तो अगदीं संथपणाने पुढें म्हणाला-- ८: माई, मी सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवलाय माझ्या मनादीं! कामगारांसाठीं जीवनवेतनाचा कायदा, शेतसारा पंचवीस टक्क्यांनी कमी करणे, शाळा-कॉलेजांतून नेमबाजीच्या शिक्षणाची सोय करणं आणि स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या. देखरखीखालीं जिल्ह्याजिल्ह्यांतून नागरिकांचीं संरक्षकदळे (ठा ४०७05) उभारणे असा येत्या बर्षांचा कार्यक्रम आहे माझा. तो मीं बापूंपुढं ठेवणारआहे. त्यांनीं जर त्या कार्यक्रमाला मान्यता दिली तर ठीक! नाहीं तर-- “: नाही. तर काय £(-- प्रियवदेनं सभय उत्कंठेन विचारलें “ नाहीं तर त्या वेळीं माझी अंतःकरणप्रवृत्ति मला जसं सांगेल तसा वागेन मी! “आंतला आवाज? ही चीज कांहीं एकट्या महात्मा- 111111 माणसाला त्याचा “आंतला आवाज संदयाच्या आणि संमोहाच्या क्षणीं योग्य मार्ग दाखवीत असतो !---“” १९६ सागर व्हिलामध्ये ज्या वेळीं हे संभाषण चाल होतें. त्याच वेळीं एम्पायर हेटेळमधील मोहनच्या खोलींत तो आणि अण्णासाहेब यांच्या- मध्येद्दि त्याच विषयाची चचा चालली होती. दोघांच्या मधोमध असलेल्या टेबलावर मद्य आणि लेमन यांच्या फोडलेल्या बाटल्या, अधवट संपलेले चषक आमि खाद्य पदाथीच्या प्लेय्स ठेवलेल्या होत्या. अशा प्रकारच्या जेवणाच्या वेळीं जो उल्हास अण्णासाहे- बांच्या तोंडाबर नेहमीं दिसत असे, तो आज अजिब्रात दिसत नव्हता. उलट नाकाच्या दोन्ही बाजूंनीं उतरून खालीं जिवणीला येऊन भिडलेल्या त्यांच्या तोंडावरील दोन सुरकुत्या मात्र जास्त दाट दिसत होत्या; व ते खालीं मान घालून प्लेटमधीलळ पदार्थ कांट्याने निष्कारप चाळवीत असतां त्यांच्या ऊध्यमुख नाकपुड्यांची थरथर जोरानें चाळू होती. मोहन अतिशय गंभीर होता. विलक्षण मानसिक थकवा आल्या- वर माणसाच्या चेहऱ्यावर जी एक विवणता आणि डोळ्यांवर जी एक ग्लानि येते, ती त्याच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होती. त्यांन चषक उचढून एक घुटका घेतला; व रुमालाने जिवणीच्या कडा पुसून म्हटले-- ५: मग स्पष्ट सांग तूं काय करणार आहेस ते. बाकी तुझ्या स्पष्ट सांगण्यालाहि किंमत नाहीं फारशी! आजच्या मोचांबरोबर हजर राह- ण्याचेहि वचन दिले होतंस तूं मळा, पण आयत्या बेळीं गायब झालास आणि सगळा डाव अंगलट आला तुझ्या या अबसानघातकोपणामुळे !? :८ मुला का उगाच दोष* देतोस ? माझा येऊन जाऊन येवढाच टोष कीं, मी मोचांवरोबर हजर राह्यलों नाही. पण, समज, मी जरी मोऱचांवरोबर हजर असतों, तरी प्रियद्रोनच्या त्या मिठूठास भाषणानंतर मी जर बोलायला उभा राह्यलों असतों, तर लोकांनीं खालीं बसवला असता मला !-- र :: पण तूं अजिबात गैरहजर का राह्यलास १ उपयोग जाला असता १९,२५७ किंवा नसता ! पण बचन दिल्याप्रमाणे हजर रहाणं हे तर तुझं कतेव्य होतं ना? ते तूं कां केले नाहींस? तुझा हा सगळा अवसानघातकीपणा पाह्यला म्हणजे अशी भीति वाटते कीं, उद्या संप सुरू होण्याच्या वेळीं सुद्धां तूं पुण्याला किंवा महाबळेश्‍वरळा जाऊन बसशील---” “ नाहीं रे बाबा! संपाचा निकाल लागेपर्यंत कुठं जाणार नाहीं झी |! मग या उन्हाळ्यांत होरपळन गेलो तरी वेहत्तर-- अण्णासाहेब तोंडांतळलो सिगारेट रक्षापातरावर ठेऊन त्राग्याने उद्गारले आणि नंतर एक घुटका घेऊन घसा साफ करीत म्हणाले--- “पण संप घडवून आणण्याची जत्राबदारी मात्र तू माझ्यावर टाकू नकोस! तो विठोबा जोंपर्थंत युनियनमध्ये आहे, तोंपर्यंत कोण विचारतो आपल्याला तिथं ? तूं जर काळे, शेळके वगैरेंच्या हातांवर पन्नास पन्नास रुपये ठेवशील, तर संप घडवून आणतील ते बाटेल त्या मार्गानी !--” :: इतके पैसे कुठून आगूं मी त्यांना चायला? सध्यां मी पैश्याच्या किती अडचणींत आहे याची कल्पना नाहीं तु इझाबेल्च प्रकरण आंतल्या आंत मिटवण्यासाठी पांचर्दी रुपये ख्चे करावे लागळे मला त्या दिवशी !-- :£: पण या मोर्चासाटठीं दीड दोन हजार रुपये खच करायला तयार होती ना आपली मडळी १--- । :< हो. पण मोर्चा यशस्वी झाला असता तर! जे चारशे रुपये त्यांनी मला आगाऊ दिले, ते सारे पहिलवानांना वाटण्यांत, दारू पाज- ण्यांत आणि बाहेर गांबांहून आलेल्या माणसांना जेवायळा 'घालण्यांत उडाळे! आणखी उल्ट पदरचे शेभर रुपये मात्र गमावून वसलों मी या उद्योगांत! एवढं सगळं करून आज संध्याकाळीं पंडितजींची नाहीं नाहीं तीं बोळणीं ऐकून व्यावीं लागलीं मळा । हें बघ अण्णा; मीं त्यांना वचन देऊन चकलो आहे आज ते पचमढीला गेल्यावर एप्रिलच्या पंधरा तारखेच्या आंत संप घडवून आणतां म्हणन-- १९८ :: फुकट 'दिर्ठस का लू हें वचन त्यांना, मोहन £--? “ हो. संप प्रत्यक्ष सुरू होईपर्यत तरी आपल्या हातांत कांहीं षंडण्या'चा संभव नाहीं. आणि तूं तर म्हणतोस कीं, काळे, शेळके वगैरेंना पैसे दिल्याशिवाय संप घडवून आणणं शक्‍य नाहीं--” “तें तर निरिचित आहे अगदीं ! मग कसं करायचं बोल मी यदी पुण्यालाच काय पण छिंदवाड्यालासुद्धां जात नाहीं. सारा उन्हाळा काढतों इथं तुझ्याबरोबर. पण पेक्याशिवबाय कसा घडवून आणणार संप (--? | | मोहन यावर कांहीं बोलला नाहीं. त्यानें अधवट जळलेले सिगा- रेंटरचें थोटूक रक्षापात्रांत टाकलें. नवी सिगारेट पेटविली आणि तिचा एंक दमदार झुरका घेऊन म्हटले--- “: बरं, किती 'ख्चे बेईल संप घडवून आणायला? मात्र लक्षांत ठेव, पहिल्या दिवशीं दंगळ मचून लाठीहल्ला करावा 'लागला पाहिजे पोलिसांना! नाहींतर मोचांसारखं व्हायचं आजच्या--” “त्याची नको काळजी तुला ! प्रियदर्ान पचमढीला असतांनी त्यांच्या गैरहजेरींत लाठीहल्लाच काय पण गोळीबारसुद्धां घडवून आणे आअकतो आपण! मी तर टरवून टाकलंय कीं, संप झाल्याबरोबर प्रथम विठोबा'ची तुरुंगांत रवानगी करायची !---” | :: विठोबाची तुरुंगांत रवानगी? आणि ती काय म्हणून £- -? ____ ६ अरे, तो मोकळा असला म्हणजे केव्हां संपावर विव्बा घालील यांचा नेम नाहीं. त्याला जर तुरुंगांत पाठवायची तुझी तयारी नसेल, तर संपाच्या भानगडींत पडटे नकोस, पण संप सुरू झाल्यापासून सहा तारसांर च्या आंतं तो तुरुंगांत जाईल अशी व्यवस्था केली पाहिजेस तू !--” : त्याला तुरुंगांत घातल्यार।बाय चालणार नाहीं का आपलं £-” “ मी. खात्री नाहीं देऊं शकत ! पण मग जर आजच्या मोचा- सारखा प्रकार घडला, तर त्याबद्दल मला नाहीं दोष देतां कामा तूं! १२९९ प्रियदर्दान पचमढीला असल्याचा खरा फांयदा विठोबाला तुरुंगांत घातल्याशिवाय मिळणार नाहीं आपल्याला--- “टीक आहे. मी तशी सूचना देऊन ठेंवतों हरनांमर्सिंगला !-- ५८ आणि हें बघ मोहन, एक हजार रुपये खर्च करावे लागतील आपल्याला या संपावर--- _ ६ एक हजार रुपये १ अण्णा, अरे मी आणू कुठून इतकी रकम आज £” “कां बर? तुझा एवढा थोरला सासरा उपयोगी नाहीं पडणारका तुझ्या ? त्याला फासण्या लावायला सुरवात कर तू आता हळहळ -- “८ अरे. तो निर्वाणीचा उपाय आहि अगदीं! ही इझाबेल आल्यापासून गेल्या दोन मद्दिन्यांत पाण्यासारखा पसा उडाला माझा --- “: बरोबरन्च आहे. ती जर पाण्याऐवजी दाख्ल्व पिते मुळीं दिवस- भर. तर पाण्यासारखा पैसा उडायचाच ! तूं कंपनीच्या पशाला हात नाहीं लावलास ना अजून £--- अण्णासाहेबांनी आपल्या तांबारलेल्या डोळ्यांनीं त्याच्याकडे रोखून पहात विचारलें | त्यांचा तो खोंचदार प्रश्‍न ऐकतांच मोहनचा चेहरा खाडदिशीं उतरला. पण तो लंगेच सावरून म्हणाला--- | : नाहीं रे, तेवढी पाळी नाहीं आली अजून | पण या संपावर जर हजार रुपये खर्चे करावे लागणार असतील. तर मग मात्र कंपनीच्या पैशाचा उपयोग करावा लागेल मला ! म्हणून म्हणता अण्णा, वू स्वतःच पेसे खर्च कर या वेळीं. मी प्रॉमिसरी लिहून देतों तुला हवी तर--- :: तुझ्यासारख्या जिगरदोस्ताकडून कोण घेतो रे प्रामिसरी १ पण, मोहन, मजजवळ पुरते शभर रुपवसुद्धा नाहींत या घटकेला--- ५८ अरे. काय थापा मारतोस, अण्णा! मी उद्यां बकांतून आंकडे आणतों तुझ्या डिपॉझिट्सचे-- 2२०० ५: आणशील बाबा! पण तीं सगळीं डिपॉझिट्स मुदतीचीं आहेत न्‌ पुन्हा बायकोच्या नांवावर आहेत. ती एक पै काढूं द्यायची नाहीं पमला--- *। :“म॒ग कर्स करायचं अण्णा, बोळ! हा संप तर झालाच पाहिज--- :: मृग माझं ऐक. तूं तूर्त कंपनीच्या पेक्याचा उपयोग कर! मागाहून पंडितजींकडून पैसे आले, म्हणजे भरून टाक ते. लक्षांत ठेव | या वेळीं आपल्याला युनियनच्या कार्यकरत्यांपांसून तों पोलिस इन्स्पेक्टरां पर्थेत सगळ्यांना पैसे चारावे लागणार आहेत !-- मोहन कांहीं बोलला नाहीं. त्यानें टेबलावरील बीरची बाटली उचळून दोन्ही चषक भरले; व त्यांत बफ टाकला. नंतर अण्णासाहेबांच्या दृष्टीला दृष्टि मिडवून तो म्हणाला-- ५ अण्णा, कंपनीच्या पैशाचा उपयोग करणं हें तूं समजतोस तितकं सोपं नाहीं. माझ्याविरुद्ध आधींच नाहीं नाहीं त्या तक्रारी गेल्या आहेत ईंरवरदासजींकडे. या लग्नामुळे माझी पत बाढली आणि दबल्या- सारखे झाले आहेत माझे शत्रु सध्यां! पण, समज, मी पैसे घेतळे आणि त्याच वेळेला जर दुदैंबानं इन्स्पेक्शन आलं, तर तूं रक्कम उभी केली पाहिजेस ताबडतोब---- | ः ते शब्द उच््चारीत असतांना मोहनचा चेहरा अल्यंत गंभीर झाला होता. | अण्णासाहेबांनी त्याची दृष्टि टाळली. क्षणमात्र ते स्तब्ध होते पण नंतर संथपणाने म्हणाले-<- “या संपाच्या खर्चापुरती जबाबदारी घेतों मी ती. ठरल मग | सगळं १' चल उचल ग्लास, गुड लक !--?” | त्यांनीं चषक एकमेकांना मिडवून मंद्यपानाला प्रारंभ केला. ०२०१. संदाचा कळी सकाळीं साडेसहाच्या सुमारासं विठोबा, काँमगारसंघांच्यां निवडक कार्यकत्योसह, नीडहॅम पार्कच्या पायऱ्यांवर येऊन उभा राहिला. काल रात्रीं दोन वाजेपर्यंत झालेल्या जागरणामुळें त्याचे डोळे जळत होते. “महाराष्ट्‌? कचेरींत भरलेल्या कार्यकारी मंडळाच्या अखेरच्या समेत लेबर ऑफिसरनें प्रांतिक सरकारची बाजू मांडली; व. विठोबाला स्वतःला जरी ती अगदीं समपक वाटत होती, तरी त्याच्या विनवण्यांचा आणि युक्तिवादाचा कांहीं एक उपयोग न होतां, रोवटीं संप करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला. सरकारचे म्हणणे असें होतें कीं, मुख्य प्रधानांनीं दिलेल्या जाहीर आश्‍वासनानुसार, जीवनवेतनाच्या प्रनाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची एक कमिटी ताबडतोब नेम- ण्यांत येईल; तिच्यावर मालक आणि कामगार यांचे प्रतिनिधि सारख्याच प्रमाणांत घेतळे जातील; ब ता. १ मेपासून त्या कमिटीचें काम सुरू होइल. २०. पण, काळें, शेळके अण्णासाहेब वगेरे मंडळीचा आग्रह असा होता कीं, कमिटीच्या घोषणेवरोबरच सरकारने पगारवाढींच्या बाबतींत निरिचत आडवासन दिल्याशिवाय कामगारांचे समाधान होणार नाहीं आणि ते गप्पद्दि बसणार नाहींत. विठोबाने मोर्चाच्या वेळीं केलेल्या भाषणाशीं हा आग्रह कसा विसंगत होता, हं लेबर ऑफिसर त्यांच्या नजरेस आणून दिले; ब आजच्या घटकेला सरकार अर्से कोणतेंहि आदवासन देणार नाहीं, असेहि स्पष्ट सांगितले. यानंतर रात्रीं दीडच्या सुमारास लेवर ऑफिसर सभैतून उठून गेला. तो गेल्यावर संपाच्या ठरावावर काळ्यांचे जळजळीत भाषण झाले; व सकाळीं सात बाजतां संपावर जाण्याचा आदेश कामगारांना देण्यांत आला. ठराव एकदा मंजूर झाल्यावर अव्यक्ष या नात्याने त्याची अंमल- बजावणी करणें हे विठोबाचे कर्तव्यच होते. त्यामुळे सकाळीं जेव्हां तो घरांतून वाहेर पडला, तेव्हां राधाबाईंची प्रकृति चिंताजनक असल्याचें जरी वसंताने त्याला सांगितलें, तरी बसंताळा कांहीं औपचारिक सूचना करून तो चालाबयाला लागला. गळे दोन दिवस राधावाईंच्या पोटांत सारखे दुखत होते. पण, दिवस भराबयाला अद्याप थोडा अवकादा असल्यामुळें, तिने त्याकडे दुलक्ष केळे; व त्या स्थितींतहि करवेळ तितर्के घरकाम करण्याचा आपला क्रम तिमे चाळू ठेवला. पण आज पहांटेप्रासून तिच्या वेदना जास्त वाढू ळागल्या; व हात, पाय, तोंड वगेरे शरीराच्या किंचित्‌ सुजलेल्या भागा- बर निळसर छटादि दिसू. लागली. त्यामुळें ती स्वतः थोडीशी घावरली; वसंताळा पहांटेच उठवून तिने सुद्णीकडे पाठविळे; व आपली सुटका होईपर्यंत विठोबाने बाहेर जाऊं नये अशी उत्कट इच्छाहि तिनें वसंता- जबळ व्यक्‍त केली. पण विठोवाने तै सर्वे मुकाट्याने ऐकून घेते; ब जरूर वाटल्यास डॉक्टरला बोलावून घे असे बसंताला सांगून तो चालावयाला लागला. २०२ कारण. आज जर तो संपाच्या ठरावाची अमलत्रजावेगी करण्या- साठीं वेळेवर हजर राहिला नसता, तर त्याच्याबद्दल नाहीं नादीं त्या कंड्या उठन गेल्या दहा वषोतील त्याच्या सवे स्वाथत्यागावर आणि कामगिरीवर पाणी पडले असत. म्हणून, राधाबाईचे तै विव्हळणें त्याच्या कानांवर पहांटे सारखें पडलेले असतांना सुद्धां, पावणे सहाचा पोंगा होतांच तो मन दगडा- सारखे घट्ट करून घरांतून बाहेर पडला. .__ वसंताला मात्र त्यानें पुनःपुन्हा बजावून सांगितळे कीं, तू एक क्षणभरसुद्धां घर सोडून कुठें जाऊं नकोस | पण. तो घराबाहेर पडल्याचे कळतांच, राधाबाईने वसताला आंत बोलावला आणि त्याला विठोबाच्या पाठोपाठ गिरणीकडे जाबयाला सांगि तल पण वसंता तिला म्हणाला, “' अक्षा स्थितींत तुला सोडून जाऊं नको म्हणन बाबांनीं निक्षन सांगितलेय मला जातांना! मी हृलणार नाहीं इथन आई !--? तेव्हां ती डोळ्यांत आंसवे आणून विव्हळतच त्याला म्हणाली, “मला कांहीं ही गोष्ट नवीन नाहीं. बाळा! आठवे बाळंतपण आहि हे माझे! संध्याकाळपर्यंत होईनच मी मोकळी कशी तरी! आणि तू इथ बसून राह्यलास तरी काय उपयोग आहे तुझा उलट त तथ एकटे आहेत या कल्पनेनं माझ्या जिवाची तळमळ मात्र दुप्पट वाढढ म्हणन म्हणते, तूं जा आणि त्यांना शाक्य तितक्‍या लवकर घरीं घेऊन 3 परत. माझी ही अश्ली अवस्था व्हायला नि संपाचे गडातर आढवा- यळा एकच गांठ पडली माझ्या नारबान --- £ आई, तिथ पुष्कळ मंडळी आहित त्यांच्याबरोबर. मी जाऊन काय व्हायचंय आणखी? उलट, तुला जर जास्त त्रास व्हायला लागला २० तर इथे कोण आहे मी वाहेर गेल्यावर £ बाबांनी सांगितल्य ते विचार करूनच सांगितलंय--? “ते नेहमीं विचार 'करूनच सांगतात सगळ्या गोडी! त्‌ जोपयत त्यांच्या पाठोपाठ जात नाहींस, तोंपर्यंत साझ्या नाल स्वस्थता वाटायची नाहीं, दादा! आणि सुटकाहि व्हायची नाहीं माझी लवकर. इतर कितीदि माणसं त्यांच्याजवळ असलीं, तरी तुझी सर कशी येईल त्यांना? आपल्याला ठाऊक आहे तीं माणसं कोणत्या निवतीचीं आहेत तें! माझं एवढ ऐक. तू जा आणि संप सुरू झाल्याबरोबर त्यांना घेऊन से लवकर, तिथे जर कांहीं गडबड झाली, तर वेळावखताला उपयोग होईल तुझा त्यांना--- वसंताने तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण व्य. डोबटीं निरुपायाने तो उठला आणि सायकलवरून नीडहम पाककडे जावयाला निघाला. गिरणीचे तिन्ही पोंगे आतांपर्यंत होऊन गेले होते. त्यामुळें संप मुरू झाला असल्यास आपण तासाच्या आंत विठोबाला घेऊन घरीं परत येऊं, अश्शी उमेद त्याला वाटत होती पण. अभ्यंकर स्मारकाच्या जागेजवळ तो आला, तेव्हां लोकांच्या चेड जमाबामुळें रस्ता अडला आहे, अस त्याला दिसे. म्हणन आपली सायकल त्यांमे एका ओळखीच्या दुकानात ठवला आआआ विठोबाला गांठण्यासाठीं तो गर्दीत घुसला नीडहेम पार्कच्या वरच्या पायरीवर उभा राहून विठाबा माझ करीत होता. त्याच्या समोर पाकच्या दोन्ही टोंकांपर्येत कामगारांचा जमाव पसरळेला होता. चैत्रांतल्या प्रखर उन्हांत उभ असल द्जारों कामगार, अंगांतून घामाच्या घारा फुटत असताह विठोबाचे प्रभावी वक्‍्तत्व एकाम्र चित्ताने ऐकत द्दोते २८.९ त्या प्रक्षन्ध जमावाच्या मधन दोन्ही बाजुंना लाठियाळ पोलिस उभे करून गिरणीच्या फाटकापर्यैत जावयाला वाट मोकळी ठेवण्यांत आली होती; ब एकाददुसरा इमानी कामगार खाली मान घाटून त्या ओसाड वाटेने गिरणीच्या आवारांत हळूच प्रवेश करीत होता. सिटी मॅजिस्टेट, सिटीसाहेब आणि इतर पोलिस अधिकारी फाटकाच्या तोंडाशीं ठेवलेल्या खुर्च्यांवर बसलेले होते. रस्त्याच्या दोन्ही टोंकांना. जमावाला कोणत्याहि क्षणीं आवरतां यावे अश्या बेताने हातांत छड्या असलेल्या पोलिसांच्या तुकड्या उभ्या केलल्या होत्या व अलिकडे अश्या कोणत्याहि प्रसंगीं सहसा दृष्टीस न पडणारे युरोपियन सार्जटहि आपल्या हातांतील छड्या फिरवीत जमावांतून वावरत असतांना दिसत होते विठोबाचें भाषण संपर्ळे आणि कोणत्याहि प्रकारची गडबड न . करतां शिस्तीने घरीं परत जाण्याचा आदेशा त्याने कामगारांना दिला त्या आदेश्यानसार सभेची पांगापांग होऊन जमाव मिरवणुकीच्या स्वरूपांत परत जावयाला निघाला. तोंच मिरवणुकीच्या अगदीं मागच्या रांगेजवळ उभे असलेळे चार पांच कामगार, मिरवणूक चालाबयाला लागलेली दिसतांच, पोलि- सांनी तयार केलेल्या वाटेनें गिरणीकडे जावयाला निघाले. त्यांच्या त्या इमानी पिच्छेहाटीकडे लक्ष जातांच त्या रांगेतल्या कांहीं कामगारांनी ताबडतोब मार्गे वळून त्यांना अडविळे आणि दोन्ही पक्षांची हुस्ताहुस्ती सुरू झाली तेव्हां त्या वाटेच्या. तोंडाशीं उभ्या असलेल्या दोघा गोऱ्या सारजटांनी मध्ये घसून आपल्या छड्यांनीं मिरवणुकींतील कामगारांना मांग रेटण्याचा प्रयत्न केला. त्या साजेटांचा कोणाला मारण्याचा उद्देश बहुधा नसावा, पण इमानी कामगारांना वाट मोकळी करून देण्यासाठीं ते मिरवणुकींतल्या . २०६ कामगारांना मार्गे रेटीत असतां सात आठ कामगारांच्या पोटावर आणि पायांवर त्या आडव्या छड्या जोराने लागल्या मिरवणुकीचा पुढचा भाग शहराच्या रोखाने चाळ लागल्य होता आणि मागचा भाग अक्शा रीतीने विस्कळित आगि अगतिक झाला होता -- एकाद्या अजस प्राण्यांचे तुय्लेळे मोठें थोरळे शेपूट बळवळ्त जागच्या जागीं पडावे आणि तो प्राणी मात्र निसटून पुढें धावू तागाचा तसं विलक्षण दृश्य होते ते! र मिरवणुकीच्या अप्रमागीं असलेल्या विठोबाला मागे चाळ अस- लेल्या या हुस्ताहुस्तीची कांहींच कल्पना नव्हती; मागच्या वाजला द्वोत असलेला हा गलका आघाडील्य सतत उठत असलेल्या ज्रीदवाक्यांच्या आरोळ्यांत त्याच्या कानांपर्येत पोंचे कला नाहीं. साजटांच्या छड्या कांदीं कामगारांच्या पोटांबर आणि पायांवर ओझरत्या बसतांच आतांपर्येत आपसांत चाललेली हुस्ताहुस्ती पोल्सिं- पर्थेत येऊन मिडली:; व पार्कच्या एका कोपर्‍्याल्म स्स्तेदुर्स्तीसाठीं जी खडीची रास घातलेली होती, तिच्यांतले दगड पोलिसांच्या अंगावर मराभर येऊं लागल त्यावरोवर पोलिसांनी एकदम छड्या 'चाळवावयाला उरवात केली मिरवणकीच्या बा मागे राहिलेल्या भागांत फार तर ढाड रौनशे लोक असतील. छडांचे वार सपासप सुरू होताच हा अमाच ताबडतोब पांगळा पण. त्यावरोबर जो गळका आणि जी 'बोवपळ सुरू झाला; ता भेट मिरबणकीच्या आतघाडीपर्यंत पोंचली; व विठोबाला कार्टी विचार करावयाला अबसर मिळण्यापूर्वींच मिरवणुकींतील प्रचेड जनाच एकडन असत्येत वेषाने आणि वेगाने मार्गे उलटला ! ०२२७ . तो मार्गे उलटलेला जमाव पहातांच, त्याचे ते प्रक्षुन्व, भयप्रद स्वरूप पद्यातांच पोलिस अधिकाऱ्यांनी एकदम लाठ्या चालविण्याचा हुकूम सोडला. विठोबा दोन्ही हात वर करून घसा फुटेपर्येत ओरडत होता; हाताला सांपडेल ती वस्तु पोलिसांच्या अंगावर मिरकावीत असलेल्या लोकांना शांत रहाण्याचा आदेश देत होता. त्या उलट सुलट वाहणाऱ्या तुफान जनोघांतून बाट काढण्यासाठी त्याची धडपड सारखी चालली होती; त्याळा सारखें वाटत होतें कीं, तिटीसाहेबांपयेत जाऊन जर आपण पोंचळों, तर ही दुंगळ आणि हा लाठीमार आपल्याला थांबवितां येईल, | पोलिसांच्या हातांतील लाठ्यांना त्या चवताळलेल्या कामगारांनी रस्त्यावरील खडीनें प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्या निदैय लाटीमारामुळें जमाव लवकरच फुटला, पांगला आणि पळावयाला लागला. त्या पळापळींतून, रेटारेटींतून बाट काढीत विठोबा अखेर एकदांचा सिटीसाहेबांच्या जवळ जाऊन पोंचळलळा आणि तो लाठीमार थांबरविण्या- विषयीं त्यानें सिटीसाहेबांना विनेती केली. | तेव्हां सिटीसाहेब उपरोधाने हंसून म्हणाले, “तुम्ही फार उद्यीरां आलांत माझ्या मदतीला, विठोबाजी । तुमच्या माणसांनीं सुरू केलेल्या गोफणीच्या खळांतला दगड जेव्हां माझ्या कपाळावर बसला, तेव्हांच मला आठवण झाली होती तुमची! नंतर मी हुकूम सोडला लाठचा वालवायचा ! तरी सुद्धां फार बेतानं लाठी चाळवली जाते आहे आज !-” “ लोक बहुतेक पांगळच आहेत. तुम्ही हल्ला थांबवाल तर मी छगेच शांतता स्थापन करीन -- “ तुमच्या मदतीबद्दळ मी फार आभारी आहे. पण आतां शांतता आपोआपच स्थापन होईल !' तुमचे बाकीचे सहकारी कुठं आहित !--” २०८ _ “कांहीं दुसऱ्या गिरण्यांपाशीं असतील, मजवरोबर सुरवातीला एकत अण्णासाहेब होते. पण मिरवणूक फुटल्यानंतर ते कुठं गेळे कल्पना पाहीं. मी लाटीहल्ला सुरू झालेला पाहतांच एकदम आपल्याकडे प्रायला निघालो --” : विठोबाजी, माझा निरुपाय आहे. आजच्या या नाहक झालेल्या दुंगळीबद्दल मी तुम्हाला जबाबदार 'घरतों--” आणि सिटीसाहेबांनीं आपल्या मागे उभ्या असलेल्या दोघां कॉन्स्टेबलांना डोळ्याने खूण केली. | ____ त्या खुणेचा अर्थ विठोबाच्या घ्यानांत आला. त्यानें हंसून सिटीसाहेबांना म्हटळे, “' इतक्या वषीनीं तुमचा पाहुणचार घेण्याचा योग आला, यावद्दळ आनंद वाटतो मला---” त्यांचे ते उपरोधिक उद्गार ऐकून सिटीसाहेब किंचित्‌ रागाने म्हणाळे, “ आपल्याला वास्तविक खद वाटायला हवा आज ह योग आल्याबद्दल! हा संप निष्कारण करण्यांत वेत आहे, याची जाणीव आहे तुम्हांला-- चा विठोबा कांहीं वोळला नाहीं. त्याच्या चेहऱ्यावरील उपरोधाचें हसू मात्र तत्क्षणींच लुप्त झालें. ___ गर्दी बहुतेक मोडलीच आहे आतां. आपण थोड्याच वेळांत कोतवालींत जाऊं. तुम्ही खुर्चीवर बसा --” सिटीसाहेबांनीं विठोबाकडे सहानुभूतीने पड्ात म्हटले. लाठीमाराच्या प्रभावाने गर्दी खरोखरीच मोडली होती; व विशेषतः गिरणीच्या दोहों वाजूनीं एक करटोगपर्यंत रस्ता अगदीं निर्मनुष्य होऊन गेळा होता. रस्त्यावर पडळेळी खडी, कांचेचे तुकडे, झळकट पांढऱ्या टोप्या आणि निरनिराळ्या प्रकारचीं पाटत्राणे एवढ्याच काय त्या चिजा अध्यो तासापूर्वी तिथे झालेल्या दंगलीची साक्ष द्याव- याला शिल्लक उरल्या होत्या. गिरणीच्या फाटकाच्या दाराशीं पोलिसांची 8.1 २०९, रांग अद्याप दुतर्फा खडी होती; व रस्यांवरहि अतराअंतरानं ल्याठेयाळ पोलिस उभे होते. मिरवणूक पूर्णपणें उघळली गेली होती. पण लाठीमा- रांतून निसटलेल्या कामगारांचे छोटे छोटे थवे तलावाच्या दोर्न्ह बाजंच्या रस्त्यांवर जागोजाग रेंगाळत उभे होते. ढगांनी व्यापलेले आकांश वादळी वाऱ्याने ढगांना झोडपून मोकळें केल्यावर क्षितिजाच्या कोपऱ्याकोपऱ्याला जसे ढगांचे दिरमुसळेळे पुंजके घोटाळत रहावे, तस ते भयभीत कामगारांचे थवे दिसत होते. त्या लाठीमारांत मध्ये घुसलेल्या विठोबाळा गांठण्यासाठीं धड- पडत असलेल्या वसंताच्या उजव्या मनगटावर ओझरता रट्टा बसला, पण डाव्या हाताने ते मनगट घट्ट दाबून तो तसाच पुढे सटकला; ब विठोबा सिटीसाहेबांशीं बोळत असतां हळूच त्यांच्या मार्गे जाऊन उभा राहिला. तो आपल्या मागे उभा आहे हें विठोबाच्या मात्र ध्यानांत आले नाहीं. पण विठोबा खुर्चीवर बसल्यावर जेव्हां त्याच्या राजारा उभ्या असलेल्या एका कान्स्टेबलने वसंताला 'यहाते हटू जाव अस म्हणून हटकले, तेव्हां विठोजाचे लक्ष त्याच्याकडे जाऊन तो उद्गारला-- :: तुला मी घरीं राह्यला सांगितले होतं ना, वश्या £ मग इथं शाळा आलास तूं माझ्या मागून £ लागलं बिगळ॑ तर नाहीं ना तुला कुठं ? | :: छे. मुळींच नाहीं. तुम्ही गेल्यावर आई राहूच देईना घरीं मला-- | त्याने आपल्या मनगटावरीळ हात झटदिशीं बाजूला. करून म्हटळें. पण त्याच्या आवाजांतील कंप आणि त्याहिपेक्षां डोळ्यांतील आवरंटेळ अश्रु विठोबाच्या लक्षांत आल्याशिवाय राहिले नाहात ८८ घण तू आतां थांबू नकोस इथे. मी बहुतेक आज संध्याकाळांच जामिनावर सुट्न परत बेडन घरी. वू. जा आणि काळजी घे नीट तिंत्री *- १७ आपल्या स्वतःच्याहि आवाजांत कंप उत्पन्न होत आहे असें विठोबाला वाटे आणि तो क्षणमर थांमला. तोंच सिटीसाहेब जवळ येऊन त्याला म्हणाळे, “' चला, आपण जाऊं या आतां. हा कोण मुलगा ; --” “६ हा माझा मुलगा--” बिठोबाने किंचित अभिमानाने म्हटल - ग तेव्हां सिटीसाहेब चटकन वसंताच्या जवळ गेळे आणि त्याच्या खांद्रावर हात ठेवन अगदीं आपुलकीच्या आवाजांत उद्ारले--- :: तूं मोठा हुषार मुलगा दिसतोस, बेटा ! पण तुझ्या या भोळ्या अभिचारी पित्याप्रमाणं तूं आपळ॑ आयुष्य खराब करून घेऊं नकोस भलभलत्या कल्पनांच्या आणि माणसांच्या नादीं लागून--” तो कठोर पण कळकळीचा उद्ार ऐकतांच वसंताच्या डोळ्यां- तळे आवरलेले अश्रु गालांवर ओघळले पण त्यानं लगेच हंसल्यासारखे करून मान वळवली. सिटीसाहेबांच्या मोटारींत बसतांना बिठोबाने पुन्हा एकदां त्याला म्हटले, '“ तिची नीट काळजी घे तूं. घरांतून कुठं जाऊं नकोस अगदीं. मी संव्याकाळपर्यंत घरीं येईन सुट्न. अण्णासाहेब दुपारी कोटोत हजर राहून खटपट करतील मला जामिनावर सोडविण्याची --- विठोबाचे हे मराठींतील उद्गार सिटीसाहेबांना अधेवट समजले असावे. कारण तें शेबटचें वाक्‍य त्यानें उच्चारतांच अत्यंत उपरोधपूरण अश्या स्मिताची रेषा त्यांच्या त्या सतत चिरूट ओढून काळ्या पडलेल्या जाड ओंठाभोंवतीं क्षणाचे उमटन गेली लगेच मोटार सुरू झाली. आणि तिच्या वेगाने उत्पन्न झालेल्या धुळीच्या लोटानं वसंताच्या डबडबलेल्या डोळ्यांना आपल्यापुढळलें जग नाहींसे झाल्यासारखे वाटले. २१९ तो अत्यंत जड अंतःकरणाने आणि त्याहिपेक्षा जड पावलाना! घरीं यावयाला निघाला. त्याच्या डोक्यांत एकाच प्रश्‍नाच्या घणाचे घाब आतां सारखे बसत होते -- ५: आई ज्या वेळीं 'ते कुठं आहेत £? असा प्रश्‍न आपल्याठा विचारील, त्या वेळीं आपण तिला काय उत्तर द्यायचं ९--” हा प्रश्‍न त्याच्या मनाला क्षणोक्षणी दंश करीत असतांनाच त्यान त्या दुकानावर जाऊन आपली सायकल धेतला आणि तो अत्येत वेगाने घरीं येऊन पोंचला -- तों दाराश्ींच त्याला गर्दी दिसली.-- त्याच्या पोटांत धस्स झाले. ती गर्दी कामगारांची होती.-- त्याला वाटले, बहुधा आईच्या कानांपर्येत बाबांना अटक झाल्याची बातमी पोंचळली असावी. त्यांने सायकल दारांत उभी केली आणि तो आंत जाणार, तों त्याच क्षणीं बाहेर आलेली कृष्णा घाबर्‍या घाबर्‍्या त्याला म्हणाळी--- :: दादा, कुठं होतास रे तूं इतका वेळ£ आई वघ कससच करतेय. मधघांपासून तीन मागसं पाठवलीं मी तुला दोधायला. सुइंग म्हणते, डॉक्टरणीला आणल्याशिवाय भागायच नाह हीं. तूं घेऊन ये लवकर कुणाला तरी -- आणि ती डोळ्यांना पद्र लावून ढळढळां र्ट लागली. ५: किशे. वेडी आहिस का तूं? अग, या घरांत आतां आपणच दोघे वडील माणसं ! दगडासारखे घट्ट मन करून आल्या प्रसंगाला ताड दिलं पाह्यजे आपण! तूं जर असा धीर सोडलास, तरत्या षोरांनीं कुणाच्या तोंडाकडे बघायच :-- २१८ *_ त्यांने मोठ्या धीराने म्हणून शब्द उच्चारळे ते. पण स्वतःच्या डोळ्यांत उभे राहिळेले अश्रु त्यालाहि आवरेनात. तो मुकाट्याने तिच्या मागोमाग आंत गेला. राधाबाई खाटेवर तळमळत होती तिचें विव्हळणें आतां बंद झालें होते. फक्‍त कण्हण्याचा ध्तीग ठाळद सारखा तिच्या तोंडून उमटत होता बसंताने तिच्या तोंडाकडे पाहिले तिच्या मिटलेल्या डोळ्यांतून पाणी सारखे ठिबकत होतें -- आणि तोंडावर पहाटे दिसळेली निळसर. छटा आता शा झाली होती-- तो एक शब्दह्ि न बोलतां बाहेर पडला आणि अत्यंत वेगाने त्यांन सायकल पिटाळली तो बंगल्यावर येऊन पोंचला, त्या वेळीं रोज आपल्या खोलींत आरशासमोर उभी राहून कॅस विंचरीत होती नेहमीप्रमांग आगाऊ घंटी न वाजवता तो तसाच तडक आंत तिर्‍्या खोलींत आला-- आणि तिला म्हणाला, “रोजवाइ तुम्ही घरीं चलतां का आमच्या आयातांच्या आत्ता तुमच्या ओळखीच्या त्या डॉाक्‍्टरणीला घेऊन १-7 त्याबरोबर दातांत घरळेला आपल्या (पॅगट केसाचा मोठा थोरला झटकन पाटीवर सोडून देऊन तिन विचारू, “कारे! काय होतय आईला तुझ्या, वसेता :-- :: ठोन दिवस झाले. प्रोटांत थोडंथोडं दुखत होतं तिच्या. पण टिपासून जास्त आहे. आणि वार्वांना आताच अटक झाली आमच्या- “ विठोबाजींना अटक? आणि ती कशाबद्दल (-- ५: आजपासून संप सुरू झाला ना रोजवाई १? त्यांतला पहिला वाळी आमच्या घरांतून !-- ७३: :£ तरीच ! आज पहाटे पांचलाच उठून परस्पर बाहिर गोळे ते. आमची गाडी नली आहे त्यांनीं. पण पपांची गाडी फोन करून मागवर्ते मी. आणि लगेच आपण मिशन हास्पिटलमध्ये जाऊ न्‌ तिथन डॉ. फर्नोडिसला बरोबर घेऊन मग घरी जाऊ तुमच्या तूं घाबरूं नकोस अगदीं. ती पांच मिनिटांत मोकळी करील तुझ्या आईला तूं कालच का नाहीं आलासरे माझ्याकडे £” तिर्ने झटकन बाहेर येऊन फोन केला आणि केसांचा पंड तसाच गुंडाळून त्याच्या भोंवती घाईघाईने हाताला लागल ते आंकडे लावले तोंच गप्तासाहेबांची मोटार कमानीखालीं येऊन उभी राहिली रोजनें डोक्यावर पदर घेतला- आणि तीं दोघें मोटारींत बसलीं मि हॉस्पिटलच्या आवारांत डा. मिस फनांडेस हच्या बंगल्यापाशीं मोटार उभी रहातांच रोज एकटीच खालीं उतरून आंत गेली वसंताळा घरून निघाल्याला आतां पाऊण तास होत आला होता. त्याच्या मनांत सारखें येत होते, आईची स्थिति आतां कशी असेल १ | खाटेबर तळमळत असलेली, अत्यंत क्षीण आवाजांत कण्हत असलेली आपली आई !-- तिच्या मिटलेल्या डोळ्यांतून ठिवकणारीं तीं आसवे. तोंडावर आलिली ती दाट निळसर छटा आणि वबेढनाच्या श्िणकेगणिक होणारी शरीराची पिळवट !--त्या प्राणातर्के वेदनांतून डॉ. फर्नाडिस खरोखरीच पांच मिनिटांत मोकळी करील का तिला (-- तो विचार मनांत येतांच त्याच्या डोळ्यांतून एकदम अश्व वाहू ल्ागले-- _ : _ त्याच क्षणीं डॉ. फनोडिस आपल्या किनर्‍्या आवाजांत रोजशी नोंलत हंसत हंसत बांदर आली. र्ड उंच टाचांच्या बुटांमुळें अधिकऱर्‍च उंऱच वाटणारी काळी, कुरूप पण अत्यंत प्रसन्न मद्रा वसंताने आपले डोळे घाईघाईने पुसले ॥री ती धिप्पाड उअझसलळ्ली मदानी स्त्री पदानांच “ याच मुलाची आहईू.. माइया --? रोजेने वसंताकडे पाहून तिला म्हटले. “ तुमी बिलकूल घबराट होवू नका! तुमच्या मायला !-- डॉ. फनोडिसर्ने मोटारींत बसतां बसतां आपल्या किनऱ्या आजबा- जांत आणि कुणबाऊ मराठींत बसंताला धीर देण्याचा. प्रयत्न क्‌त्ळा मी भावासारखा मानलळाय चाला मी आत्तां बरी करीन गाडी चालू असतां रस्त्याने तिनें बसंताला सगळी मारिती विचारून घेतली. पण तिने स्वतः मात्र कांहींहि मत व्यक्त केळे नाहीं. मोटार दारापाशी उभी रहाते न राहते, तोंच कृष्णा घावन बांहूेर आली-- आणि रोज खालीं उतरतांच एकदम तिचे हात घरून उद्गारली - “ रोजबाई, किती हो उश्यीर केलात तुम्ही यायला ' आई अगदीं निपचित पडली आहे. तिचं कण्हणंसुद्धां बंद झालंय आता----” रोजनें तिला घट्ट आपल्या पोटाशीं धरली आणि तीं चोंघे नुका- ट्यानें आंत गेलीं | . डॉ. फनोडिसर्ने खोलींत आल्याबरोबर सुईणीला खाटेच्या माग- त्या बाजूला असलेली खिडकी उघडावयाला सांगितळे--- आणि खाटेवर निपचित, निश्‍चेष्ट पडेलल्या राधावाईच्या ओटी- पोटावर हळूच आपला हात ठेवला--- तत्क्षणींच ती चमकून मार्गे वळली--- --जणं कांहीं विजेचा धक्का बसला तिच्या हाताला :-- आणि आपल्या शेजारीं उभ्या असलेल्या रोजळा हळूच इंग्रजींत म्हणाली--- “ पोर मरून बराच वेळ झालेला दिसतोय ! पोट दुखायला लागल्यावरोवर कां नाहीं बोलावले मला रोज १ मी प्रयत्न करून पहात देवाची कृपा असेल, तर यश येइल माझ्या हाताला-- ते शब्द तिने उच्चारले आणि कपाळाला आलला घाम रुमा- लाने पुसला. | तोंच कृष्णा आगि वसंता हळूच दार उघडून आत डोकावलीं--- “ कुणा तरी अगदीं जवळ असलेल्या डार्क्टर्डा ताबडतोब आणा ---” डॉ. फनोडिसन वसंताकडे पाहून म्हटले. तो तत्क्षणींच खोलींतून बाहेर पडला. डॉ. फ्नीडिसन आपली बॅग उघडली; उपकरणांची पाटावर मांडामांड केली; व नंतर रोजकडे वळून म्हटले-- “तूं एकटी थांब इथं रोज न्‌ सुदेणीला राहू दे. डॉक्‍टर आल्या- वरोबर त्यांना आंत येऊं दे लगेच-- रोजने आपल्याला बिलगून उभ्या असलेल्या कृष्णाला खोलींतून वाहेर आणले-- | ५ झुला आंत राह्यला काय हरकत आहि, रोजबाई ! कृष्णाने रडत रडत विचारले ८ पण डॉक्टरीगबाईं नको म्हणतात ना £ आई मोकळी झाल्यावर आंत ये तू-“- | £ पण आई लवकर मोकळी होईल का हो खरोखरी £-- कृष्णाने रोजंचे दोन्ही हात घट्ट धरून अगदीं. केविलवाण्या निरारा आवाजांत विचारले. २१६ रोज कांहीं बोलली नाहीं. तितने स्वतःचे डोळे पाण्यानं भरून येत होते. पण द ष्णा टं द ह ८ हु ७ क. त्र्टै ची समडूत घालण्यासाठी ती कांहीं बोलणार, तोंच संता डॉक्टरला घेऊन आंत आला--- डॉक्टर खोलींत गेल्यावर रोज वसंताला म्हणाली---- “ तुम्ही दोघं छपरींत बसा. मी सुटका झाल्याबरोबर बांदर ऊन सांगते तुम्हांला -- | आणि ती खोलींत गेली. कृष्णा भिंतीला टेकून उभी होती. तिच्या डोळ्यांतून सारखे अश्रु बहात होते. वसंता मुकाट्याने फेऱ्या घालीत होता. आणि मधूनमधून दारांत बसलेल्या कामगारांशीं शब्द बोलत होता. फेऱ्या घालतां घालतां तो मध्येचच एकदम कप्णाला म्हणाला. “६: या सगळ्या दुःखांत एका गोष्टींचं समाधान वाटतंय मला, किले - बाबांना अटक झाल्याचं कांहीं समजलं नाहीं आईला अजून---" त्याने ते शब्द उच्चारले मात्र-- कृष्णाला एकट्म जोराचा हुंदका आला. एकादडसरा आणि त्याबरोबर त्याच्या स्वतःच्या मनांत एकदम कल्पना ववमकून गेली-- ८६ बाबांना अटक झाल्याचे समजण्याच्या स्थितींतून आई कदा- सित कायमची तर पलिकडे गेली नसेल ना १--- ती कल्पना मनांत येतांच त्याच्या अंगावर कांटा उभा साईला. पण कृष्णा आपल्या दुःखांत चूर होती. त्वाची ती मनःस्थाते तिच्या लक्षांत आली नाहीं. नर्र ्ऊ सकाळीं आईचें विव्हळणें बंद झाल्यापासूनच तिच्या मनानें हाय घेतली होती. पण ती समजूतदार असल्यामुळे त्या विलक्षण परि- स्थितींतदहदि पिठलंभात करून तिने आपल्या धाकट्या भावंडांना जेवाबयाला घातलें; ब आपल्या एका मैत्रिणीच्या घरीं त्यांची रवानगी करून दिली. भावंडे घरांतून गेल्यावर तिला एकदम मोकळें वाटलें. आणि तेव्हांपासून तिच्या डोळ्यांना लागलेली घार खळली नव्हती. आई चीं पूर्वीची तीन बाळेतपणें तिने पाहिलीं होतीं. त्या तिन्ही बाळेतपणांच्या वेळीं सुईण येण्यापूर्वीच अगदीं सहज प्रसूति झाल्याचे तिच्या चांगलें लक्षांत होते. त्यामुळे आज पहांटे जेव्हां वेदना असह्य होऊन राधाबाई तिळा अवचितू म्हणाली, “किश्े, मी कांहीं बाचत नाहीं ग या पोराचं तोंड पाह्यला ! ” तेव्हां तिच्या काळजानें ठाव सोडला. बाळेतपणाचचा संअंध फक्त जन्माशीं असतो, असा गेल्या तींन खेपांचा तिचा अनुभव होता. पण, आज बाळंतपण हा मृत्यूशीं झगडा . असल्याचा, तें मृत्यूला कारण होत असल्याचा अनुभव ती सकाळपासून क्षणोक्षणी घेत होती. दिवस जसजसा वर येत होता, तसतशी तिच्या आडेच्या तोंडावरटी छाया गडद होत होती. तिचे स्वतःचे मन त्या भेसूर छायेने हतकें कांदीं व्यापले होतें की, विठोबाला अटक झाल्याची बातमी जेव्हां लाठोमारांतून निसटून पळत आलिल्या कामगारांनी तिला सांगितली, तेव्हां तिळा त्या आपत्तीचे कांहींहि वाटलें नाही. गेलीं दहा वर्षे आई हाच तिचा आणि तिच्या लहान लहान भावंडांच्या जीव- नाचा एकमेव आधार होता. तो आधार तंतूतंतूनें तुटत असल्याचें तिला क्षणोक्षणी दिसत होतें. त्या दारुण दुःखाने व्यापलेल्या तिच्या मनांत दुसऱ्या कोणत्याहि भावनेला, दुसऱ्या कोणत्याहि दुःखाला थारा नव्हता. त्यामुळे बाहेर कोण काय बोलत आहे, आपला दादा काय ट्र शेत आहे आणि कोणत्या मनःस्थितींत आहे, यांपैकों कशाचेच भान ला नव्हते. तिचे सगळें लक्ष त्या आंतल्या खोलीच्या बंद केलेल्या राकडे होतें. त्या खोलींत होत असलेले आवाज, हळुहळू चाललेली जबूज तिच्या दुःखातुर कानांवर अस्पष्टतेनें येत होती. तिचे दुःखा- ष्ट मन तिच्या निपचित पडलेल्या आईपाशीं घोखळत होते; तिचे बडवलळेळे डोळे त्या खोलीच्या दाराकडे लागलेल होते; ब तिच आसु- लेळे कान त्या खोलींतून निघणाऱ्या आवाजांची चाहूल घेत होते. पूर्वी तीन वेळां त्या बंद केळेल्या खोलींतून दहा पंधरा मिनि- च्या आंत बाहेर एडलेला रडण्याचा कोमल, आनेद्दायक अवाज नें किती हघभरान ऐकला होता! आणि तो आवाज ऐकल्यावर सुईण नको नको म्हणत असतां [डबडीनें आंत जाऊन तिने किती उत्सुकतेने सुईणीच्या हातांतला तो एातपाय हृलवणारा चिमुकला, मांसल जीव पुनःपुन्हा न्याहाळून ॥हिला होता! पण आज !--- आज आतां पाऊण तास होत आला, तरी तद्या प्रकारचा $सलाहि आवाज नाहीं, कोणतीहि आनंददायक गडबड नाहीं. डॉ. फनोडिस आईच्या पोटाला हात लाबल्यावर मघांशीं ज गळली, तिच्या तोंडचा जो निराशेचा उद्गार आपण ओझरता ऐकला, [सें तर झाले नसेल £-- - तोंच रोज खोलीचे दार उघडून बाहेर आली आगि म्हणालठी-- “ कृष्णा, वसंता, तुम्ही आंत या दोघे जरा---” अत्यंत भयभीत अंतःकरणाने तीं दोर्वबे आंत गेलीं. डॉक्टर खाटेचा पायथ्याशी स्तब्ध उभे होते; ब डो. फर्नाडिस चारेजवळ जमिनीवर गुडते टेकून, छातीशीं स्वस्तिकाकार हात करून २१५९. आणि खालीं मान घालून बसली होती. राधाबाई खाटेवर शांत पडली होती. तिला असह्य झालेला तो गर्भभार आगि त्या प्राणांतिक वेदना यांच्या पलिकडे ती गेली होती. . व बोल- तिच्या त्या मिटलेल्या डोळ्यांभोवती अश्रु सांकळले होते; 'ण्यासाठीं ओठ विल्ग व्हावे तशी तिची ती किंचित्‌ वांकडी झालिटी जिवणी दिसत होती. क्य वि वबसंताने ते दृश्य पाहिळे आणि लगेच मागे वळून आपल्या पाटीशीं उभ्या असलेल्या कृष्णेला त्याने मिठी मारली. आणि त्याच्या तोंडून अत्येत आते आवाजांत उद्गार निघाला- “ किक, आपली आहे कायमची मोकळी झाली ग !--” २२० रुरुंगांतून मुख्य फकाकाकड विठोबाने तो सारा दिवस तुरुंगांत तळमळत काढला. त्याला खात्री होती कीं, दुपारीं दहाच्या सुमारास वसंता धरून ववणाचा डबा घेऊन यईल. म्हणून जमादारानेज्या वेळीं, “ तुमच्या [वणाचा इंतजाम करायचा कीं नाहीं?१', असा प्रश्‍न त्याला केला, तेव्हां वेठोबाने, * माझे जवण घरून येईल,” असे उत्तर त्याला दिले. पण कोटापुढें हजर होण्याची वेळ आली, तरी जेवण आले नाहीं केंवा घरून कुणी भेटावयालाहि आलें नाहीं. | त्याला प्रथम आश्‍चर्य वाटले, मागाहून भीति वाटली. खाटेवर असहाय स्थितींत विव्हळत पडलेली राधाबाई !--तिची री केविलवाणी मूर्ति त्याला आतां क्षणोक्षणीं डोळ्यांपुढे दिसे लागली; तेचें त शरीराला पिळवटून निघणारे विव्हळणें त्याच्या कानांत आतां २२२९ एकसारखे घुमू लागलें. आणि कोणत्याहि संकटाला न डगमगणाऱर्‍्या त्याच्या डोळ्यांत आतां वारंवार आंसवें येऊं लागलीं. त्याच स्थितींत त्याला कोटांपुढें दाखल करण्यांत आलें. त्याला खात्री होती कीं, अण्णासाहेब आपल्यातर्फे जामिनाचा अर्ज करण्यासाठीं कोटात हजर राहतील. पण खटल्याचे काम पाहण्यासाठीं जरी कोर्टात कामगारांची बरीच गर्दी झाली होती, तरी अण्णासाहेब मात्र कुठेंच दृष्टीस पडले नाहींत. | विठोबाला वाटळे, आपल्याप्रमाणे अण्णासाहेबांनाहि तर अटक झाली नसेल? पण तो त्याचा भ्रम लगेच फिटला. कारण त्याच्याशिवाय ज्या इतर आणखी दहा कामगारांना अटक झाली होती, त्यांनाहि त्याच्या पाठोपाठ कोटात आणण्यांत आले. त्यांत अण्णासाहेब नव्हते; नाहीं म्हणावयाळा शेळके मात्र दिसले. सग आपल्या वतीने काम करावयाला अण्णासाहेब कां आले नाहींत? आज शनिवार. आज जर आपण आणि आपले सहकारी जामिनावर सुटलों नाहीं, तर सोमवारपर्दत. नाहक सवांना तुरुंगांत अडकून पडावे लागणार! ण्पण अण्णासाहेब का आले नाहींत ? पिंजऱ्यांत उभ्या असलेल्या विठोजाने पुनः पुन्हा विचार केला. पण त्याला उत्तर सुचेना. खटल्यार्‍ची रीतसर प्राथमिक सुनावणी झाली आगि त्यांना परत दुरुंगांत पाठविण्यांत आले. व दुपारीं एकच्या सुमारास तो तुरुगांतीळ आपल्या कोठडींत परत अाढा. जमादाराने त्याच्यासाठी सकाळचे तें निवलेळें अन्न आणलें. पण, त्यांन आग्रह केला, तरी तें खाण्याची वासना विठोबाला होईना, २२५२ त्याच्या जिवाला कधीं नव्हे अशी घराची विलक्षण ओढ लागल होती. राधाबाईचें काय झालें असेल, ती कोणत्या स्थितींत असल, ही एकच एक शछेका त्याच्या मनांत उफाळत होती, त्याच्या हृदयाला चारेवार दंश करीत होती. कि घरून जेवण यावयाला हवें होते, कपडे यावयाला होते, कोणी- तरी भटावयाला यायला हवें होतें. त्याला सारखे वाटत होते कां, दुथारीं नाहीं तर निदान संध्याकाळीं तरी वसंता येईल आणि आपल्या- ला राधाबाईची सुखरूप सुटका झाल्याचे कळेल. री संध्याकाळीं जवणाच्या आधीं जेव्हां त्याला कोठडींतून बाहेर काढण्यांत आलें, तेव्हां त्याने जमादाराला विचारे देखील- ी :: मळा भेटायला कोणीच आले नाहीं का £ माझ्यासाठी कोणीं कांहीं आणून दिलं नाहीं का १-? | जमादाराने जेव्हां त्याच्या त्या प्रश्‍नांना नकार दिला, तेव्हां त्याचे अंतःकरण खचल्यासारखें झालें. घरीं कांही तरी अघटित घडले असल्याशिवाय असा प्रकार होणार नाहीं, राधाबाई आपली अशी उपेक्षा केव्हांहि होऊं देगार नाही, अशी त्याची खात्री होती. जिन सकाळीं आपल्या पाठोपाठ बसंताळा गिरणीकडे पिटाळला, ती आपल्याला अटक झाल्याचे कळल्यावर आपली वास्तपुस्त करणार नाहीं, ही गोट सर्वथेव अशक्य होती. अथोत्‌ घरीं कांहीं तरी अघटित घडलेले असावे -- | त्या दांकेनें त्याला वेडचासारखे होऊन गेळे, नाहीं नाहीं त्या कल्पना मनांत येऊन त्याच्या मनाची विलक्षण तळमळ, विलक्षण होरपळ झाली राधाबाडेबरील आपल्या नितांत प्रेमाची त्याला आजवर कधी जाणीव झाली नव्हती. अन्नांतील जीवनरस जसा शरीरांत न कळत मुरतो, तरस त्याचे तिच्य़ावरीळ प्रेम त्याच्या अतवेत्तींत मिनून गेळे होतें म मकन ट्‌ ३-३ त्या प्रेमासुळेंच त्याला ससाराची कधीं काळजी वाटली नाहीं. काळजांत कळ उठल्याशिवाय कधीं काळीज असल्याची जाणीव होते का? दारीरांतील हाडें कसकसल्याशिवाय कधीं त्यांच्या अस्तित्वाची आठवण होते का! तसेच त्याच्या तिच्यावरील अजाण, अबोल प्रेमाचे होतें. आपण आपल्या बायक्रोबर जिवाभावानें प्रेम करीत आलों आहोंत, हें आजवर त्याला कधीं उमजले नव्हते. ते आज, ती प्राणांतिक वेदनांनीं तळमळत असतां आपण तिला सोडून आलों, या भावनमुळे त्याला प्रथमच तीव्रतेनं जाणवले. टांक्यावरून तोंड धुवून तो आपल्या कोठडींत परत आला आणि लोखंडी बरतनांत त्याला अन्न वाढण्यांत आळ. सकाळपासून त्याच्या पोटांत कांदींहि नव्हते. तरीसुद्धा त्या अन्नाला हात लावण्याची इच्छा त्याला होईना. जमादारांन कोठडीच्या दाराला कुलप घातले. सूये आतां मावळला होता. पण उन्हाळ्यांतला तो गरम, कंटाळवाणा संधिप्रकाश सरतां सरेना, त्या संधिप्रकाशाच्या क्षितिजा- वरीळ शोभेची एकदि छटा दृष्टीस पड्टू नये आणि त्याचा भगभगीत उजेड मात्र त्या भकास कोठडींत रेंगाळत राहावा !--विठोवाच्या शिणलल्या, त्रस्त डोळ्यांना रात्र केव्हां एकदां येईल, असे होऊन गेलें. ____ रात्र लवकरच आली आगि तिच्या अंधारापेक्षांदडि गडद अद्य निरारोची काळोखी त्याच्या अंतःकरणांत पसरली. खाटेवर विव्हळत पडळेली राधाबाई, आपण सकाळीं घरांतून बाहर पडत असतां भयविव्हळ नेत्रांनी आपल्याकडे बघगारी कृष्णा, आपल्याला पकडल्यानेतर मोटार निघण्याच्या वेळीं बसंताच्या डोळ्यांत उभे राहिलेले अश्र--तीं दृश्ये वारंवार डोळ्यांपुढे आणणारा तो निवांत अधार विठोबाला असह्य झाला. त्याच्या मनांतील विचार आणि त्याच्या डोळ्यांतील अश्रु हेच काय ते त्या भयाण अंधारांत त्याचे सोत्रती होते ळर 3 ळर ज्र 4३-- नागपुरास सकाळीं झालेल्या त्या लाठीमाराची बातमी दुपारी कराच्या समारास पचमढीला पोचली ती तार आली, त्या वेळीं प्रियद्शन नुकताच जेवावयाला बसला ता. चपराशानें तार उमाकांताच्या हातीं दिली. त्याने. ती फोडून [नवली आणि मुकाट्याने खिशात घातली. पण ती बाचीत असतांना याच्या चेदेऱ्यावर एकदम उमटलेली विषादाची छटा प्रियदशंनच्या जेरेतून सुटली नाहीं. त्यानं हातातला चमचा खालीं ठेवन विचचारल- ८ कशाबद्दल तार आहि, उमा £- ८ विशेष कांहीं नाहीं. जेवण झाल्यावर वाचून दाखवतो मी तुला- ___ ६ विशेष कांहीं नाहीं ना १ मग आतांच वाचायला काय हरकत आहि £ वाच बरं !-? उमाकांताने मुकाटयाने खिद्यांतून तार काढून ती सावकादा वाचली. तार वाचन झाल्यावर त्याने प्रियदरांनकड वाघतढ त्याचा चेहरा अगटीं शांत होता त्यांन पाण्याचा घोट घेतला आणि उमाकाताला म्हटले. “ पंडि तजींकडे न उत्तमरावांकडे चपराळयाला पाठव आणि त्याना ताबडतोब बोलावन घे-- आणि तो प्रियवदेकडे वळून म्हणाला, *“ माझी नागपूरला जायची तयारी करा, माई ! जवण सपल्या बरोबर निघणार मी--- “ पण तुला गेळेच पाहिजे का नागपूरला £ ते दोघे काय म्हण- ताहेत तें पहा आणि मग जायचे कीं न हीं तै ठरव-- “ ते दोघे कांहींदि म्हणोत ! माझें नागपूरला जायच ठस्ढ माई ! फक्ते पंडितजी बरोबर यायला तयार हाताईत का दें बघणार आहि मी १-- १५ | २२५ £ हो, त्यांच्या खात्याचा प्रश्‍न आहे हा--/ उमा मध्येच म्हणाला | : म्हणनच नागपूरला जें काय होईल ते त्यांच्या संमतीनं, त्यांच्या समक्ष झालेलं चांगलं ! पाहू या ते येतात का £--- | _ हुजऱ्यानें पुढे केलेल्या तस्तांत प्रियदशानने चळ भरून टाकली आणि तो आपल्या अभ्यासिकेत आला | त्याला फार वेळ वाट पहाबी लागली नाहीं. नागपूरला जातांना आपल्याबरोबर न्यावयाच्या फाइलींची तो नोंद करीत असतांनाच पंडितजी आणि उत्तमराव बोलत बोलत आंत आले. ् “ तुम्हांला तार मिळालीच असेल!” | £ हो. मला अंदाज होताच कामगार गडबड करतील म्हणून ! ” पंडितजींनीं स्मित करीत. म्हटले | £ मृग आपण काय करावं आतां!” | ____*“कांहींदि करण्याची गरज नाहीं. आपण गप्प बसलो, तर संप आपोआपच मोडेल पंधरावीस दिवसांत! पोलिस बंदोबस्त मात्र वाढवाबा आणि जरूर वाटल्यास १४४ कलमहि लागू करावं --” ____ ६प्हणजे लाठिमार आणि सभाबदी हेच उपाय योजावे म्हणतां | आपण £--? | | | त्याच्या त्या प्रश्‍नांतळी खोच पंडितजींच्या लक्षांत आळी. पण वेदेरा शक्‍य तितका निर्विकार ठेवून ते म्हणाले--. ग “ मग दुसर काय करूं दाकतों आपण! जीवनवेतनाच्या प्रश्‍नाची. चौकशी करण्यासाठीं आपण माझ्या सल्ल्याविरुद्ध कमिटी नेंमलीत. तरी सुद्धां हे लोक संपावर गेलेच. अश्या स्थितींत आपण काय करू दकणार !” “ तचच पाहणार आहे मी नागपूरला जाऊन --- | :: पण नागपूरला जाण्याची गरज काय आहे आज ? आपण जर अशा रीतीनं वागू लागलों, तर लोकांना दरारा कसा वाटेळ आपला? २२९ आम्ही संप केल्याबरोबर मुख्य प्रधान पचमढीवरून धांवत नागपूरला आले अश्यी होखी जाहीर सभेत मिरवायला कामगार पुढारी चुकणार नाहींत उद्यां !--_ “८ मृग संप चिघळत राहिलेला आणि कामगारांवर लाठीमार झाळेला चालेल म्हणतां ? अद्याच रीतीनं जर आपण वागणार असू , तर आपल्यांत आणि पूर्वीच्या राजवटींत फरक काय राहिला कामगार पुढाऱ्यांनी शेखी मिरविळेली पत्करेल मळा; पण जुन्या नोकरशाही पद्ध- तीनच आम्ही संपाच्या वेळीं वागलो असा अपवाद स्वतःवर येऊं द्यायला तयार नाहीं मी !--” :“: पण आपण नागपूरला गेल्यानं परिस्थिति सुधारण्याऐवजीं उलट बिघडेल असं मला वाटते !--- ५: माझं मत उलट आहे अगदीं! मी नागपूरला गेल्यावर सगळ्या प्रकाराची चोकशी करीन; कामगार पुढाऱ्यांशीं समक्ष बोळेने आणि जरूर तर कामगारांच्या जाहीर सर्भेतहि भाषण करीन, आपण माझ्या वरोत्रर नागपूरला आलांत, तर तितकीच मदत होईल मला !--” ५८ आपण आंखलेला कार्यक्रम असा आहे कीं, तो माझ्या झदतीदिवाय सहज पार पडेल! मला आश्या आहे कों, कामगारांना आपण कोणतेंहि नवीन आदइवासन देणार नाहीं--? :६ तिथ गेल्यावर काय करावं लागेल हे आतांच कसे सांगू मी ! म्हणूनच तर म्हणतों कीं, मला सल्ला देण्यासाठीं आपण बरोबर चलावे !-” “८ झी एरवी आनंदाने आलों ' असतों. पण या परिस्थितींत आपण नागपूरला जाणं अगदीं अनिष्ट आहे असं वाटतं मला --” ५: मला आपलं है मत पटत नाहीं--”" “ म्हणूनच आपण एकट्यानं जाव आणि योग्य वाटेल ते करावे !--- ००२9 5 म्हणजे आपण मला पूर्ण कृतिस्वातंत्र्य देतां आहांत असं समज का मी 00 * ८३ मी देण्याचं कारणच नाहीं. मुख्य प्रथानाचा स्वयंभू अधिकार आहे तो !--मग मला वाटतं माझे कांहीं काम नाहीं आतां इथं ! -ण ८ ठौक! मी आपल्याला नागपूरहून पस्त आल्यावर मेटतों न्‌ सांगतों काय तिथे घडते तै पंडितजी नमस्क्रार करून बाहेर पडले. क्षणमात्र खोलींत अगदीं निःशब्दता होती. पंडितजींच्या मोटारीचा आवाज ऐकू येईनासा झाल्यावर उत्त- मराव म्हणाले, “' पंडितजींनी नागपूरला जाण्याच्या बाबतींत जी हरकत घेतली, तींत तथ्य आहि असं वाटत नाहीं तुम्हाला १--ट :: हो. मला जाणीव आहि, कामगार पुढारी माझ्या या वर्तनाचा अतिशय वाईट फायदा घेतीळ आणि आपला नैतिक जय झाल्याबद्दल फुशारक्या मारतील, पण त्यांच्या फु्यारक्‍यांच्या भीतीनें आपण परि- स्थाते अधिक बिघडू देणं शहाणपणाचे हो इल का £ काँग्रेसच्या राज्यांत प्रांताच्या राजधानीमध्ये कामगारांवर लाठीमार व्हावा आणि मुख्य प्रधानानं पचमदीच्या थंड हृर्वेत स्वस्थ आराम करीत बसावं हें चांगळे दिसल का १--मी जर आज नागपूरला गेलों नाहीं, तर पुन्हा लाठीमार होईल. तो व्हायला नको आहि मला--म्हगून मी नागपूरला जातोय ! कामगारांचे धोरण चुकीचे असेल. पण सरकार आपल्या पाटीशीं आहे असं समजायला जागा नाहीं देणार मी मालकांना! मी ज्ीबनवेतनाचे बिल असेब्लींत आणणार अशी बातमी लागतांच ज्यांनीं सरदारांकडे शिष्टमंडळ नेलं, त्यांना हे कळायला हव कीं, मालक आणि कामगार यांना काँग्रेसच्या राज्यांत तरी एकाच मापानं मोजलं जाईल ! यंत्रं नीट चालावींत म्हणून हजारों रुपये खर्ची करून जे थंड हवेच्या खोल्या बांधतात, त्यांना आपल्या कामगारांना पोटापुरता २-८ पगार देण्याची कल्पना दुःसह व्हावी यापरता मानवतेचा अधःपात तो कोणता? माणसापेक्षा यंत्राची किंमत ज्यांना जास्त वाटते, त्यांना जरूर तर जरबेनं माणुसकी शिकविली पाहि माझा असा अगदीं निक्चय आहे कीं, जीवनवेतनाचे विल येत्या जुल्च्या बैठकींत आणन कापूसधंद्यापुरते तरी ओद्योगिक तंट्यांचे बीज नाहींस करायच . एकदां हा प्रश्‍न सुटल्यावर मग खाणमजूर आलि इतर कामगार यांच्या परिस्थितीकडे मी वळेन. नागपूरला संप चाढू असता आपया ईय स्वस्थ बसून राहणं म्हणजे पर्यायाने मालक आणि पोलिस या दोहोंनादि झोकळा हात देण्यासारखं आहे. ती गोष्ट मी कधींहि घडू देणार नाही प्रियदरौन अविद्यांने उद्गारला. नंतर क्षणक थाबून त्याने उत्तम- रावांना सौम्य आवाजांत म्हटले--- ५८ मी नागपूरहून केगांवलादि जाईन बहुतेक -- “ शेगांबला£ आणि तै कक्षासाठी १-- ५: हा संप सहजासहजीं घडून आला आह असे वाटत नाहीं मला उत्तमराव! नागपूरला गेल्यावर मी सगळ्या गोष्टींची नीट वाकली करीन---मजजबळ तसा पुरावा कांदींच नाहीं. पण गेल्या आठ महि न्यांचा माझा अनुभव अत्यंत वाइट आहे. म्हणून वापूीं मोकळ्या मनानं बोलावं ने त्यांचा सल्ला घ्यावा असा (वचार आहे माझा-- : विचार कांहीं वावगा नाहीं. पण त्यांनीं सल्ला दिला मातर पाहिजे (--” ळू ञ् र त्या कळकट कांजीचे दोन धोट विठोबार्ने घेतले आणि हातांतील बरतन बाजला ठेवले काळ रात्रभर त्याला संथ झोंप आली नाहीं. पहाटच्या ठुमारास जो एक दोन वेळां त्याचा डोळा छागळा; त्याहू वेळीं विचित्र स्वप्ने पडून तो दचकून उठला होता. कोठडींतील कोंदट, गरम हवा आणि ०-२ २९, अगाखाळच्या बुरणुसांतील ढेकूण यांनी त्याच्या मानसिक यातर्नात भर घातली होती. पहाटे पांच वाजतां कोठडीच कुडून निघाल्यावर तो जेव्हां तोंड धुण्यासाठी टाक्‍या वर आला, त्या वेळीं वाऱ्याच्या गार झळकांनीं त्याच तळमळणारे मन आणि जळजळणारे डोळे किंचित्‌ निवल्यासारखे झाले. आज तरी निदान वसंता आपल्याला भटावयाला येईल आणि घरची खत्रर आपल्याला कळेल, हा एकच एक विचार त्याच्या मनांत थैमान घालीत होता, म्हणून बोडेर जेव्हा कांजी घेऊन आला, तेव्हां विठोबाच्या तोंडून उद्गार निघाला -- “राहूं दे ती कांजी १1 आज खात्रीनं धरून जेबण येईल माझ्यासाठी - - त्यावरोबर वॉर्डरच्या दोजारी उभा असलेला जमादार मिस्किल- पणाने हंसून त्याला म्हणाला -- ६ कालहि तुम्हाला जेवण येईल घरून असं वाटत होतं ! पण अखेर आळे नाहीं. काळ सबंध दिवस उपास काढलात तुम्ही. दे नियमा- विसरु आहे इथल्या १ तुम्ही कांजी घेऊन ठेवा थोडी बर्तनांत-- विटोबारने मुकाट्याने लोखंडी थाळी पुटे केली. आणि, वॉर्डरने त्यांत कांजी ओतल्यावर, कोण जागे का ते; तिचे दोन घोटदि त्यानें घेतले. दहा वर्षांपूर्वी याच तुरुंगांत हीच कांजी सकाळच्या वेळीं त्याने आपल्या घश्याखालीं ढकलली होती --- त्या वेळीं नोकरशाही राजवट होती. आज कांग्रेसचे राज्य चालू आहि. तरी सुद्धां कैद्यांना वागविण्याच्या पद्धतींत म्हणण्यासारखा बदल झालेला नाहीं- हा विचार त्याच्या मनांत बेऊन त्यानें वर्तन खाटीं ठेवलें, तोंच जमादार धांवत घांबत त्याच्याजवळ येऊन म्हणाला--- कर 2 2? :६ तुमचे सामान घेऊन चला लब २३० विठोवारने त्याच्याकडे आईचर्याने पाहिलें आणि विनचारळै-- ५ कुठं जायचे ६-- | ५६ मला माहित नाहीं. तुम्ही सुकाट्यानं आ पळ सामान घेऊन माझ्याबरोबर चला--- ५८ पण कुठं नेगार अहित मला ६ कांही कल्पना १--? आपल्यावरील खटल्याची सुनावणीसुद्धा झालेली नसतांना आपले स्थलांतर होत आहे, या इंकेने त्याचा जीव व्याकुळ झाला. आतां वसंता कसा भेटणार आणि घरची बातमी तरी कशी कळणार ६ पण जमादाराने त्याला विचार करावयाला वेळ दिला नाहीं. त्याने बिठोव्राचा सदरा, कोट, टोपी उचलली; व त्या कपड्यांचा गुंडाळा त्याच्या हातांत देऊन तो चालावयाला लागला. तो जेलरच्या खोलीपा्ीं आला, त्या वेळीं शेळके तिथे उभें असलेले त्याला दिसळे. त्या दोबांना ऑफिसांत नेण्यांत आले; त्यांचे सव सामान त्यांच्या स्वाधीन केल्यावद्दल नोंदवहीवर त्यांच्या सह्या घेण्यांत आल्या; व नंतर त्यांना बाहेर आणून एका मोटारीत बसविण्यांत आलें. मोटार चालू झाल्यावर विठोबानें शेळक्यांना विचारलें, “ आपण कुठे चाललो आहोंत याची कांहीं कल्पना आहे का तुम्हाला १-7” ५: नाहीं. मी. जमादाराला खूप छेडलं. पण त्याने कांहींच सांगि- तळे नाहीं-- महाराजबागेकडे त्यांची मोटार वळली, तेव्हां आपण अमरावतीला जात आहोंत कीं काय, अशी शंका विठोबाच्या मनांत आली. तोंच मोटार सायन्स कॉलेजवरून सिव्हिल लाइन्सच्या स्स्त्याला लागली आणि पांच सहा मिनिटांत * सागर व्हिला च्या भव्य प्रवेश- द्वारांतून आंत दिरली. त्यावरोबर विठोबा शेळक्यांना म्हणाला, “" आपण कुठं आलों लक्षांत आलं ना तुमच्या १--? २२१ ५ हो, पण मला अर्थ समजत नाहीं या प्रकाराचा-- शाळके हे शब्द बोलत आहित, तोंच मोटार कमानीखालीं येऊन थांबळी--- आणि जमादाराने त्यांना खालीं उतरून व्हरांडयांतील खुच्या- बर बसावयाला सांगितले. _ ते दोघे आईचयौनें अगदीं चर होऊन गेले होते. मुख्य प्रधा- नांच्या निवासस्थानी आपल्याला कडाला आणलें, याचा कांदींच उमज त्यांना पडेना. पण त्यांना फार वेळ थांबावे लागलें नाहीं. व्हरांडयाला लागून असलेल्या मुख्य प्रधानांच्या अभ्यासिंकत घंटेचा आवाज झाला, त्याबरोबर एका चपराक्याने बाहेर येऊन त्यांना आंत नेलें. आपल्या स्वागतार्थ दात जोडून पुटे आलिल्या प्रियद्शेनला वहातांच विठोबा विस्मयाने गोंधळून जाऊन उद्गारला-- ५६: आपण .... - . आपण इथं केव्हां आलां (--? : तुम्हीच आणलेत पःचमढीहून मला; विठोबाजी ।!” प्रियदशीनने हंसत हंसत म्हटले. त्याच्या त्या उद्गारांतली खोच विठोबाच्या प्रथम लक्षांत आली नाहीं. पण ती येतांच तो किंचित्‌ वरमून म्हणाला--- “८ आपल्याला अक्या प्रकारचा त्रास द्यावा अश्शी मुळीच इच्छा नव्ह्ती आमची--? “: माफ करा विठोत्राजी | आतां तुमच्या शब्दावर मी विश्‍वास टाकावा अशी परिस्थिति ठेवलेली नाहीं तुम्ही. हजारों कामगारांच्या समक्ष जाहीर सभेत मला दिळेला दाब्द तुम्ही मोडलात--?' ८: घण तो मी स्वतःच्या इच्छेने मोडला नाहीं. मला निरुपायाने मोडावा लागला-- २२ “ तुमच्या या वर्तनाचा उलगडा समक्षासमक्ष करून घ्यावा, म्हणून मुद्दाम पचमढीहून इथं आलों झी. काळ दुपारीं मला तार मिळाली. मी तसाच निघालो. इथे आल्यावर प्रथम सर्व अटक झालिल्या कामगारांना सोडण्याचा हुकून दिला आणि फक्त तुम्हा दोघांना वंध- मुक्‍त केल्यावर माझ्याकडे पाठवायला सांगितळें. माफ करा ईं; तुम्हांला सुटल्याबरोबर स्वतःच्या घरीं जाऊं न देतां इथं येण्याची तसदी दिल्याबद्दल--? ८: आपण खरोखरीःच आपल्या साजन्याने लाजवलंय आम्हांला-” “ पण माझ्या सौजन्याचा परिणाम फक्‍त तेवढ्या वेळेपुरता होऊं नये एवढीच इच्छा आहि माझी! मला प्रथम हृ सांगा कों, असेंब्ली हॉलसमोर भरलेल्या सभेत मला भरपूर सवड देण्याचं तुम्दी कबूल केळे असतां हा संप एकाएकीं का सुरू करण्यांत आला त :: संप सुरू करूं नये, अश्याच मताचा मी होतों; वतसं मी कार्यकारिणीच्या सभत स्पष्ट सांगितलंहि. हे शेळके साक्ष आहेत त्या प्रकाराला-- ८८ घृग संपाचा पुढाकार तुम्ही का घेतलात १---? “<< बहुमतानं जो निर्णय दिला; तो अमलांत आणणं हे कामगार- संघाचा अध्यक्ष या नात्यानं माझ कर्तव्य होते म्हणून --” “८ पण हा निर्णय तुमच्या विवेकबुडीला मान्य नव्हता ना :- क्ल ६८ हो--? “८ मग संपाचा पुढाकार घेण्याऐवजी संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला नाहींत तुम्ही (-- (८्या वेळीं मी राजीनामा दिल्यानं माझ्यावर भित्रपणाचा आरोप आला असता; माझ्या आजपसेतच्या सगळ्या कामावर पाणी पडलं असते व्या -३-३-1 “तो भित्रेपणाचा आरोप या वेळीं आनंदानं पत्करण्यांतच खर शौर्य नव्हते का. विठोबाजी? आपल्या अशिक्षित न्‌ असंघटित देद्यांत : बहुमत? या शब्दाला फारसा अर्थ नाहीं. बहुमत निमाण करता यंत आणि विकतहि घेतां येतं. म्हणन आपल्या सद्सदविवेक बुद्धीला ज्या वेळीं बहुमताचा निणय पटत नाहीं, त्या वेळीं अधिकारपदार्‍चा त्याग करून बाजला होणं हेंच प्रामाणिकपणाचें आणि शायांच नाहीं का! बहुमताचा निर्णय आणि स्वतःची मनोदेवता यांच्यांत ज्या वेळीं बाद उत्पन्न होतो. तेव्हां महात्माजी कसे मनःपूत वागतात, ईआपण अनेकदा! पाह्यमळय | मला वाटतं, स्वतः जाहीर रीतीनें दिलेला राब्द बहुमताच्या लहरीखातर मोडून संपाचा पुढाकार घेण्यापेक्षा तुम्ही जर कामगार संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यामुळे होणारी नाचक्की घेर्यांनं पत्करली असतीत, तर तुमच्याविषयींचा विचारी लोकांचा आदर तरी खास बाढला असता! तुमचं तै वर्तन जास्त गूरपणाचे आणि सच्चपणाचं झाल असतं--” विठोबाने मान खालीं घातली. क्षणाध कोणीच कांहीं बोलले नाहीं. नंतर प्रियदर्दीन म्हणाला -- मला हा संप हें खरोखरी कोडं आहे एक; न्‌ ते तुमच्या मदतीनं सोडवून घ्याव म्हणून मी मुद्दाम नागपूरला आलो--” “तें कोडं कठीण नाहीं उलगडायला, साहेव । ” इतका वेळ गप्प असलेले शेळके मध्येंच उद्गारले. ५: घी समजलो नाहीं तुमच्या बोलण्याचा अथ --” :: माझ्या बोलण्याचा अर्थ उघड आहे. हा संप आपल्या एका सहकाऱ्याच्या प्रेरणने, त्याच्या मदतीच्या जोरावर घडवून आणषण्यांत आला आहे. आपले एक स्नेही मुरलिमोहनजी यांना जर आपण विइवासांत घेऊं शकलांत, तर या संपाची सारी अंतर्गत माहिती मिळेळ आपल्याला-- २२५ “८ तुम्ही स्पष्ट बोळा, रोळके! माझ्या कोणत्या सहकाऱ्याच्या रणेनं हे सारे घडले १---” ५: आपल्याला कल्पना असली पाहिजे, साहेव ! आमच्यासारख्या रीब माणसांनीं असल्या गोष्टी बोलणं म्हणजे स्वतःच्या हातांनी स्वतःचा ळा कापून घेणं आहे! उद्योगमंत्र्यांची फूस आहें वा संपाला--' : तुम्ही हे लेखी द्यायला तयार आहांत (-- ५८ हो. पण माझ्यापेक्षा या प्रकाराची जास्त अधिकृत माहिती पले स्नेही मुरलिमोहनजी देऊं शकतील आपल्याला--” | “ते पहातो मी! तुम्ही जे कांहीं तुम्हाला लेखी देतां येण्या- ॥रखं असेल, तै लिहून च्या आधीं! विठोब्राजी, तुम्हाला केल्यना १ती या बनावाची १-- ५ फार्ीी नाहीं. माझे एक संहकारी काळे--” ८: मध्यंतरी उमरेडला किसान सत्याग्रहाची तयारी करायला ले होते ते (--” “ हो. त्यांच्या तोंडून असं कांहीं तरी ओझरतं कानावर आले तं माझ्या-- ८: मृग तुम्ही ळेखी बयाण द्याल तसं १-- “ हो. तेवढं लिहून द्यायला हृरकत दिसत नाहीं मला-- प्रियदर्वीनर्ने लगेच दोघांच्यादि पुढें दोन फुलस्केप कागद आणि इतर ळेखनसादित्य ठेवले. त्यांनीं मुकाट्याने ठिहावयाला सुरवात केली ते लिहित असतां त्यानें घंटी वाजविली; व चपराश्याला चह आणावयाळा सांगितले. | त्यांचे लिहिणे संपर्ते न संपर्ते, तोंच चहा आला. २२५ प्रियदर्शनने ते दोन्ही कागद काळजीपूर्वक वाचून आपल्या टेबलाच्या खणांत ठेवले, नंतर कपांत चहा ओतीत तो त्या दोघांना म्हणाला, “हीं बिस्किटे पहा कशीं लागतात तीं. शिंदीच्या गुळाचीं केलेलीं आहेत हीं. वर्ध्यांहून मुद्दाम आणवलीं आहित मी. तिथल्या प्रामोद्योगाच्या कार्य- कत्यांनीं तयार केलीं आहेत--?” त्या्ये चहाचे कप त्या दोघांच्या पुढें ठेवले; व पुन्हा बोलावयाला सुरवात केली, “ संप कसाहि घडून आलेला असो. तो बंद करण्याच्या निश्‍च- याने मी आलेला आहे; व तुमचं दोघांचेहि साह्य त्या कामीं मला मिळालं पाहिज. मी दुपारी वव्यांला जातोंय. तिथ्‌न संथ्याकाळीं सात- पर्थेत परत येईइंन. तुम्ही आज रात्रीं चिटणीस पार्कात कामगारांची सभा बोलळ्वा. मला जें सांगायचं, ते मी स्पष्टच सांगेन कामगारांना---” :“: आमची एकच सूचना आहे ---” :: कोणती १” “ या संपांत सामील झाल्याबद्दल कोणत्याही कामगाराला कामा- वरून काढण्यांत येऊ नरे किंवा इतर कांहीं त्रास दिला जाऊं नये---” “ते मी आतांचच बोलणार आहे मॅनेजरश्ीं फोनवर ! पण संपाचा एक दिवसाचा पगार मिळणं मात्र राक्य नाहीं. मी स्वतःच तसं स्पष्ट सांगेन कामगारांना--? “: आपण स्वत: ताबडतोब इथं आलांत आणि अटक झालेल्या लोकांना आल्याबरोबर सोडलंत याचा फार चांगला परिणाम होईल कामगारांच्या मनावर---” “मला तो परिणाम तेव्हांच खरोखरी झाल्यासारखा वाटेल कीं, जव्हा आजच्या सर्भेत संप परत घेण्याचा ठराव मंजूर होईल-- द संपल १ हनने उपरोधिक हंसण्यार्‍चा प्रयत्न करून विचारले. ४ हो ? प्रियदर्शन त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाला. मोहनने सिगारेट पेटवळी आणि तिचा झुरका घेऊन विचारठे-- १६ २डर ८८ माझ्याबरोबर तू आपल्या एका सहकाऱ्यावरहि संप घडवून आणण्याचा आरोप करतो आहिस,; याची जाणीव आहे ना तुला £-- :: हो, पण तुझ्यापुरते तर तूं या प्रवनाचे उत्तर दे मला-- ५: अर्थात्‌ हा प्रन माझ्यापुस्ता मर्यादित नाहीं आणि याचं उत्तर देऊन मी दुसऱ्या एका व्यक्‍तीच्या वर्तनाबद्दळ कोणतंहि विधान करणे योग्य होणार नाही--7 :£: पण तुझा जर संपाशीं खरोखरीच कांहीं संत्रंध नसेळ, तर तसं स्पष्ट सांगून मोकळा का होत नाहींस तू ९-7 “ तुझा विदवास बसेल, झी तरस सांगितलं तर त्याच्यावर £ तुझ्याजवळर्‍चा पुरावा काय आहे हे जोपर्येत मला माहित नाहीं, तोंपर्यंत मी कांहींहि बोळलों तरी त्याचा काय उपयोग आहि (--” ५८ माझे विधान अगदीं स्पष्ट आहि. त्यावर तुला काय म्हणायःचं असेल, तै म्हणूं शकतोस तूं स्पष्टपणाने-- ५८ ठौक ! मग मी एवढंच म्हणतों कीं, हा आरोप निखालस सोटा आहे --” प्रियदर्रीन यावर कांदहींच बोलला नाहीं. तेव्हा सिगारेटचे आणखी दोन तीन झुरके घेऊन मोहन विचारले- €--.. :सी,आय.डी.नं माझ्याविरुद्ध काय माहिती दिली आहि तुला :- ५: माझ्या पहिल्या विधानाच सरळ उत्तर मिळाल्यादिवाय मी जास्त बोलायला तयार नाहीं; मोहन !-- ८: भग जाऊं मी घरीं (07 मोहनने एकदम खुर्चीवरून उठून विचारंळे, : हो. मी पोंचवून देण्याची व्यवस्था करतों तुला !---” प्रियद्षीनचा दात. टेबलावरील घेटेकडे गेला. त्यावरोवर तो हात आपल्या हातांत धरून मोहनने विचारल, ५८ प्रियदर्वांन, तूं माझा राचु आहेस कीं मित्र £- २७-२ :: तोच प्रश्‍न मी तुलाहि विचारू शकतों, मोहून र त्याच्या हातांतून आपला हात सोडवून घेत प्रियदर्शांन उदारला. जाण्याच्या आविर्भावाने उठळेला मोहन आतां पुन्हा खुर्चीवर बसला होता. त्यानें आवंढा गिळून प्रियदर्शनला म्हटे--- :£समज, मी तुझा पहिला आरोप कबूल करतों. मग तरी सांगशील का तूं मळा सी. आय. डी.ने तुला काय माहिती पुरवली आहे ती £--? हें पहा मोहन, मी कोणतीहि गोष्ट समजून चालायला तयार नाहीं. तुळा जर आरोप मान्य असेल, तर तशी स्पष्ट कबुली तूं दिली पाहिजस--” “बर, तुझा पदिला आरोप कबूळ आहे मला ! आतां तरी कळूं द्यात एकदां सी. आय. डी.चे माझ्याविरुद्ध काय काय आरोप आहित ते- “सी.आय.डी.चा तुझ्याविरुद्ध असा आरोप आहि कीं; सद्रमध्यें मुंबईहन आणलेल्या एका फ्रेंच बाईच्या घरीं क्लबच्या रूपाने जुगाराचा अड्डा आणि वेव्यागृह चालवीत होतास तू--- “ मग पोलिसांनी कारवाई का नाहीं केली माझ्याविरुद्ध ती तर त्यांच्या हातची गोष्ट होती --” ५: स्वर आहे तुझे म्हणणं! त्यांना संशय आला आणि त्यांनीं छापाहि घातला. पण त्या छाप्याच्या वेळीं तू आणि ती बाई दोधंहि न तांपडल्यामुळे त्यांना कांहीं करतां आलं नाहीं-- “८ याचा अर्थ असा कीं, त्यांच्याजवळ माझ्याविरुद्ध तसा कांहीं पुरावा नाही--” मोहनने हंसून म्हटले. : पुरावा नसता, तर कशाला वबोळ्लों असतों मी हें सगळं झ्याजवळ? तूं त्या वाईला कराराप्रमाणे पैसे न दिल्याबद्दल मजजवळ ठेखी तक्रार आहे तिची; न्‌ तींत तिने नागपुरांतल्या आपल्या गेल्या २७२ तीन मटदिन्यांच्या मुक्कामाची हकीकत आपल्या क्लबाच्या आश्रयदात्या च्या यादीसह दिली आहे-- ५६ खोटी गोष्ट ! ती माझ्याविरुद्ध असली तक्रार कधीं करणार नाहा--- * मोहन, तू डोकं जरा शांत ठेवून वाग! तूं त्या बाईला दीड हजार रुपये देणं आहेस कीं नाहीं? शेठ गुलाबचद आणि पंडित वाज- पेथी यांनीं तिळा तुझ्या नांबानं दिळेले दोभर शेभर रुपयांचे चक तू स्वतःच मधल्या मध्ये द्डपलळेस कीं नाहीं ? तिचा सगळा पंशाचा व्यवहार तुझ्या माफत चालला होता कीं नाहीं (-- मोहन अगदीं स्तब्ध होता. :: माफ कर ! मी थोडं आणखी स्पष्ट बोलतों. तूं जी नवी लिमिटेड कंपनी काढली आहेस, तिने किती खोटे व्यवहार केळे अहित आजपर्यंत ? त्या कंपनीविरुद्ध पोलिसकडे तक्रारअजे गेळे आहेत माहित आहि तुला (--- मोहन एकदम खुर्चीवरून उठला आणि उद्गारला-- ८: झला जास्त कांहीं ऐकण्याची इच्छा नाहीं, प्रियदर्शन ! तूं मळा तुरुंगांत घालणार आहेस एवढंच सांगायचं शिल्लक उरलंय आतां !-” “८ तुला तुरुंगांत घालायची इच्छा जर मला खरोखरीच असती, तर मी यापूर्वीच घालूं शकलो असतों ! पण, मोहन, मी जरी कदा- चित तुला तुरुंगांत घातळं नाहीं, तरी इंश्‍वरदासजी तुला तुरुंगांत घात- ल्यादिबाय रहातील का £ तूं केलेली पेशाची अफरातफर किती दिवस लपून रहाणार आहे £--? | मोहनच्या दोन्ही कानरिलांवरून घामाचे ओघळ वहात होते; व त्याच्या घशाला कोरड पडली होती. तो किंचित्‌ घोगऱ्या आवाजांत म्हणाला-- २०७४ ५: हेंच सांगण्यासाठी तूं एवढ्या रात्रीं मला इथं आणलंस का प्रियद्रांन १-- “ नाहीं. माझी इच्छा तुला सावध करायची होती आणि संपाच्या बाबतींतलं तुझ म्हणण समजून घ्यायच होत :: मृग दोन्ही कार्यभाग झाले तुझे !--? “: नाहीं. संपाच्या बाबतींत तू फक्त आरोप कबूल केलास, पण जो प्रकार खरोखरी घडला आहे, तो कांहीं तू सांगितला नाहींस मला. मजजवळ त्या बाबतींतील दोन लेसी बयाणं आहेत आणि----* :: सीहि लेखी कबुलीजवातवर द्यावा अशी अपेक्षा आहे तुझी १-- ५: मला कबुलीजबाब म्हणून नको, जे काय खरोखरी घडलं असल, ते लेखी दे तू--” मोहन कांहीं वेळ अगदीं स्तब्ध होता. प्रियदरौनची दृष्टि आपल्यावर रोखलेली आहे याची त्याला जाणीब होती | :८ समज, मी जर तुला तुझ्या इच्छेप्रमाणे ठेखी बयाण दिल तर तूं मला काय देशील £-- :“मी सौदा करायसाटीं नाहीं आणलं तुळा इथं, मोहन !-- :: पण राजकारण हा एक सोदाच आडे, प्रियदर्शन! हे तत्त्व तूं ओळखीत नसल्यामुळेच तुला राज्यकारभार चालवणं कठटोण होतं आहे दिवसेंदिवस! तूं अद्याप लोकप्रिय आहेस हें खर. पण कांग्रेस संस्थंतील ज्या माणसांच्या पाठिंब्यावर तुझे राजकारणांतलं स्थान अबलबून आहे, त्या माणसांना तूं किती नाराज केलं आहेस याची कल्पना नाहीं तुला ! सत्ता ही उपभोगासाटीं असते; व सत्तेच्या उपभोगांत जितक्या जात्त माणसांना आपण सामील करून वेतों, तितकी आपली सत्ता बळकट होते. ज्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आपण सत्ता संपादन करितों, त्यांना जर २७५५ त्या सत्तेचे फायदे आपण घेऊं दिळे नाहांत, तरु ते आपले शत्रु बनतात आणि मग आपला अधःपात व्हायला वळ लागत नाहीं-- ५६ कुठं दिकलास तूं हे तत्त्वज्ञान; मोहन १-- 5 काँग्रेसमध्येच ! खुद्द बापूचंच उदाहरणघे तू | ज्या माणसांच्या साह्यावर ते अबलंबून असतात त्यांना क घींहि ते उघडे पडूं देत नाहींत ! राजाजींच्या प्रत्येक कृत्याचा ते कसा पाठपुरावा करीत असतात. पहा ! त्यांना जो मनुष्य आपला आहे अस वाटत त्याच्यासाठी ते वाटेल ती गोष करतात--- मोहनने आवद्याने उच्चारलेले तै वाक्य ऐकताच पियदशनच्या डोळ्यांसमोर दुषारीं शेगांबला घडलेला तो प्रकार उभा राहिला गांधीजींना त्यानें आपल्या सवे अडचणी स्पष्टपणे सांगितल्या मंत्रिमडळांतीलळ आपल्या हिंदी सहकाऱ्यांच्या आडउुठ्या वतनाचीहि कांहीं उदाहरणें त्याने दिलीं; व दोवटी या सगळ्या परिस्थितीतून मागे काढण्यासंवेधीं त्यांना सल्ला विचारला गांधीजींनी त्यांचे सर्वे बोलणें शांतपर्णांन ऐकून घेतले, कांहीं बेळ ते स्तब्ध होते. दोवटी ते उद्वारल--- ५: झी तुला कांहींहि सल्ला देऊं शकत नाहीं. तूं आपल्या अड- णी वाटल्यास पालेमेटरी कमिटीपुढे ठिव-- गांधीजींकंडे आपण प्रकाशाच्या अपेक्षन गला, पण यांच्या त्या उत्तराने आपल्या मार्गावरील अंधार आधकच गडद. अधिकच भयानक झाला. अलिकडे कांहीं वर्षे गांधीजी या प्रान्तांत राहत आहत दिंदी आणि मराठी जिल्हे एका 16 काणीं कोंबल्यामुळे जे वितुष्ट या प्रातात सारखे चाळ आहे, त्याची कांहींच माहिती त्यांना नसेल काय ! कमी उत्पन्नाच्या दरिद्री महाकोसल्साठां जास्त उत्पन्नाच्या संपत्न महा- २४५८ विदर्भाला पन्नास लाख रुपयांची घस वषोनुवर्ष सोसावी लागल्या- मुळें जे वैमनस्य त्यांच्यांत सतत धुमसत आहे, त्याची कांहींच जाणीव त्यांना नसेळ का? उत्पन्न अगदीं कमी असूनसुद्धा केवळ लोकसंख्येच्या आधिक्याच्या जोरावर अ राजकीय वचस्व महाकोसल महाविद्भावर आज गाजवीत आहे, त्यावद्दळ मराठी जनतेला वाटत असलेल्या वैषम्याची कांहींच कल्पना त्यांना नसेळ का? हिंदुस्थानांतल्या इतर कोणत्याहि प्रांतांत कधीं घडले नसतीळ असे दिवाणगिऱ्यांच्या घडामोडीचे जे डोंबारी खेळ या प्रांतांत आजवर सारखे चालू होते, त्यांची कांहींच हकीकत त्यांच्या कानांवर कधीं गेळी नसेल का £ वऱ्हाड मध्यप्रांताच्या राजकारणांत जै विलक्षण, उत्पातकारक अस्थेये दृष्टीस पडते, त्याला करच राजकारणांतील अस्भैयांचीचच उपमा खरोखरी शोभेल. आजपयत कोण- ताहि एक पक्ष या प्रांतांत फार काळ प्रभुत्वानें नांदूं शकला नाहीं; व अखिल हिंदस्थानाच्या राजकारणांत फूट पाडावयालाहि येथील व्यक्तिगत आणि प्रांतगत भांडणे कारण झालीं. काग्रेससारख्या तत्वांनष्ठ आणि सुसंघटित पक्षाच्या हातीं राज्यसूत्रे आल्यावर तरी या प्रांताच्या राज कारणाला स्थैर्य येईल आणि प्रगतीच्या मार्गावर त्याचे पाऊल झपाट्यान पडेळ, अशी आज्या वाटत होती. पण, कॉंग्रेस पक्षांतहि तेच जुने हेवेदावे, एकमेकांना पदच्युत करण्याची तीनच जनी प्रवत्ति, गेल्या दहा महिन्यांत अनुभवाला आली. ही परिस्थिति गांधीजींना काय दिसत नसेळ? पण या परिस्थितींतून मार्ग काढण्यासाठीं त्यांचा सल्ला घ्याव- याळा आपण गेलों आणि त्यांनीं आपल्याला मार्ग दाखविण्याचे नाकारळ | राजाजींच्या कोणत्याहि कृत्याचे समर्थन जे गांधीजी करतात त्यांनीं आपल्याला सल्ला देण्याचें का नाकाराबे! मी ' त्यांचा माणूस नाहीं, अश्शी तर त्यांची भावना नसेल त्याला एकदम आठवण झाली असेंब्लीच्या पहिल्या बैठकीच्या पूर्वी आपण महात्माजींचा सल्ला २७७ व्यावयाला गेलों होतों. त्या वेळीं दाल्बंदीच्या कारयक्रमापेक्षां रोतसारा कमी करण्यार्‍चा प्रश्‍न अधिक महत्वाचा आहे अस जेव्हां आपण त्यांना म्हय्ळे, तेव्हां त्यांचा तो प्रसन्न चेहरा क्षणार्ध॑ किती गंभीर झाला! त्यानंतर त्यांनीं आपल्या स्मितयुक्‍त मधुर वाणीने कॉग्रेसची नैतिक भूमिका विशद करून दाल्बंदीच्या कार्यक्रमाची आव्यकता आपल्या गळीं उतरवली, दै खरे. पण राज्यकारभाराच्या घोरगासंबंधींच्या आपल्या आणि त्यांच्या कल्पना आमूलाग्र मिज्ञ असल्याची जी जाणीत त्या चर्चेच्या वेळीं त्यांना तीव्रतेने झाली, तिचा परिणाम त्यांच्या वर्तनावर झाल्याशिवाय रादिला नाहीं. तेव्हांपासून वर्किग कमिटीच्या आणि कॉँग्रेसच्या निमित्ताने आपण ज्या ज्या वेळीं त्यांना भेट्लों, त्या त्या वेळीं त्यांच्या वागण्यांत पू्बींचा जिव्हाळा आढळला नाहीं--निदान आपल्याला तरी तसा भास झाला. विदोषतः हरिपुरा कॉंग्रेसच्या वेळीं शाळाकॉलेजांतून निशाणवाजीचे शिक्षण सुरू करण्याची आपली योजना जेव्हां आपण त्यांना सांगितली, तेव्हां आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यांनीं कांहीं आपलें अभिनंदन केलें नाहीं. | आणि आज ६ आज तर ते आपल्याशी एकाद्या तिऱ्हाइताप्रमाणे वागले. “: पचमढीहून मुद्दाम मळा भेटायला का आलास १” असा प्रश्‍न त्यांनीं आपल्याला जातांक्षणींच विचारला, तेव्हां आपण आपल्या सगळ्या अडचणी त्यांच्यापुढे अगदीं मोकळ्या मनाने मांडल्या. संपाची प्रथमपासूनची हकीकत आणि जीवनवेतनाच्या बिलाची आपली योजना आपण त्यांना सांगितली; व दोवटीं त्या योजनेला पंडितजींचा विरोध असल्याचे जेव्हां आपण बोललों, तेव्हां फकत एकच वाक्य त्यांच्या तोंडून अचानक बाहेर पडले--. | ५ मुख्य प्रधानाला आपल्या सहकाऱ्यांचा विश्‍वास संपादन करतां आला पाहिजे, प्रियदर्शन !--” २८ एकच वाक्य. पण किती अर्थपूर्ण होतें ते! त्यांनीं ते वाक्य उच्चारतांच आपल्याला राहवले नाहीं. आणि आपल्या हिंदी सहकाऱ्यांकडून आपल्याला होत असलेल्या उपद्रवाची कल्पना आपण त्यांना दिली. त्यांनीं ती श्ांतपणाने ऐकून घेतली. पण आपल्याला कांहींहि सल्ला देण्याचें मात्र नाकारले. तरीहि आपण धीर सोडला नाहीं. आणि, ज्या एका महत्वाच्या योजनेसंबंधीं त्यांचा आज सल्ला घेण्याचें आपण ठरविरें होते, ती योजना त्यांना निश्त्साह न होतां सादर केली. आपल्या हातीं राज्यसूत्रे आल्यावर चार महिन्यांनी विजया- ददामीस जबलपूर येथें दिंदुमुसल्मानांचा मोठा दंगा झाला; वे मंडला, सागर, अकोला आणि नागपूर या ठाहरांतहि थोडीबद्युत घामधूम झाली, या दंग्याची चौकशी करीत असतांना, पोलिसांच्या जोरावर जरी दंगा शमवितां आला, तरी त्याचा कायमचा बींमोड या मार्गाने होऊं शकत नाहीं आणि दंग्याच्या वेळीं पोलिसांची कुमकहि अनेक दृष्टींनी अपुरी पडेत, असें आपल्या अनुभवाला आलि. म्हणून आपण स्थानिक संस्था आणि स्थानिक अधिकारी यांच्या संयुक्‍त नेतृत्वाखाली प्रांतमर नागरिक संरक्षकदलें ( 017० खए8108 3 स्थापन करण्याची योजना तयार केली. ती योजना महात्माजींना दाखवून प्रथम त्यांची संमति घ्यावी आणि नंतर बिल तयार करून तै असेंब्लींत आणावे, असा आपला बेत होता. | ती योजना जेव्हां आपण त्यांना समजावून सांगितली, तेव्हा त्यांनीं ज्ञांतपणाने आपल्याला विचारले, “ गणेश दोकर विद्यार्थीजींच्यां बीरमरणा'ची हकीकत माहित आहि ना तुला १---ट ८४ हो क... २१०७९. ८ तशा प्रकारच्या शांतिवीरांचीं टळे जागोजाग स्थापन झालीं पाहिजेत! डिंडु-सस्लिन दग्यांचा बीमोड व्हायला विद्यार्थीजींसारख्या हुतात्म्यांच्या आत्मवश्ञाचा प्रभाव उपयोगी पडेल. दी सिंव्हिक गाडेची योजना कितपत काम देईळ यावद्दल जबर शका वाटते मला -- एवढें बोळून ते. थांबळे आणि त्यानंतर अगदीं मुग्ध होते आपण निरोप घेतांना पुन्हा एकवार त्याना म्हटळे, “ आपण कांहीं तरी सल्ला मला द्यावा आणि या साऱ्या अडचणींतून बाहर पडण्याचा मार्ग दाखवावा अक्या अपेक्षन आउ आलों होतों मी-- त्यावरोधर-- ५: असल्या बावतींत मार्ग दाखविण्याचा अधिकार माझा नाहीं. तूं पार्लमेंटरी कमिटीकडे जा [--- __असे उत्तर त्यांनीं हंसत हंसत आपल्याला द्टिं थंडीने गारठलेल्या माणसावर पांढऱ्या शुभ्र बर्फाची वबुटि व्हावी; तरस ते त्यांचें हास्थ वाटल आपल्याला | मोहन म्हणाला तेच खरें बापूंचा आपल्यावर पहिल्यासारसचा लोभ, पहिल्यासारखा विश्‍वास ना हा आपला माणूस आ असे त्यांना पूर्वीप्रमाणे आपल्याविषयीं वाटत नाहीं. त्यामुळ त्यांनीं कोणत्याहि प्रकारचा सल्ला न देतां. आज आपल्याला तिर्‍्हाईतपणान वाटेला लावलें पण आपल्या हातून अशी कोणती "चूक घडली कीं, जिच्यामुळं त्यांचा आपल्यावरील विदवास उडावा लोभ कमी व्हावा आपल्या हातून चक अशी कोणतीच झालेली नाहीं. फक्त आपण आपल्या बुद्धीला योग्य वाटेल तर्से वागण्याचा प्रयत्न करीत आहोंत. आणि. इथेच सगळें चुकले कारण बापूंचा आणि आपला जीविताकडे, समाजरचनेकडे आणि राजकारणाकडे पडदाण्या*चा दृष्टिकोन अगदीं भिन्न आहे «५० ते मतदयावादी आहेत; आपण समाजवादी आहोत. ते आपल्या तत्वज्ञानाचा एक प्रयोग म्हणून ढिंदी राजकारणाकड पहातात; आपण राशदहविताच्या व्यावहारिक हीने राजकारणाकडे पहाता. त्यामुळ त्याचा दारूबंदीचा नेतिक कार्यक्रम आपल्याला निकडीचा वाटत नाहीं आणि त्यांचा अहिसिविषयींचा आग्रह तर आपल्याला सवथच आनष्ट वाटतो यांच्या आणि आपल्या दृषट्टिकोनांत जज मूल्गामी अंतर आहे. तै आपण राज्यकारभार हातीं घेतल्यापासून स्पर्श आण तीत्र होत चाललें आहे अर्थात त्यांच्या दृष्टीनें मी आतां त्यांचा माणूस नाही. त्यांना मला सल्ला देण्याचें नाकारले, तेया कारणासुळ तर नसल १ पण महात्माजींच्या ठिकाणीं हा पक्षपात, हा आपपरभाव संभवतो का | :£८ हा माझा माणस नव्हे, तेव्हां मी याला सल्ला देणार नाहीं आणि याऱची तरफदारीहि करणार ना असें एकाद्या व्यावहारिक मुत्सद्दययाने म्हटलें, तर त्याला त शोभन जाईल. पण महात्माजींच्या मनांत जर असा दुजाभाव येत असल, तर त्यांच्यांत आणि इतर राज- कारणी पुरुपांत फरक तो काय साहूला १? “माझ्या तंत्रान अ&रश ाळेळ तो माझा माणूस आणि त्याचीच तेवढी मी तरफदारी करीन अर्से एकाद्या अहंकारी माणसान खुद्याल म्हणा पण जगाला आअहिंसेनच आणि अनासक्तियोगाचे पाठ देणाऱ्या महात्म्याला हा दु" कदी द्योमेल £ आगि वापू जर खरोखरीच इतर्के अ हंकारी आणि पक्षपाती असतील. तर मग त्यांचा महात्मपणा तो कुठे उरतो १ पण हा विचार मनांत येतांच मियदशनला अरादीं कसेसेच वाटे आगि तो एकदम भानावर आला. मोहनची मेदक, जिज्ञासु दृष्टि आपल्या नितनमग्न चेहेऱ्यावर खिळलेली होती, दे लगेच लक्षांत आले त्याच्या. 44 __ तोंच मोहन हंसून त्याला म्हणाला, :: कुसला विचार करतो अहिस तूं, प्रियदर्शन १-- ५ कसला नाहीं--) त्याने किंचित्‌ बरमून उत्तर दिलें. “ तूं राजकारणांत अजून अगदीं कच्चा आहेस, प्रियदर्शन ! नाहीं तर आपल्या हातीं आलेल्या सत्तेच्या जोरावर तूं आपलं राजकारणांतले स्थान अढळ करून टाकलं असतंस! मग बोल, मी जर लेखी बयाण दिळं, तर तूं काय देशील मळा £ तुला कोणाविरुद्ध कोणत्या प्रकारचा पुरावा हवा आहे, हें माहित आहे मला; न्‌ तसा उसाला मी तुला हवा तितका देऊ शकेन. पण तूं मला भरपूर मोबदला दिला पाहिजस---” : कोणत्या प्रकारचा मोबदला हवा तुला, मोहन ६ “ माझी पहिळी मागणी ही आहि कों, आमच्या हिंदुस्थान लिमिटड कंपनीच्या कारभारांत पोलिस हात घालणार नाहींत असं वचन तूं मळा दिले पाहिजस, आणखी दुसरी मागणी अशी कीं, माझ कजे फेडायला तूं मला मदत केली पाहिजस----” ८: कर्ज ९ कुणाचे कजे आहे तुला १-7 ६ मला दहिणवण्यासाटीं विचारतो आहेस तू हा प्रशन मला--_ ८ नाहीं रे. तुला कजे आहि हें आज प्रथमच ऐकतोंय मी ! दरमहा चारपांचर्शे रुपय कमावणाऱ्या तुझ्यासारख्या हुघार माणसाला क आहे अश्शी कल्पना कशी येईल माझ्या मनांत £-- ढ “ त्या युरोपियन बाईचे मला किती देणे आहे हें माहितच आहे तुला ! दिवाय आमच्या कंपनींतूनह्दि कांहीं रकम उचलली आहे मी!” ८: अस्सं ! किती रक्‍कम उचललीस तूं आतांपर्यंत?” ५: माझे सगळं कर्ज दहा हजारांपर्यंत जाईल; प्रियद्रीन !--? ८“: एवढी रक्‍कम मी तुल्ग कुठून देऊं मोहन £- - “ का बरं! तूं मुख्य प्रचान आहिस. रून कुवेरावर स्वारी कर- ण्याचं प्रस्थान ठेवतांच त्याच्या राजधानीवर सोन्याचा वर्षांव झाला. > तशी तूं नुसती इच्छा व्यक्त करतांच अनेक मार्गांनी तेवडदी रक्‍कम उभी होईल एका क्षणांत --” मोहनर्ने हंसून म्हटलें पण प्रियदर्शन अगदीं गंभीर होता त्याने अगदीं शांतपणाने विचारले--- ८ मग तुझ्या या दोन मागण्या कबूल केल्याशिवाय कांहीं तू मला आपल्याजवळ'चा पुरावा देणार नाहीं म्हणतोस १-- | “ हो. त्या पुराव्याचा मोबदला माझ्या पदरांत पडल्ा पाहिजे. तो पुरावा किती बहुमोळ आहे याची जाणीव तुळा आहिच. नाहीं तर तूं एवढ्या रात्रीं आणला नसतास इर्थ मला आपल्या ोारींतत 4” प्रियदर्शन स्तब्ध होता. मोहनने सिगारेट पेटवली आणि तिचा एक झुरका घेतला. प्रियदर्शन उठन खोलींत फेऱ्या घालू लागला त्याच्या त्या स्तब्धतेला कंटाळून अखेर मोहनर्ने विचारले ५८ मग काय ठरतंय तुझ? मला गल पाहिज आतां-- ५: स्रंच बारा वाजायला आले कीं! माझे ठरलं नक्की-- ५ काय ठरलं (--- “८ मला तुझ्याशीं सौदा करणं शक्‍य नाहीं !-- ५: का? मजजवळ'चा पुरावा तुला महत्त्वाचा वाटत नाहीं १-- “नाहीं. तो पुरावा किती महत्वाचा आहे याची जाणीव आहे मला! 40 मग 1, ५ तरीसुद्धा अशा प्रकारचा सोंदा करुण हे माझ्या तत्त्वांना सार्वजनिक चारित्र्याविषयींच्या माझ्या कल्पनांना धरून होणार नाही -- त्याने समोर उभे राहून संथपणानें उच्चारलेले ते शब्द एकून मोहन थिजल्यासारखा झाला. पण क्षणभरच. त्यान सिगारेटचे थोटूक रक्षापात्रांत टाकळें आणि तो संतापान उद्गार्ला--- २१५२३ : तुळा जर आपल्या चारित्र्याची प्वढी बर्मेड आहे, तर वू बोलावून आणलास कक्षाला मला इथ? आणि इतका वेळ चर्चा तरीं कद्याळा केळीस माझ्याजवळ £ मळा फसवलंस तूं प्रियदर्दीन ! माझ्याकडून कनुळीजबाब घेतलास; माहिती काढून घेतलीस आणि आतां मला नकार देऊन वाटेला लावतोस! ढोंगी | लबाड !--? पण प्रियदर्शन अगदीं शांत होता. लणभराने तो किंचित्‌ इंसून म्हणाला, “तूं उगाच संतापला आहेस, मोहन! मी तुला फसवलं नाहीं न्‌ कसलं दोंगहि केलेळं नाहीं. मळा जर तुला खरोखरीच फसवायचे असतं, तर पलिकडल्या खोलींत रेकडिंगची व्यवस्था करून मी आपल्या दोघांच्या संभाषणाचा ववनिळख घेतला असता! पण, तो ज्या अर्थी मी घेतला नाहीं, त्या अर्थी तुझ्या या तोंडी कबुलींचा आणि माहितीचा मला काय उपयोग होणार? तूं जे मळा आतां सांगितलंस, त्यातले बहुतेक अगोदरच कळले होतं मला !-” मोहन अगदीं हताश होऊन त्याच्याकडे पहात होता. तो अखेर दीनपणाने उद्गारला-7 ५: मृग तूं मला तुरुंगांत घालणार तर १--? ५ कद्यावरून म्हणतोस तूं दै £-- मोहन कांहीं बोलला नाहीं. थोडया वेळाने आवंढा गिळून कपाळाचा घाम पुशीत तो म्हणाला-- :“प्रियद्दीन, तुला कल्पना नाहीं तूं सर्व्या कोणत्या संकटांत आहेस यार्‍ची ! नाहीं तर तू मजजवळच्या पुराव्याचा असा अव्हेर केला नसतास! माझी मदत जर तूं या वेळीं घेतलीस, तरच तुझा अथःसार टळणार आहे!” :६ तू देऊं केलेल्या मदतीबद्दल आभारी आहि मी तुझा, मोहून पण तसल्या मदतीच्या जोरावर आपलं राजकारणांतळ॑ स्थान कायम ठेवण्यापेक्षा अधःपात पतकरेळ मला |“ २५ चार आळा पात प्यारा ५ तला थोडीसुद्धां दया येत नाहीं का माझी, अण्णा ९-- : हा प्रश्‍न दवर्‍चा नाह [. झमोहन ! मला दाक्य असतं तर मी! स्वतःच घर गहाण ठंवून खवकम उ भी केली असती तक्वासाटां | पण तळा माहितच आहे, माझ्या बायकोपुढे कांडी चालत. नाहा माई नाहीं तर, तिच्या नांवावर पंधरा हृबार रूपच आहेत बँकेत, त्यांतून नसते का दहा हजार € पये देल तुला मी? पण तिच्वापासा पा अगदीं लाचार झालोय बघ ल :: मृग कसं करायचे आतां १ मी तला सारी स्थिति स्पष्ट सांगितली आहे. काल राती म्रियदशनन ल सन ळं स्पर सांगितल्यापा सून पेसे उभ करण्यासाटा ₹ रखी धडपड चालली आहि माझा , आर दुपारी वरदासजींची तार आल्यापारून मला सचेनार्स झाल्य काइ. झी जर सडा फटिंग असता, तरू जीव दिला असता किंवा अपत्ता छा क असतों |! पण लग्नामुळे गळ्यांत धोंड बांधल्यासारखी स्थिति झाली आहे माझी !--_ “८ अरे वाबा, तुझ्या गळ्यांतली ती धोंड नाहीं. लाख मोलाची रत्नमाला आहे ती ! तूं तिला नुसतं म्हणायची खोटी कीं, ती आपल्या बापाकडून दहा हजारांचा चेक आणील एका क्षणांत ! कल्पवुक्षाखालीं बसलेल्या माणसानं येणाऱ्याजाणाऱ्यापुढं हात पसरावेत तसं चाललंय हँ तुझे | तूं आतांच्या आतां घरीं जा न्‌ गुप्तासाहेबांकडे बायकोला पाठव !” अण्णासाहेब नवषक भरीत हंसत हंसत म्हणाले. पण मोहनचचा चेहरा रागाने लाळ झाला होता. तो चिडून उद्गारला -- :£: अण्णा, बायकोच्या माफत सासऱ्याकडून पैसा उकळून त्यावर चैन करणारा तुझ्यासारखा नालायक नाहीं मी ! मी आजपर्यंत हजारों रुपये मिळविळे आहेत आगि हजारों उडवले आहेत. धंद्यांत पडल्यापासून गेल्या दहा वर्षांत कोणताहि भोग भोगायचा दिल्लक ठेवळेला नाहीं मी ! तेव्हां माझं तकदीरच जर आज उलटलं असेल, तर मरायळा किंवा नामशेष होऊन जायला तयारी आहे माझी ! पण बायकोसाठीं जीव घ्रुटमळतोय माझा. लग्नाला अद्याप वर्षे नाहीं झालेलं आमच्या; न्‌ त्यांतून तिची प्रसूति अडीच तीन महिन्यांवर आलेली ! तिच्या मोहाने पाय गुंतल्यासारखा झाला आहे माझा! पण म्हणून कांहीं मी सासऱ्याच्या दारांत जाऊन दयेची भीक मागणार नाहीं ! अण्णा, मी बदफैली आहे; कदाचित्‌ दुष्टहि असेन. पण दुसऱ्याच्या पैद्यावर मजा मारण्याची माझी वृत्ति नाहीं! मला खात्री आहे कीं, हें गंडांतर टळल्यावर जर सहा महिने मी व्यवस्थितपणाने राह्यला, तर दहा हजार रुपये सहज फेडून टाकोन मी! म्हणून तुझ्यासारख्या नापाक माणसाच्या मनधरण्या करतोंय पैद्यासाठीं !--? ०२१५९६ त्याचा तो संताप पाहून घावरलेळे अण्णासाहेब अगदीं मिनत बारीने म्हणाले, “' मोहन, गैरसमज करून घेऊं नकोस माझ्या सूचने- बद्दल! . मी तुला पैसे देऊं शकत नाहीं; गुलावचंदर्जींचीहि इतकी रक्‍कम देण्यासारखी स्थिति नाही. अद्या अडचणींत क्जच काढायचं, तर ते गुप्तासाहेबांकडून काढायळा काय हरकत आहे? सहज सुचवले तुला -- मोहननें कांहीं उत्तर दिले नाहीं. | | | ते दोघे एम्पायर हेटिलामधीळ मोहनच्या खोलींत वसले होते. रेवळावर फक्त सोडा आणि मद्य यांच्या बाटल्या, सिगारेटचा डबा ब रक्षापाच एवढ्याच काय त्या वस्तु होत्या. मोहनचा हात अधवट संय- लेल्या चषकावर ठेवलला होता. तो कोठेंहि बघत नव्हता आणि त्याला कांहींदि दिसत नव्हते---असली विलक्षण ऱन्यता त्याच्या दृष्टींत आगि वत्तींत आली होती. जांगरणांनीं आणि त्याहिपेक्षां चिंतेने ओढलेल्या त्याच्या चेहऱ्यावरील काळजीचे कंगोरे दिव्याच्या प्रकाशयांत स्पर आणि खोळ दिसत होते. स्वतःच्या विचारांत तो इतका कांहीं चर होता कीं त्याच्या त्या निश्‍वेष्ट स्थितींत जिवणीच्या डाव्या टोकाशी जळत असलेल्या सिगारेटची धम्नवळ्ये हीं त्याचे मन आणि झरीर यांची हालचाल चाल असल्याची साक्ष देत होती म्हणून मी त्यानें चेषकांवरील हात उच्चंठळा आणि एक एक घोट व्याव- याला सुरवात केळी. र कंपनीचा हिशेबतपासनीस येणार असल्याबद्दळ इंदवरदासजींची जी तार त्याला दुपारी अचानक आली, तिच्यामुळे त्याच्या मनाचा धीर सुटल्यासारस्तरा झाला. तो गुप्तासाहेवांकडे गेला असता, तर सका क्षणांत त्याला ददा इजार रुपये खरोखरीच मिळाले असत. पण आपल्या सासऱ्याकडे पैश्यासाठी जाऊन आपल्या चारिच्वाविषयी [नम्दाक अच्छट त्यांचें मन दूपित करावें, दी कल्पना त्याला डु*सह ताल टी; व म्हणून पेसे २११५७ १७ २५ उभे करण्याच्या या एरवीं अत्येत सोप्या मागाचा .अवलज करावयाचचा नाहीं, अस त्यानें ठरबिलळें. नागपुरांत त्याचे जेवढे धनिक परिचित होते तेवढद्या सगळ्यांपाशीं त्यानें अंदाजाने शब्द टाकून पाहिला, पण सात आठ हजारांची रकम एका मुठीने द्रावयाला कोणीहि तयार होइंना त्यामुळें त्याच्या मनाचा तोल सुटल्यासारखा झाला उद्यां सकाळीं मुंबईहून कंपनीचा हिशेवतपासनीस आल्यावर त्याला कर्से तोंड दाखवावयाचे ! त्याच्या आगमनाला आतां पुरते बारा तासहि उरले नव्हते. या बारा तासांत जर आपण आठ हजार रुपये उभे करूं शकलों नाहीं, तर---तर आपली गति काय होइल £-- प्रियदर्शीनरचे ते भर्यकर वाक्य त्याला आठवले !--- “झी जरी कदाचित्‌ तुळा तुरुंगांत घातला नाहीं, तरी ईश्बरदासजी तुला तुरुंगांत घातल्यादिवाय रहातील का !-- व दोन वर्षोपूर्वी जेव्हा त्यांमे कंपनीचे तीन ददजार रुपये खाजगी कामासाठी वापरल्याचे प्रथमच उघडकीला आलें, तेव्हां इंश्‍वरदासजींनी त्याची गय केली होती. आपल्या राजकीय कारवायांत होणारा त्याचा उपयोग लक्षांत घेऊन, त्यानें ताबडतोतञ्र रक्‍कम भरण्याचे कबूल करतांच, ईरवरदासजींनीं ती अफरातफर पोटांत घातली, पण आज-आज प्रश्‍न आठ हजारांचा होता. आणि कंपनीचे पैसे खाजगी कामासाठीं वापर- ल्याची ही दुसरी वेळ ! आपण जर मागल्या सखेपेप्रमागें आपल्या कृत्याची मुकाट्याने कबुली दिली, तर ईरवरदासजी आपल्याला क्षमा करतील का! को ताब- डतोन्न पोलिसांच्या ताब्यांत देतील | त्याला हें माहित होतें की, आपण संकटांत आहों असे समजतांच गुप्तासाहेब आपल्या साह्यालळा धांवून वेतीळ, पण आपल्या न्वारित्र्याची ५८ झांकलळी मूठ त्याज्यासगार अशा रीतीने उघडी पडावी, ही कल्पना त्याला सहन होईना. | तो चैनी खरा, पण मानी होता. आपल्या बुद्धीच्या जोरावर नाना प्रकारच्या घालमेली कराव्या, पाण्यासारखा पैसा मिळवावा आगि तो पाण्यासारखा'च उडवावा, अशी त्याची वेद्रकार, कलंदर वृत्ति होती. स्वतःच्या बौद्धिक करामतीवर त्याचा पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळेच त्याला सारखे असे वाटत होतें कीं, ही उद्यांची तपासणीची वेळ जर आपण निभावून नेऊं शकलो, तर मग कांहीं आपल्याला भय नाहीं. पण ही वेळ कशी निभावून नेणार १ ईऱ्वरदासजी काय, गुलाबचंद्जी काय किंबा पंडितजी काय, या सगळ्यांच्या दृष्टीने एक धाडसी कतेबगार हस्तक एवढीच काय ती आपल्याला किंमत आहि, याची त्याला जाणीव होती. राजकारणांतले आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि त्या वर्चस्वाच्या जोरावर मिळेल तिकडून पैसा ओढण्यासाठीं धडपडत असलेल्या या महत्वाकांध्ठी चारिञ्यहीन माणसांच्या ठिकाणीं माणुसकीचा पूर्ण अभाव आहि, हैं त्याला माहित होते; ब म्हणून आपली उपयुक्तता कमी होतांच किंवा त्या उपयुक्‍ततेनची फाजील किंमत द्यावी लागते असे दिसतांच आपल्याला धोका द्यावयाला ते चुकणार नाहींत, याचीहि त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेंच तो आज निराश आणि भयभीत झाला होता. त्यांच्या चारित्र्यहीनतेमुळें जशी त्यांच्याकडे धांव घेण्याची आज सोय उरली नव्हती, तसाच स्वतःच्या चारित्र्याच्या अभिमानामुळे प्रियदरीनहि त्याला पारखा होऊन बसला होता. । एरवी आपण संकटांत सापडलो असतों, तर प्रियदर्शनने आपल्या- विषयींच्या स्नेदबुद्धीला जागून वाटेळ ती मदत आपल्या डा केली असती. पण आपण त्याच्याशी सौदा करावयाला गेलो, तिथें आपले चुकले. प्रियदर्वानची दया भाकून जर आपण त्याच्याजवळ स्स्ळ सरळ दहा 2२९९ हजार रुपये मागितले असते, तर कदाचितू ज्या . 'सागर व्हिला'च्या इस्टेटींचा तो विश्‍वस्त आहे, तिच्यांतूनहि त्यानें तेवढी रक्‍कम आप- ल्याला काढने दिली असती. पण आपण त्याच्याजवळ सादा करण्या*ची भाषा बोललो आणि त्यामुळें त्याचा स्वतःच्या 'चारित्र्याविषयींचा अभि- मान डिंवचला गेला. आपल्याजवळचा पुरावा खरोखरी इतका बिनतोड आहे कीं, त्या पुराव्याच्या जोरावर प्रियदर्शनला पंडितजी आणि गुलाव- नचैदजी या दोघांनाहि राजकारणांतून कायमचे उठवतां आलें असते. पण चारित्र्याविषयींच्या भलत्याच कल्पनांमुळे प्रियदर्शीनने त्या पुरा- 'व्याचा अव्हेर केला. पण त्याच्या जागीं जर पंडितजी किंवा गुळाबचंदजी असते तर £- ती कल्पना मनांत. येतांच मोहनचे तांबारलेळे, मळूळ डोळे त्याच्या हातांत असलेल्या. चषकांतील मद्यापेक्षांहि एकदम लकाकले; व एका घोटांत त्याने उरलेली दारू संपवून टाकली. आणि खुर्चीवरून एकदम उठून तो उद्गारला--- “५ ऊठ अण्णा ! जाऊं या आपण आतां. . माझं जेवण व्हायचंय अजून-- र) . पण अण्णासाहेबांच्या दृष्टीनें त्यांचा पिण्याचा कार्यक्रम. अद्याप पूर्ण झालेला नव्हता, त्यामुळें ते खुर्चीवरून न हलतां म्हणाले--- :: पण तूं काय करायचं ठरवले आहेस मग ---” : त्याच्याशीं तुला काय करायचंय? तूं तर कांहीं मला पेसे देत नाहींस ना? चल, जाऊं या --” | मोहननें करड्या, त्रासिक आवाजांत. म्हटलें. आणि तो लगेच खोलीबाहेर पडलाहि त्यामुळें अण्णासाहेबांना उठावेंच लागले. त्याच्या मनोवत्तींत एकाएकीं झालेला बदल त्यांच्या लक्षांत आला, पण त्याचा उमज मात्र त्यांना होईना. म्हणून ते त्याला चुचकारण्याच्या हेतूने म्हणाळे--- २८० “ माफ कर हां मोइन!' तुझ्या गरजेला उययोगी पडतां येत नसल्याबद्दल मला किती बाईट वाटतंय याची कल्पना नाहीं नाहीं यायची तुला (-- “ मुला छान कल्पना आहि त्याची! हा का तुझा पहिलाच अनुभव आहे का, अण्णा! तूं कधीं कोणाच्या गरजेला उपथोगी पडळा ' अहिस आजपर्यंत? त्या बिचाऱ्या विठोबाला अटक झाल्यावर कोर्टात जमिनाचा अनं करायलासुद्धां हजर राह्यला नाहींस तूं! तुझ्या वल्गना तेवढ्या ऐकाव्या एक एक! जातिवत फोकनाड आहेस अगदीं !--- बोलतां बोलतां तो एकदम थांबला. आपण म्योदेपळीकडे गेलों. असे त्याला वाटलें की काय कोण जाणि. आणि किंचित्‌ नरमाईइनें ऱ्य छतेनें त्याने विचारल -- :£: तला तझ्या घरापयत पोंचवून द्याबे लागेल नाहीं रे £-- त्याच तें सगळेंच बोळगे अण्णासाहेबांना अगदीं वमी लाग? होते. पण ते हसल्यासारखे करून त्याला म्हणाले--- ८: आज घरीं कांदीं विक्षष कार्यक्रम आहे का जेवणाचा! तूं फार घाईत दिसतोस, मोहन !--? | आणि ते त्याच्या पाठोपाठ मोटारींत बसळे 11: पण मोहन कांहीं बोळला नाहीं. त्यानें मोटार वेगाने हाटेळच्या आवाराबादृेर काढली. त्यांचा शहरांतील तो' सह्प़वास' अगदीं निःशब्द- झाला. कारण मधांशी अचानक मनांत आलेल्या. त्या, कल्पनेने मोहनचे भनः विलक्षण. अस्वस्थ करूनः सोडलें- होते.- घेयदर्रीन आणि पंडितजी यांच्यांतील कैंमनस्य. विकोमाला गेले असून, त्या दोघांपकीं कोगीतरी एक मंत्रिमंडळातून ।नेबाल्यापावात तै वैमनस्य शांत होणार नाहीं, दै त्याला कळून चुकल हात;१ पंडितजींच्या -२द्र विरुद्ध प्रियदरीन कोणत्या प्रकारचा पुरावा गोळा करीत आहे, याचीडि कल्पना त्याला आली होती. प्रियदशोनन जर त्याला मदत करण्याऱचे कबूल केळे असते, तर त्याने आपल्या जवळचा सारा पुरावा-खाणींच्य लिलाबापासून संपाच्या उठावणीपयंतच्या पंडितजींच्या साऱ्या कारवा- यांचा वत्तांत त्याने प्रियदर्रानला सप्रमाण पुरवला असता, पण! प्रिमदटा - नमे त्याच्या जवळचा पुरावा घेण्याचे जाणूनबुजून नाकास्ल आणि त्याला तर पैश्याची आज इतकी निकड होती कीं, प्रियदशन आणि पंडितजी यांच्यांतल्या या वैमनस्याचा फायदा घेतल्या वाच त्याला आतां गत्यंतर नव्हत | प्रियदर्षीनच्या हटवादीपणामुळें तो फायदा घेण्याचा एकच सात आतां उरला होता. आगि तो म्हणजे त्याला पदच्युत करण्यासाठीं पंडितजींनीं रवलेल्या व्यृहालळा हातभार लावणे ती कल्पना मधरांशीं जेव्हां प्रथम त्याच्या मनात आली. तेव्हा त्याला विलक्षण हर्ष झाला; व आपल्यापुढे दत्त म्हणून उभ्या असलेल्या साऱ्या अडचणींतून बाहेर पडण्याचा माग सापडला म्हून त्याचे मन आमेदाने बेहोष होऊन गेल पण तो आनंद फार वेळ टिकला नाहीं प्रियददीनच्या गुणांवर ठुब्ध असलेलें त्यांच मन त्याला वारंवार सांगूं लागले कां, त्याच्यासारख्या चारित्र्यवान , निःस्पृह् पुरुषाला पद रयत करण्याचा कारस्थानांत आपण का सामील व्हावें ? त्याचे धोरण दिळं आगि घाबरट आढहि हे सद्ध करण्यासाठीं पंडितजींच्या प्रेरणने आपण नाना प्रकारच्या कारवाया आजवर त्याच्या विरुड केल्या पण आतां तर त्याला पदच्युत करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्या पातकांत आपण का वाटेकरी व्हावे पण त्यावरोबरच त्याच्या मनांत अशीदि शका चमकून जाई र? कीं. प्रियदर्शन जोपयंत मुख्य प्रधान आढ, तोंययंत आपल्याला काणत्याह २८२ प्रकारची सुरक्षितता नाहीं. इरवरदासजींचे आणि इझावेलाचे पैसे जरी आयण वेळेवर देऊं शकलो, तरी आपल्या कंपनीच्या पोकळ कारभाराची चौकशी करून तो आपल्याला कोणत्याहि क्षणीं तुरुंगाची वाट दाखवू शकेल. अद्या स्थितींत त्याला गाडण्याचे जे कारस्थान पंडितजींनी रचळें आहे. त्यांत सामील होण्यागिबाय आपल्याला दुसरी कोणती गति आहे? : पण, आत्मरक्षणासाठीं जरी पंडितजींना साह्य करण्याचें आपण ठरविरूं, तरी त्यामुळें आज आपल्यापुठे असलेला पेक्ञाचा प्रश्‍न कसा सुटणार १ पंडितजी पचमढीला आहेत, आपण नागपूरला आहोंत, त्यांच्याकडून मदत होण्याची आज्या असती, तरीहि ते आतां शक्‍यतेच्या पलिकडले आहे. शिबाय पंडितजी आज जरी कदाचित्‌ नागपूरला असते, तरीदि त्यांनी एवढी रक्‍कम आपल्याला दिली नसती.--ते मुळीं त्यांच्या स्वभावांतच नाहीं. गेल्या सात आठ महिन्यांत त्यांचे आणि आपल् जे व्यवहार झाले, त्या सार्‍या व्यवहारांत त्यांचा हिशेबी, दुसऱ्याला पिळून काढण्याचा स्वमाव आपल्या प्रत्ययाला आलेला नाहीं काय ६ अथौत्‌ आत्मरक्षणासाठीं, या संकटाच्या पाठोपाठ जे दुसरे कंपनीच्या चौकशीचे संकट आपल्यावर येऊं घातलें आदे, ते टाळण्या- साठीं प्रियदददीनच्या नाशाकरितां पंडितजींनीं रचलेल्या कारस्थानांत आपण केवळ गत्यंतर नाहीं म्हणून सामील होणार. पण उद्यांचा प्रथ्न शिल्लक उरतोच. तो कसा सोडबायऱचा १ आपल्या मदतीची उपयुक्तता लक्षांत घेऊन पंडितजी कदाचितू आपल्याला हजार पांचशे रूपबे पुद देतील. पण आज---ओआज जे आठ हजार रूपये भरण्याचची निकड आह, ते कोठन आणणार $ | हा एकच एक विचार मनांत थैमान घालीत असतांना व संभ्रांत, अनिरिचत मनःस्थितींतच तो वपिच्या बंगल्याच्या आवारांत दिरा; व त्याने मोटार गॅरेजमध्ये नेऊन उभी केली. रे गाडी ठेवून तो बंगल्याच्या पायऱ्या चढावयाला लागतांच रेडियों- तून निवणाऱ्या मधुर गानलहरी सुस्पष्टतेने त्याच्या कानांवर पडल्या, घर आवो प्रीतम प्यारा । हे तुस बिन सब जग खारा रोजला अत्यंत प्रिय असलेल्या मिराबाइईंच्या एका भजनाच आतं सूर होते ते. तो पाय न वाजवतां हळच दिवाणखान्यांत आला छातीवर दोन्ही हात ठेवूंन सोफ्यावर अर्धवट निजळेली रोज त्याच्या दृष्टीस पडली तिच्या मस्तकावरील अस्मानी रंगाचा पदर किंचित मागें झकला होता: व उद्यालगत शीतकांत ( (300161) ठेवलेल्या पख्याच्या झोतामुळें तिच्या गोऱ्यापान कपाळावर केस भुरूभरू उडत होते; ग भारामुळे जरी तिचीं गालहाडें थोडीं वर आलीं होतीं, तरी तिर्चे लांबट मुखमंडळ मात्र अधिकच कांतिमान्‌ दिसत होते; गांसैलहरींत मैनाचा ळय झाल्यामुळें म्हणा. किंवा गीभेजडतशु ठारीर सुस्तावंल्यासुळे म्हणा तिचे डोळे मिटलेले होते रेबलोवरील बैठा दिव्यांचा झगझगीत प्रकाश तिच्या शरीरावर पेड “होता । _ *स्वाप्रकाशांत तिची ती अस्मानी साडी, ते भुरूभुरू उडणार केर्स, मिटलेल्या डोळ्यांच्या त्या दाट पापण्या आणि तो सतेज गौरवर्ण यांच सोंदर्य कांहीं अनिर्बचनीय वाटत होतें तिच्या त्या सुग्धकोमळ सोंदर्याकडे मोहनने क्षणाध॑ अतृप्त दृष्टीनें पाहिले--- आणि त्याच्या मनांत आले कीं, आपंल्यावरळे ह॒ सकट जर उंद्याटळले नाहीं, तरं रोजची आणि आपंली कदाचित कायमच ताटातूट होईल | | ती कर्षने मनांत येतांच अतःकरंगालाी चरका बसल्यासारख त्याला झाले नदर रेडियोंतून गानल्हरी निघत होत्या. रोजचे डोळे मिटलेले होते तो हलकेच तिच्याजवळ गेळा आणि खालीं वाकून त्यान विच्या कपाळाचे चेबन घेतले त्याबरोबर ती दचकून उठली आणिं त्यांला सोफ्याशेजारीं उभा असलेला पहातांच त्याच्या गळ्यांत हांत घालून महणाली -- : केव्हां आलींते तम्ही £-- ____ तो प्रश्‍न विचारीत असंतांनांच तिची नंजर त्यांच्या डोळ्यांकडे शऊी आणि ते भरून आले आहेत अंसा भास 'तिला झाला ७ डोळ्यांनी पाणी यायला काय झालं£ बरं'नाहा का-तुम्हाला आजि ९--- तिने लगेच विचारे. . | «“आज मी थकलोंय्‌ फार, रोज] जेबायळा बसू या आतां आपण. मी कपडे बदलन येंतो--? आणि तो झटकन आपल्या खोलींत गेला त्याच्या त्या वर्तनाने रोज॑ बुचकळ्यांत पडल्यासारखी झाली तो मनस्बी होता. प्रेमाची लहर आली, म्हणजे तो पिसाटासारंखा बेफाम वागत असे. पण आजच्या त्याच्या त्या वतनात लहरी बेफामपंणा नव्हता. ते चेबन, ते चुबन- त्यात नेहमींची ती निर्दय आसक्ति, कधीहि . तप्त न होंगारी ती दुर्दम अतप्तेतां नव्हती मग कायं होतें त्या चुंबंनांत £ ' यांत औराक्िति नव्हती, उन्माद नव्हता, अतृप्तता नव्ह्ती सर्ग काय होते! रोजला समजेना. मात्र त्याची आजची मन स्थिति, त्याची वत्ति आणि दृष्टि कांहीं अगदीं निराळ्या प्रकारची आ वबढी'च संवेदना त्या चुंबनामुळें तिला झाली. २९ ती आंतल्या दिवाणखान्यांत आळी आणि जेवणाच्या टेबलावर दोन सुंदर पुष्पपात्रे ठेवून तिने खानसाम्याळा वाढावयाला सांगितलें. तोंच मोहन खुर्चीवर येऊन बसला. आणि जेवणाला सुरवात झाली ती त्याची प्रत्येक हालचाल काळजीपूवक पहात होती तो खालीं मान घालन मुकाट्याने जेवत होता. आपली नजर तो याळीत आ लगेच तिच्या लक्षांत आल ती हातांतळा चमचा खालीं ठेवून हळूच उठली आणि त्याच्या सख्ांद्यावर हात ठेवून म्हणाली -- :: झोहन, तुम्हांला काय होतय आज £- त्याने चमचा, कांटा खालीं ठेऊन तिच्याकड पाहिल ळे आणि हंसण्याचा प्रयत्न करून म्हटले--- : कांहींसुद्धा होत नाही -- . तिन आपल्या दोन्ही हातांनी त्याचें मस्तक वर उचलले आणि त्याच्या दष्टींत दृष्टि मिसळन अगदीं कळवळून म्हटले -- ५: झोहन. तुम्ही लपवतां आहांत माझ्यापासून !-- तिर्ने ते शब्द उच्चारतांच त्याचे डोळे पाण्याने भरून आल तिने मुकाट्याने त्याचें मस्तक आपल्या वक्षःस्थलावर टेकले आणि त्याच्या केसांतून अंगुलि फिरवीत ती म्हणाली-- ५८ मोहन, तुम्ही आज सांगितलं पाहिजे मला सगळं कांही -- तिच्या हातांतून त्यानें आपले मस्तक हळूच सोडवून घेतलें आणि अगदीं अररणतेने तो उद्गारला--- ८८ रोज. मी आज संकटांत आहे फार !-- “ कसलं संकट? मला कळं द्या तरी. मग पाहूं या कांहीं माग निघतो का (--- तिने त्याचे हात आपल्या हातांत घेऊन म्हटले. २८८ रेवलावरल्या प्लेट्स उचलाबयाला आलेला खानसामा ते चम- त्कारिक दृर्य पाहून मागच्या मार्गे परतला “ दुपारीं आलेली तार तू बघितलीस ना? उद्यांच्या उद्या आठ हजार रुपये भरले पाहिजेत मला कंपनीचे ।-- , :“ एबटंच ना? मी आतां आपलं जवण झाल्या बरोबर पपांकडे जाते (---” ५ नाहीं रोज! त्यांची मदत मला नको आहे या बाबतींत! मी खरोखरी कसा आहे हं तुला माहित झालय तेवढ उरू | त्यांना कळायला नको आपल्या जावयाचं चारित्र्य! मग कर्धाहे उजळ माथ्यानं जातां येणार नाहीं मला त्यांच्याकडे | -- ८ पण त्यांना माहित आहे तुम्ही नेहमीं नाना प्रकारच्या उलाढाली करीत असतां दं. त्यांत ठोकर बसली न्‌ म्हणून पैस मराव लागणार आहेत असं सांगतां येईल त्यांना. आपण फेडून टाकू मागाहून त्यांचे पॅसे-- :: नाहीं. त्यांना यांतले कांहींडि कळता कामा नय |--- *८८ मुला पटत नाहीं तुमचं हें म्हणणं. प्राणांवर बेतली असतां आपण जर पपांकडे जायचं नाहीं तर कुणाकड जायचं? त्यांच्याशिवाय कोण आहे दसरं आपल्याला £--- “ पण प्राणांपेक्षांहि बहुमोळ असं कांहीं तरी असते आयुष्यांत ! त गमवायची इच्छा नाहीं माझी! म्हणून--- पण तेवढा शब्द बोठून तो थांबला ती अगदीं स्तब्ध उभी दोती त्या स्थितींत कांदीं क्षण गेल असतील नसतील, तांच तिचा चहरा एकदम उल्लसित झाला. आणि ती दइर्पेभरामे म्हणाली-- ८ पर्पांकडे जायचं नाहीं एवढंच ना! आपल्या घरींच भागू गाकेलळ आपली ही अडचण. आपल्या लरनार च्या वेळीं माझ्या नांवान रेवलेळे पांच हजार रुपये पर्पांनी मला दिल. माझं वँकबुक देते मी «दड तम्हांला आणि त्याच्या भरीला माजले जरूर पडतील तेवढे दागिने !- - : रोज. काय म्हणतेस तूं हे? तुझे दागिने-- त्याला पुढें बोलवेना. त्याच्या डोळ्यांतून अश्रु वाहूं लागले. _ तिन त्याचे मस्तक आपल्या कुश्लींत घेतळें आगि ती त्याला कुरवाळीत उद्गारली-- ५ आतांच तुम्ही सांगितलं ना मला प्राणांपेक्षां बहुमोल असं कहीं तंरी आयुष्यांत असते म्हणून ! त्यापेक्षां कांहीं माझे दागिने खास हुमोल नाहींत !-- तिठा हळूच बाजूला सारून तो उठला आणि म्हणाला--- :: रोज, मी किती वाईट माणस आहि हें माहित आहे ना तुला! मी नाहींसा झालों, तर माझ्या पाद्यांतून तू कायमची मोकळी होशील ! तूं मला वाचवावंस अक्ली लायकी नाहीं माझी !-- त्याचे ते उद्गार ऐकतांच इतका वेळ त्याच्याशीं धीरानु बोळत असलेल्या रोजच्या डोळ्यांत एकदम अश्रु उभे साहिळे आणि ती अविशाने “ मोहन, काय बोलतां दी! ी]ी कसेहि असा आणि कसेहि वागा ! माझ्या तमच्यावरल्या प्रेमाचा तुमच्या वतनाशीं कांहीं संबंध नाहीं ! तसं असतं, तर माझं मन यापूर्वीच विटले असतं तमच्याविषयीं ! ते विटलं नाहीं याचाच अर्थ असा का, पाणापक्षा लौकिकापेक्षां आणि चारिञ्यापेक्षां निराळ्या अक्या कोणत्या तरी कार- णामुळं तुम्ही मला प्रिय आहांत ! मल्य ते कारण समजञलळल नाहीं. आणि समजून घेण्याची इच्छादि पण नाही. !-- तौ मुकाट्याने तिचे ते उदार ऐकत होता.. तीं बोलण्याची थांबताच तो तिच्याजवळ गेला--- -- आणि तिच्या अश्चुपूर्ण नेत्रांचे त्यांने चेबन घेतले. २६८ __ ल्क त्त ज़ यर अतिकारातिक्रकाका आाराफ प्रियदर्शनने नागपुरहून निघतांना असा अगदीं निद्त्वय केला होता की, पचमढीला आतां जो आपल्याला निवांत असा मरिना दीड मदिना वेळ मिळेळ, तो सर्व असेंब्डीच्या पावसाळी. बठकोपुढे २वण्याचा कार्यक्रम. तयार करण्यासाठीं खचे करावयाचा. आपल्या मार्गीतीलळ अडचणींची, त्याला , पूणे जाणीव होती. विशेषतः, शेगांवद्दून परत आल्यापासून त्याच्या मनाने असे घेतलें होते कीं, आपल्याला आपल्या स्वतःच्या. कल्पना आणि योजना अमलांत आणावयाच्या असतील, तर एक पकारच्या करारीपणानेंच आपण यापुढे वागळे पाहिजे, आपला कार्यक्रम कोणत्याहि दष्टीने कांग्रेसच्या घोरणाशीं विसंगत नाहीं... मग मुख्य प्रधानाला योग्य अश्या स्वतंत्र बाण्याने तो अमलांत आणाबयाला काय हरकत आहि? | त्याप्रमाणे त्याने चौकशी कमिटीच्या शिफारसी लक्षांत घेऊन 3: गिरणी कामगारांच्या जीवनवेतनाचे बिल तयार केलें; व उत्तमरावांच्या सहकारितेने माळगुजारांचा संमतीचा आणि अग्रक्रियेचा हक्‍क मर्यादित करणारा कुळकायदाहि तयार केला, नागपूर, यवतमाळ आणि अकोला या तीन जिल्ह्यांतून सारावसुलीच्या जुल्माविरुद्ध कांहीं ठिकाणीं शेत- कऱ्यांनीं तात्कालिक स्वरूपाचा सत्याग्रह केला होता. इतकेच नव्हे, तर पडिचिम वऱ्हाडांतल्या सात तालुकयांतली जादा सारावाढ रदद न झाल्यास सामुदायिक प्रतिकाराची चळवळ हातीं घ्यावी लांगेळ, अक्यी घोषणा विदर्भ काँग्रेसनेंहि केली होती. प्रियदर्शीनने जप्त्या आणि लिलाव ताबडतोब थांबवून सत्याग्रहाच्या चळवळीची नांगी मोडली हे खरें; पण, त्याबरो- बरच त्याला हेंहि कळून चुकलें कीं, शेतसारा योग्य प्रमाणांत कमी केल्याशिवाय हा प्रश्‍न कायमचा सुटणार नाहीं. म्हणून त्याने पद्त्चिम बऱ्हाडांतळी जादा सारावाढ अजिबात रद्द करण्याची व प्रान्तांतील सरसकट सर्वच शेतसारा वीस टक्क्यांनी कमी करण्याची योजना तयार केली. शेतसारा कमी करण्याच्या या योजनेला जें प्रास्ताविक टिपण त्यांम जोडळे होतें, त्यांत त्यानें असें म्हटलें होतें को, *“ सरसकट सवच शेतकऱ्यांवर सारा आकारण्याची सध्यांची पद्धत चुकीची आणि अन्या- याचीहि आहि. प्राप्तीवरील कर ज्या तत्त्वावर आणि ज्या पद्धतीनें आकारला जातो; त्या तत्त्वानुसार आणि त्या पद्धतीने शेतसाराहि आकारला गेला पाहिजे. सारा आकारण्याच्या सध्यांच्या पद्धतीमुळे इतर धंदेबाल्यांपेक्षा दोतकऱ्यांवर करांचे ओझे किती तरी जास्त पडते. प्राप्तीवरील कर हा उत्पन्नाच्या कांहीं एका मर्यादेनंतरच आकारला कळ जातो. हे तत्त्व शेतकऱ्यांनाहि लागू करण्यांत आले पाहिज; व उत्पन्नाची किमान मर्यादा ठरवून तिच्यापेक्षा ज्याचे उत्पन्न कमी आहे अशा रोत- कऱ्यावर सारा आकारला जातां कामा नये. इतर साऱ्या धंदेवाल्यांप्रमाणें शतकऱ्याच्याहि रोख वार्षिक उत्पन्नावरः्च कर आकारला जाणे अञरूर «७० आहि. या पद्धतीने क्षेतसाऱ्याची पुनघटना झाल्यारिवाय शेतकऱ्याच्या डोईवरील कर आणि कजे यांचे दुहेरी ओझें कमी होणार नाहीं; ब इतर प्रगत धेदेवाल्यांच्या मानाने होणारी या श्रमजीवी दलित वगाची आज होत असलेली निदेय पिळणूकदि थांबणार नाही. शेतसारा एकदम वीस टक्‍्क्‍्यांनीं कमी केल्यावर जी जबर तूट प्रांताच्या तिजोरींत पडणार होती, ती भरून काढण्यासाठी करवाढीचचीं दोन नवी बिळे आणण्याचे त्याने ठरविले. त्यांपैकीं एक कर प्राप्तीवरील कर देणाऱ्या सर्व धेदेवाल्यांवर (७४ ०० 0०16881018 ) बसविण्यांत थेणार होता; व दुसऱ्या बिलाने ज्यांना आपल्या धंद्यांत तीस हजारांच्या वर नफा मिळेल, त्यांच्या त्या नफ्याचा 4 भाग सरकारला मिळावा अशी व्यवस्था करण्यांत आली होती. या बिलांना जोडण्यांत आलेल्या प्रास्ताविक टिपणांत त्याने अस म्हटल होते की, “आजपर्यंत करांचे बव्हंदा ओझे शेतकऱ्याच्या डोक्यावर लादून त्याच्या मानाने कमी श्रम करणारे समाजांतील इतर सुखवस्तु वर्ग त्याच्या जिवावर स्वास्थ्य आणि संरक्षण भोगीत होते. करआका- रणींतील ही विषमता लक्षांत घेऊन सरकारने शेतसारा कमी करण्याचें योजिळे आहे. तेव्हां समाजांतील इतर सुखवस्ड; पांढरपेद्या वर्गानीं शेतकऱ्याच्या डोईवरीळ ओझे कमी करण्याच्या सरकारच्या या योजनेला हातभार लावण्यासाठी थोडासा स्वार्थत्याग करावयाला आनेदाने तयार झारे पाहिजि.” पण या दोन करांमुळें उत्पन्नांत येणारी सर्वच तूट भरून निघणे कांहीं शक्‍य नव्हत. म्हणून प्रांतांत आणखी चार ठिकाणीं दारूबंदी कर' ण्याचा जो कार्यक्रम सरकारने योजला होता, तो एक वर्षापुर्ता तरी बहुधा लांबणीवर टाकावा लागेल, अशी भीति प्रियदर्शनर्ने व्यक्‍त केली होती. या बाबतींत त्यांने असा खुलासा केला होता कीं, “' दारूबंदीच्या ४ चज रः कार्यक्रमाची आवद्यकता आणि त्याचा नेतिक परमात यांची मला पूरण ०२७१ जाणीव आहे. पण शेतसारा कमी करण्याचा प्रन हा मळा अधिक जिव्हाळ्याचा आणि निकडीचा वाटतो; व म्हणून तो सोडविण्यासाठी दारूबंदीचा नवा कार्यक्रम कदाचितू पुढे ढकलावा लागण्याचा संभव आहे. कामगार आणि कास्तकार यांच्या कल्याणाच्या या योजनांबरोबरच त्याने हरिजनांना सर्व सार्वजनिक विहिरी, देवळे, धर्मशोळा आणि पाणवठे खुळे करण्यानचेहि बिळ तयार केले. | | पण या सर्व योजनांपेक्षां अपूव आणि क्रांतिकारक अक्यी एक अमिनव योजना त्यानें आपल्या या कार्यक्रमांत समाविष्ट केली होती. होळीच्या आणि नंतर लगेच रामनवमीच्या दिवशीं जबल्पूरला आणि प्रांतांतील इतरडहि कांहीं राहरीं हिंदुमुसलमानांचे जे दंगे झाले, त्यां- तून एक नवीनच प्रश्‍न उपस्थित झाला होता. होळीच्या वेळीं जबळपूरला झालेल्या भीषण दंग्यासंवंधीं प्रांतिक कायदेमंडळांत तेथीळ एका हिंदी सभासदाने कामतदहकुब्रीची सूचना आणली; ब तिच्यावर भाषण केरतां- ना, त्या दंग्यांत पोलिसांचा बंदोबस्त आणि संरक्षण हीं दोन्ही अपुरी पडल्यामुळें नागरिकांची कश्यी दैना झाली, याचें त्याने हृदयस्पर्शी वणन केळे, त्या सूचनेला उत्तर देतांना प्रियदर्शनने असे आदवासन दिलें होतें कीं, “ जातीय दंग्यांच्या वेळीं पोलिसांचा बंदोबस्त अपुरा पडतो आणि नागरिकांना भरपूर संरक्षण द्यावयाला ते असमर्थ ठरतात, असा अनुभव दसऱ्याच्या दिवशीं जवलपूर येथें आगि-अन्यंत्र जे दंगे झाले त्याच वेळीं आम्हांला प्रथम आला; ब तेव्हांपासून अशा दृंग्यांच्या वेळीं नागरिकांना संरक्षण देण्यासाठींच केवळ नव्हे, तर सहकारितेनं शांतता स्थापन करण्यासाठींहि कांहीं तरी निराळी. व्यवस्था करावी; असा विचार माझ्या मनांत घोळत आहे. यासंबंधींची माझी योजना मी असेंब्डीच्या पुढल्या बैठकींत आपल्याला सादर करीन; ब असेब्डीं- तीळ सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असेच त्या योजनेचे स्वरूप राहील, अशी मी आपल्याला ग्वाही देतों. ३-4 जबलपूरच्या या दोन्ही दंग्यांची चौकशी त्यानें स्वतः जातीने केली होती; व प्रांतांत ज्या ज्या ठिकाणीं दंगे झाले, त्या त्या ठिकाणीं तो स्वतः चोकशी करावयाला गेला होता. या चौकशींत निरनिराळ्या पक्षांच्या कार्यकत्याकडून जी अंतःस्थ माहिती त्याला मिळाली आगि त्या त्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांनीं जे महत्त्वाचें साहित्य त्याळा पुरविले, ते सवे लक्षांत घेतल्यावर त्याची अशी खात्री होऊन चुकली कों, हिंदु आणि मुसलमान या दोन्ही समाजांच्या पुढाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या संरक्षमाची जबाबदारी त्यांच्यावर टाकल्याशिवाय बंदोबस्ताचा आणि संरक्षणाचा प्रश्‍न सुटणार नाहीं. म्हणून त्याने नागरिक संरक्षक दलाची ((४1716 (जप870858) योजना तयार केली; ब ती बिलाच्या रूपाने असेंब्लीपुटें मांडण्याचे ठरविलं | पण त्या योजनेचं स्वरूप इतकें क्रांतिकारक होतें कीं, प्रांताधिपति आणि कांग्रेसचे वरिष्ठ अधिकारी यांची संमति तिला मिळेल कीं नाहीं, याबद्दल त्याला शुका वाटली. म्हणन प्रथम त्यानें गांधीजींचा सल्ला या बाबतींत घेण्याचे ठरविले. त्याला खात्री होती कीं, हिंदु आणि मुसलमान या दोन्ही समाजांना सहकारितेनें स्वसंरक्षण करण्याची संवय लावण्याचा आणि परस्परांना जबाबदार धरण्यार्‍चा जो हेतु त्या बिलाच्या मुळाशीं होता, त्याची उपयक्‍तता आणि महत्त्व लक्षांत घेऊन गांधीजी त्याला तत्काळ संमति देतील. पण ही त्याची अपेक्षा फसली. तथापि तो नाउमेद झाला नाहीं. अहिंसेच्या चोकटींत तै बिल बसत नसल्यामुळें गांधीजींनीं जरी त्याला आशीवाद दिला नाहीं, तरी. त्याच्या लोकोपयोगी स्वरूपामुळें असेंब्लींतील कॉंग्रेस पक्ष आणि इतरहि सारे पक्ष त्याला पाठिंबा देतील, अशी प्रियद्शनला खात्री वाटत होती म्हणन आतां प्रांताधिपतींची संमति त्या योजनेला मिळविण्याच्या उद्योगाला तो लागला १८ २७३ कारण ती योजना हत्यारांच्या कायद्याच्या कक्षेंत येत होती. ना. गव्हनेरांचा आपल्यावर किती लोम आणि विदवास आहे, याची त्याला जाणीव होती. त्याची कजुता; बुद्धिमत्ता आणि कर्तेव्य- दक्षता जों जों त्यांच्या प्रत्ययाला येत गेली, तों तों त्यांचा त्याच्यावरला स्नेह्युक्त विश्वास वाढत गेला; व त्यामुळें त्याच्या कोणत्याहि नवीन कल्पनेला ते शक्‍य तोंवर साह्य करीत असत, शाळा-कालळेजांतून निशाण- बालीचें शिक्षण देण्याची त्याची योजना एकदम मान्य करणें त्यांना प्रथम कठीण गेळें, पण नंतर हिंदुस्थान सरकारची संमति. मिळवून त्यांनी ती योजना अंमलांत आणण्याच्या कामीं प्रियदर्शनला उत्साहाने मदत केली. त्यांच्या या स्नेहबुद्धीबर विश्‍वास ठेवूनच प्रियदर्शनरने नागरिक संरक्षक दलाची योजना एक दिवस त्यांच्यापुटें ठेवली. गव्हनरसाहेबांनीं त्या समयोचित योजनेबद्दल त्याचें अभिनंदन केलें: पण त्याबरोबरच त्या योजनेला मान्यता देणें हे आपल्या अधिकार- ककभ्षेबाहेरचें आहे, ही गोष्टहि त्यांनीं त्याच्या निदशांनाला आणून दिली :८ पण आपल्याला स्वतःला तर ही योजना आक्षेपाह किंवा अव्यवहार्य वाटत नाहीं ना £--” “£ नाहीं. ती सावधगिरीनं ब जबाबदारीनं अंमलांत आणल्यास यदास्वी व्हायला हरकत नाहीं असं वाटतं मला---> ५: मृग आपण एक गोष्ट आपल्याला प्रिय असलेल्या या प्रांताचं हित लक्षांत घेऊन करावी अशी माझी विनंति आहे आपल्याला--_ ५: कोणती १--- “: आपण स्वतः आपल्या अनुकूल दिफारसीसह ही योजना हिंदुस्थान सरकारकडे पाठवावी; व त्यांची संमति मिळवण्याचा प्रयत्न करावा. निश्याणबाजीचे रिक्षण शाळा-कालेजांतून देण्याची योजना जेव्हां मी आपल्यापुढं ठेवली, तव्हा सुद्धां हाच प्रश्‍न उपस्थित झाला २७४ होता; व त्या वेळीं आपण स्वतः हिंदुस्थान सरकारकडे शिफारस करून त्या योजनेला मंजरी मिळवून दिली होती -- ” | :६ हो. पण ही योजना त्यापेक्षां किती तरी व्यापक आहे, क्रांति- कारक आहे. आपल्या प्रांतापुरता हत्यारांचा कायदाच मुळीं रद्द करावा लागणार आहे या योजनेमुळे 1-- “८ हो, मळा जाणीव आहे त्याची. म्हणूनच मी म्हणतों कीं आपण प्रयोग म्हणन या योजनेचा स्वीकार करण्याविषयी हिंदुस्थान सरकारला शिफारस करावी. जर या योजनेचा अनिष्ट परिणाम किवा रुपयोग होतो असं सरकारला आढळून आलं, तर ती ताबडतोब रद्द करतां येईल त्यांना --- त्याचा तो युक्तिवाद ना. गव्हनैरांना व्यक्तिशः पटला; व तो मुख्य प्रधान असतांना असल्य़ा प्रकारची कोणतीहि योजना त्याच्या नेतत्वाखाळीं अमलांत आणावयाला हरकत नाहीं, असेंच त्यांचे मत होते. पण हिंदुस्थान सरकारकडे त्या योजनेची शिफारस करावयाला त्यांचे मन कचरत होतें. त्यामुळें ते कांहीं बोलले नाहींत पण त्यांच्या मदतीनें ती योजना मंजूर करून घेण्याचा प्रियदरश- न'चा अगदीं निश्चय झाला होता. त्यामुळे त्याने पुन्हा गव्हनरसाहिबांना आग्रहाने म्हटलें -- :: आजपंध्रत माझा प्रत्येक उपक्रम यदास्वी करण्याच्या कामीं आपण मला मनःपूर्वक साह्य केलें आहे. तर्सेच याहि वेळीं आपण केले पाहिजे. जातीय दंग्यांना आळा घालण्याच्या कामीं हा प्रयोग जर माझ्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला, तर सवे हिंदुस्थानाला उदाहरण घाटून दिल्याचं श्रय आपल्या प्रांताला मिळेल !-- शेवटीं त्याच्या त्या कळकळीच्या विनंतीला मान देऊन गव्हनर साहेबांनी आपल्या शिफारसीसह ती योजना हिंदुस्थान सरकारकड पाठविली. 2२९७१५ आणि आईवर्याची गोष्ट अशी कीं, हिंदुस्थान सरकारनं ती योजना मान्य केळी. फक्त त्यांनीं अशी अट घातली कीं, तूत नागपूर, जबलपूर, रायपूर, उमरावती आणि अकोला या प्रांतांतील पांच शहरांतच ही योजना अमलांत आणून पहावी. | प्रियदर्शीनर्ने ती अट मान्य केळी आणि प्रांतांतील या पांच शहरांतून प्रयोगादाखळ नागरिक संरक्षक दळें स्थापन करण्यासंबंधीचे विल तयार केलें. | असेंब्लीच्या पावसाळी बॅठकीपुढै ठेवावयाचा आपला हा कार्यक्रम तयार करण्याच्या गडबडींत तो असतांनाच एक दिवस उमाकांताने त्याला विचारले--- ८: मोहन भेटायला आला होता का तुला, प्रिया £--- “६: नाहीं बुवा |! का बरं £- ८: आज सकाळीं पंडितजींच्या मोटारींत दृष्टीस पडला तो मला! म्हणून विचारले--” _ “नाहीं. माझ्याशी कांढीं त्याचे काम असण्याचा संभव नाहीं. प्रियदर्रानने हंसून म्हटलें. | पण त्याच्या त्या हंसण्यांतली खोंच उमाकांताच्या लक्षांत आली नाहीं. | आणि, प्रियदर्शन आपल्या त्या कार्यक्रमाचे पत्रक तयार कर- ण्याच्या नादांत इतका कांहीं गर्क होता कीं, मोहननद्दल उमार्ने विचार- लेल्या त्या प्रश्‍नाचा त्याला तत्क्षणींच विसर पडला आपला हा कार्यक्रम सवच दष्टींनीं क्रांतिकारक असून कांग्रेस पक्षांतहि त्याला विरोध होण्याचा संभव आहे, याची प्रियदर्शनला जाणीव होती. म्हणून त्या बाबतींत लोकमत तयार करण्याच्या उद्देशाने तो सर्व कार्यक्रम त्यांन इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषां- ०७८ तून पत्रकरूपाने प्रसिद्ध करण्याचें ठरविलें. तो कार्यक्रम तयार करतांना जरी हर एक बाबतींत त्यांन उत्तमरावांची मदत घेतली होती, तरी आपल्या इतर सहमंत्र्यांशीं मात्र त्यांने त्यासंवंधीं कांदींहि वाटाघाट केलेली नव्हती. म्हणून “ माझा कार्यक्रम? असे साधें व्यक्तिगत नांव त्यानें त्या पत्रकाला दिलें. ते पत्रक प्रसिद्ध होतांच त्यावर चहूं बाजूंनीं टीकेचा भडिमार झाला. धेदेवाळे आणि' मालगुजार, भांडवळबाळे आणि कम्युनिस्ट, ' सनातनी आणि कांग्रेसवाळे या सर्वांनाच तो कार्यक्रम आपआपल्या परीनें आक्षेपाहे वाटला. मालगुजार आणि भांडवलवाले यांना त्या कार्यक्रमांत समाजवाद दिसला; तर कम्युनिल्टांनीं त्याला अधवट व म्हणून टाकाऊ ठरविळे. सनातन्यांना तो कार्यक्रम धर्मात आणि समाजव्यवस्थेत ढवळाढवळ करणारा वाटला; तर गांधीवाद्यांना त्याला हिंसेची घाण आली. पण, त्या कार्यक्रमावर अत्यंत विप्रारी अशी सूचक टीका जर कोणी केली असेळ, तर ती “लोकहित? पत्राने, ६लोकहिता'नें आपल्या अग्रलेखांत असं म्हटलें होते कीं, “मुख्य प्रधानांनीं हें पत्रक प्रसिद्ध करतांना “ माझा कार्यक्रम' असे व्यक्तिगत नांव त्याला देण्यांत धूर्तपणा दाखविला आहे, यांत दुका नाहीं. पण या पत्रकाची भाषा हे स्पष्ट दर्शविते की, आपण प्रांताचे मुख्य प्रधान असल्याचा विसर त्यांना हा कार्यक्रम तयार करतांना क्षणमात्रहि पडला नव्हता. समाजांतील सगळ्या सुप्रतिष्ठित वगाना डिंवचण्याचा पण करूनच जणु कांही त्यांनी ह कार्यक्रम तयार केळेळा दिसतो. कामगार आणि कास्तकार यांच्या कल्याणाची जरी काँग्रेसला उत्कट कळकळ असली, तरी वर्गकल्हाच्या तत्वाला तिचा तीव्र विरोध आहे. पण, प्रस्तुत कार्यक्रमांतीळ बहुतेक योजना वरगावगांत वैमनस्य उत्पन्न कर- णाऱ्या आहेत, असें म्हटल्याशिवाय गत्यंतर नाहीं. करवाढीचीं जीं दोन ०२१७१७ नवीं बिळे या कार्यक्रमांत दिलीं आहेत, तीं प्रांतिक सरकारच्या अधि कारमयोदेच्या पलिकडचीं (01॥॥७-7ए1708) आहित, असें आम्हाला वाटते; व हीं दोन विळे आणि जीवनवेतनाचा कायदा हीं जर प्रांताच्या औद्योगिक स्वास्थ्याबद्दळ जबाबदार असलेल्या उद्योगमंत्र्यांच्या सह- विचाराने तयार करण्यांत आलीं असतील, तर तो एक चमत्कारच समजला पाहिज. नागरिक संरक्षक दलें उभारण्याची योजनाहि प्रांतिक सरकारच्या अधिकारकक्षेब्राहेर्वी आहे. शिवाय, ही योजना काँग्रेसच्या अहिंसातत्त्वाला सर्वथेव विसंगत आहे, हें निदान कांग्रेस पक्षाला तरी सांगावयाळा नको. दारूबंदीचा कार्यक्रम पुढें ढकलण्याचा बेत आणि नागरिक संरक्षक दलांची योजना या प्रस्तुत कार्यक्रमांतल्या दोन मह- त्वाच्या घोषणा करण्यापूर्वी मुख्य प्रधानांनीं महात्माजींचा सल्ला घेतला होता काय ? मुख्य प्रधानांचा हा कार्यक्रम ग्रांधीबादापेक्षां एकंदरींत समाजवादाला जास्त जवळ आहि; व तो तयार करतांना त्यांनीं आपल्या सहमंत्र्यांना विवासांत घेतळें असावे, असे आम्हांला वाटत नाहीं. अद्य तऱ्हेचा अत्यंत वादग्रस्त आणि बवरगरगावगोंत अप्रीति माजविणारा कार्यक्रम काँग्रेसच्या नांवाने प्रांतापुटे मांडला जावा, हें दुर्दैव होय.” : लोकहितां'तली ही टीका जेव्हां उमाकांताने प्रियदर्शनळा वाचून दाखविली. तेव्हां तो हंसून एबटेंच म्हणाला, “उद्याच्या आमच्या खाजगी वैठकींत पंडितजी काय बोलतील याची चांगळी कल्पना दिली 'लोक- हिता'नं आपल्याला ! -- आणि, दुसर्‍या दिवशीं सकाळीं प्रियद्शेनच्या बंगल्यावर मंत्रि मंडळाची जी अनोपचारिक बैठक भरली, तींत बाहेर घोंघावत अस- लेल्या या टीकेच्या वादळाचा प्रतिथ्वनि जोराने उमटला. प्रारंभीं प्रियदरीनने थोडेसे प्रास्तविक भाषण करून आपल्या कार्य- क्रमावर दिळखुळास चचा करण्याची विनंती आपल्या सहकाऱ्यांना केली. २9७८ _ त्यावरोबर पंडितजींनीं त्याला विचारलें -- “६ या कार्यक्रमावर आतां चर्चा करण्यांत कोणता फायदा आहे?” “८ कां बरं १---? :: आपण तो आपल्या इच्छेप्रमाणे तयार केला, आपल्या जबाब- दारीवर छापून प्रसिद्ध केला आणि अद्या रीतीनं आमचा सल्ला न घेतां किंबा पक्षाची सभा भरण्याचीहि वाट न पाहतां परस्पर लोकमत विश्‍वासांत घेते. आतां त्यावर चचा करून उपयोग काय? मेलेल्या घोड्याला चाबूक मारण्या सारखाच प्रकार आहे हा !--” ५: अर्स करस म्हणतां आपण १ हा कार्यक्रम कच्चा आहि; व आपली सवान्ची आणि पक्षाची संमति घेतल्याशिवाय मी तो असेंब्लीपुटे मांड- णार नाहीं--? “: मग आपण तो प्रसिद्ध करण्याची घाई का केली !--” कळ : त्यांतील कांहीं बिळांबर रण माजण्याचा संभव आहे. लोकमत त्या बाबतींत तयार केळळे असावं म्हणून मी मुद्दामच प्रसिद्ध केला-- | | व्र त्य &५, : पण प्रसिद्ध करण्यापूर्वी निदान आम्हांला तरी तो दाखवायला नको होता का (--- “झी हें पत्रक आपल्याला आधीं दाखविलेले नाहीं हे खरे; पण त्यांतील बहुतेक प्रश्‍नांची आपण अनेक वेळां चर्चा केळेली आहे--” :: आणि त्या प्रत्येक वेळीं मी माझा मतभेद आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे! म्हणूनच मी म्हणतों कीं, आपलं हें चर्चेचं आमंत्रण मळा निव्वळ औपचारिक वाटतं. जीवनवेतनाच्या बिलाला मी प्रतिकूल आहे हें आपल्याला माहित होतं. तरीसुद्धा त्या बिलाचा समावेश आपण या कार्यक्रमांत केला आहे--” “द २२५९, _ ६ हो. आपण प्रतिकूळ आहांत हे॑ माहित असतांनासुद्धां मी कामगारांना जाहीर सभेंत आश्‍वासन दिळले--” “८ पण ज्या खात्याचा कारभार माझ्याकडे सोपविळेला आडे, त्या खात्याच्या बाबतींत कोणतीहि महत्त्वाची योजना निरिचित करण्याचा अधिकार माझा आहे कीं आपला £--- | :: सामान्य परिस्थितींत तो अधिकार आपला आहे, हें कोणीहि कबूळ करील. पण असामान्य परिस्थितींत मुख्य प्रधान या नात्यानं सगळीच जवाबदारी माझ्यावर पडते, हें आपल्यालाहि मान्य होईल असे मला वाटते. नागपुरांत दोन वेळां संप झाल्यानंतर आणि प्रांतांत इतर- त्रह्दि संप होण्याचीं चिन्हे दिसत असतां मला स्वस्थ बसणं रक्‍य नव्हते-? “ कामगारांनीं जसे संप केळे, तशीच मालकांनींहि आपली बाजू आपल्यापुढे आणि पालमेटरी कमिटीपुढं मांडली होती--?” “ हो, म्हणूनच मी प्रातिनिधिक चौकशी कमिटी नेमली आणि तिच्या किमान दिफारसी लक्षांत घेऊन बिल तयार केळे, आपण ते बिल वाचून पाहिळे आहे का !--” :: मला तें वाचण्याची गरज नाहीं. आपण तें तयार केलें आहे; आपणच तें असेब्लीपुढे मांडा! दुसऱ्याचं मूल स्वतःचं म्हणून कडेवर घेऊन मिरविण्याची माझी इच्छा नाहीं !--” ५ डीक आहे. आपण राजी नसाल, तरमला ते बिल असेब्लीपुढं मांडावं लागेल. आपल्याला आणखी कांहीं बोलायचं आहे?--” “ दारूबंदीचा पुढील वर्षांचा कार्यक्रम जरूर तर तहकूब करण्याची जी घोषणा आपण या पत्रकांत केळी आहे, ती करण्यापूर्वी आपण माझा सल्ला व्यायला नको होता का £--? “ हो. तो नुसता एक अंदाज आहे, घोषणा नव्हे. निश्चित घोषणा करण्याची ज्या वेळीं गरज वाटेल, त्या वेळीं आपला सल्ला घ्यायला मी चुकणार नाहीं--” २८० ८: आपल्यावर या बाबतींत विश्‍वास ठेवणं अराक्य आहि मला !- “ का? “: करवाटीचीं जीं दोन नवी बिळे आपण या कार्यक्रमांत घातलीं आहेत, ती तयार करतांना माझा सल्ला घेणं हे॑ आपल कतेव्य नव्हतं का १-- त्या प्रश्‍नाला प्रियदर्रीन उत्तर देणार, तोंच उत्तमराव मध्येंच म्हणाळे. * शेतसारा बीस टक्‍क्‍यांनी कमी करायचं जेव्हां आम्ही ठरवलं तेव्हां उत्पन्नांतली तूट भरून काढण्यासाठीं करवाढ करण जरूरच होतं शिवाय दारूबंदीचा कार्यक्रम अंमलांत आणण्याच्या बाबतीत आपण आग्रह धराल, याचीहि आम्हांला जाणीव होती. म्हणून ही विळे आम्ही तयार केळीं-- ५: पण तीं तयार करतांना माझा सल्ला घेण्याची आपल्याला गरज वाटली नाहीं असाच या उत्तराचा अर्थ नव्हे का £--7 “ नाहीं. या कार्यक्रमांतळी अत्यंत अनिश्चित वाब जर कोणती असेळ तर ती या बिलांची आव्यकता ही होय ! शेतसारा बीस टक्क्यांनी कमी करण्याचं जर नक्की ठरलं, तरच हीं बिलं असेंब्लीपुढे आणावी लागतील. तेव्हां या बिलांचा शेतसाऱ्याच्या प्रश्‍नाशी असलेला संबंध लक्षांत घेऊन आपण बोलाल तर बरं होईल !--” पंडितजी कांहीं बोलले नाहींत, तेव्हां उत्तमराव म्हणाले, “' हा कार्यक्रम कच्चा आहि हे आतां आपल्या लक्षांत आलंच असेल (---- त्यांच्या त्या उद्वारांतळी खोच पंडितजींच्या मर्मीं झोंबली. ते रागाने उसळन उद्वारले-- | :: जर हा कार्यक्रम कच्चा आहे, तर तो लोकांपुढे आगाऊ ठेवण्याचा मतलब काय? ज्या योजनांना आपल्या सहकाऱ्यांकडून विरोध २८२९ होण्याचा संभव आहे त्या योबनांच्या बाबतींत प्रांतांतील लोकमत चच- कारून आपल्या बाजला वळवून घ्यावं हाच कीं नाहीं? माझ्या दष्टीने मुख्य प्रधानांचे हें सगळं वर्तन अधिकारातिक्रमाचं आहे !--- ८: आपण म्हणतां त्याप्रमाणे माझे वतन जर खरोखरीच अधघि- कारातिक्रमाचं असेल, तर तो अधिकारातिक्रम मी स्वेच्छेने केलेला नाहीं. आपण मला तो करायला भाग पाडलं आहे--- प्रियदर्शनने अगदीं द्यांतपणानें पंडितजींना उत्तर दिले : आपले हें विधान चुकीचे आहे!” ५: आपल्याला विसर पडलेला दिसतो. असेब्ठीच्या पहिल्या बैठकीच्या पूर्वी अंदाजपत्रक तयार करण्याच्या वेळेस शेतसारा कमी करण्याबद्दल उत्तमरावांनीं आपल्याला परोपरीने विनविळे. पण आपण आमच्या शब्दाला मान दिला नाहीं. शेवटीं पक्षाच्या सभेत निषेध झाल्यामुळे आपल्याला आयत्या वेळीं अंदाजपत्रकांत बद्ल करावा लागला ! शेतसारा कमी करण्याच्या आमच्या योजनेला समति देऊन आपण जर त्या दृष्टीनं अंदाजपत्रक तयार केलं असतं, तर प्रांतांत ठिकठिकाणीं सारावसुलीविरुद्ध जे सत्याग्रह झाले, ते करण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर येता ना! शेतसाऱ्याचा प्रश्‍न हा कांहीं सव प्रांताचा प्रश्‍न नाहीं, तो फक्त वऱ्हाडचा प्रश्‍न आहि, असे उद्गार त्या वेळीं आपण खाजगी बैठकींत काढले होते; ब एकट्या वऱ्हाडसाठीं म्हणून कांहींदि करायला आपण तयार नव्हता. पण, आतां जबलपूर विभागांत दुष्काळ पडल्यामुळें विदर्भ कॉंग्रेस कमिटीच्या पाठोपाठ जबलपूर कॉंग्रेस कमिटीने. शेतसाऱ्याच्या बाबतींत जे सत्याग्रहाचे ठराव केळे आहेत, ते आपण पाहिळेच असतील. ते ठराव अंमलांत येऊन आपल्या मंत्रिमंडळाचे हंसे होऊं. नये, म्हणून आम्हाला शेतसारा कमी करण्याची योजना तयार करावी लागळी आणि देतकऱ्यांना धीर वाटावा म्हणून हा २८५ कार्यक्रम प्रसिद्धहि करावा लागळा. आम्ही आपल सल्ला घेतल्याशिवाय वागलो असूं, तर ते आपण सल्ला देण्याचे नाकारतां असा अनुभव आल्यामुळे ! नागपूरळा संप आणि लाठिमार झाल्यावर मी ज्या वेळीं आपल्याला माझ्याबरोबर तिथे 'चलळण्याची विनेती केली, त्याहि वेळीं आपण मला नकार दिला आणि शेवटीं एकट्याने नागपुरास जाऊन मला संप मिटवावा लागला. प्रांतांत कांग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारूढ असतांना कामगारांचे संप आणि रोतकऱ्यांचे सत्याग्रह वारंवार होत राहावेत, हा प्रकार कांहीं आपल्याला भूषणावह नाहीं; व मंत्रिमंडळांतील आपल्यासारख्या ज्येष्ठ अनुभविक मुत्सद्दयानेंच खरोखरी आम्हाला या परिस्थितींत योग्य मार्ग दाखवाबयाला हवा होता. पण ती जबाबदारी आपण न घेतल्यामुळे मला इच्छा नसतांना सुद्धां हा अधिकारातिक्रम करणे भाग पडलं !---* | प्रियद्शान आवेद्याने बोळत होता. पंडितजी अगदीं स्तब्ध होते. ते कांहीं बोलत नाहींत असे पाहून. तो दुसऱ्या दोघां हिंदी दिवाणांना उद्देशून म्हणाला, ““ आपल्याला कांहीं बोलायचं असेल, तर मोकळ्या मनानं बोला ---” तेव्हां त्यांपेकीं एका दिवाणाने विचारलें, “ नागरिक संरक्षक रलासंबंधींचे आपलें हे विळ असंब्लीपुदं मांडायला ना. गव्हनर आप- ऱ्याला परवानगी देतील अश्ली खात्री आहे का आपली १£--? ५६ हो. आधीं तशी स्वतःची खात्री करून घेतल्यावरच हे बिल मी आपल्या कार्यक्रमांत समाविष्ट केलं !--“ हे उत्तर देतांना प्रियदर्शानच्या डोळ्यांत खेळलेली अभिमानाची चमक वृद्ध पंडितजींच्या पांढऱ्या शुभ्र भुंबयांनी झांकून गेलेल्या [श्र नजरेतून सुटली नाहीं. २.३० $-1 “ कांग्रेसच्या अहिंसेच्या ब्रीदाला हे बिळ विसंगत आहे, असं नाहीं वाटत आपल्याला १---” | दुसर्‍या दिवाणाने विचारळें. “नाहीं. त्या दृष्टीनं तकीच्या अंतिम टोंकाळा जायचं म्हणज सगळं पोलिस खातंच मुळीं रद्द करावं लागेल ! अहिंसेचं या पद्धतीचं आचरण ज्या समाजानं अराज्यवाद अमलांत आणला आहे, त्या समा- जांतच फक्त शक्‍य होईल ! मला आपलं मत कळलं नाहीं या योजने- बद्दळ्चं, पंडितजी १--- “ठे कळण्याची कांहीं विशेष गरज दिसत नाहीं मळा 1? “ मर्जी आपळी ! माझी अक्षी अपेक्षा होती कों, या कार्यक्रमांत- ल्या कांहीं बाबी बर्‍याच वादग्रस्त असल्यामुळें तो पक्षाच्या सभेपुढं मांडण्यापू्वी आपलें सर्वांच त्या बाबतींत मतैक्य व्हाव !---- “ती अपेक्षा चुकीची होती. जो कार्यक्रम आम्हांला विदवासांत न घेतां तयार आणि प्रसिद्ध करण्यांत आला, तो पक्षाच्या सर्भेत आमच्या नांवावर खपविण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊं देणार नाहीं !--_“” बोलतां बोलतां पंडितजी उठून उभे राहिले. आणि त्याच क्षणीं मंत्रिमडळाची ती अनौपचारिक नेठक मोडली. २८४ फ्कमठढी त्यानेतर तिसऱ्या दिवशीं सकाळीं प्रातरूपाहार आटोपल्यावर प्रिय- दर्शन आपल्या अभ्यासिकेत येऊन बसतो न बसतो, तोंच पंडितजींच्या चचपराशाने एक जाड लिफाफा अदबीने सलाम करून त्याच्या हातीं दिला. आणि लगेच आपण आणलेल्या पावतीच्या तयार कागदावर सही करण्याची त्याला विनंती केली. प्रियदशनने त्या कागदावर सही करून दिली आणि टेबलावरली पत्रे पाडण्याची हस्तिदंती सुरी घेऊन तो लिफाफा फोडला. पंडितजींच्या राजीनाम्याचा खलिता होता तो. त्या खलित्यांत प्रियदर्रोनवर पुढील पांच आरोप करण्यांत आले होते--- | (१) मुख्य प्रधानांनीं माझ्या व्तेनासंबंधीं संशय घेऊन सी. आय. डी. कडून माझी गुप्त चौकशी करविली. २८५ (२) माझ्या खात्यांत ढवळाढवळ केली (३) संयुक्‍त जबाबदारीचे तत्त्व धाब्यावर बसवल (४) स्वतःच्या सहकाऱ्यांविषयीं अविश्‍वास बाळगून ना. गव्हून शीं रहस्य ठेवले (५) काँग्रेसच्या तत्त्वांशी विसगत अश्या धोरणाचा अवलंब केला. हे आरोप केल्यावर पंडितजींनी शेवटीं असें म्हटले होते को, ८८ अद्या तऱ्हेच्या अविशवासाच्या आणि तत्त्वभ्रष्टतेच्या वातावरणांत, पमंत्रिमडळाची आमूलाग्र पुनधंटना झाल्याशिवाय, किंवा मुख्य प्रधानांचे अधिकार अत्यंत मर्यादित झाल्याशिवाय, मला कांग्रेसच्या तत्त्वांप्रमाणे काम करगे दाक्‍्य दिसत नसल्यामुळें मी निरुपायाने राजीनामा देत आहे.” पंडितजींच्या या खलित्याला दोघां हिंदी दिवाणांनीं आपलें छोटे पत्र जोडले होतें. त्या पत्रांत त्यांनीं असे लिहिलें होते कौ, “ना. प. गदाधरप्रसाद वाजपेयी यांनीं मुख्य प्रधानांवर केलेले आरोप, आमच्या माहितीप्रमाणे, खरे आहेत; व पार्लमेंटरी कमिटीनें त्या आरोपांची चौकशी करून मंत्रिमडळाची पुनर्घटना करावी, अशी आमची तिला नम्र सूचना आहे. मात्र या दोघांहि दिवाणांनीं राजीनामा दिलेला नव्हता. प्रियदरीन तो खलिता वाचन खालीं ठेवणार, तोंच चपराशान सकाळये टपाळ आणून त्याच्यापुढे ठेवलें. तेव्हां अगदीं वरतीच असलेला ' लोकहिता'चा संक त्यानें उत्सुकतेने फोडून पाहिला तों त्याच्या पहिल्याच पानावर मोठा थोरला सप्तस्तंभी मथळा त्याच्या दृष्टीस पडला -- मध्यप्रांत मेत्रिमंडळांत बेबनाव : उद्यांगमत्र्यांचा राजानामा त्या मथळ्याखालीं ना. पे. वाजपेयी यांचें छायाचित्र आणि त्यांच्या राजीनाम्याच्या पत्राचा सारांशहि अंदाजी म्हणून दिला होता. न्ट्र पण त्या अदाजी सारांश्ांत दिळेळे प्रियद्शानवरील पांच आरोप मात्र अक्षरशः बिनस्वक होते. ही बातमी दिल्यावर शेवटीं असें म्हटलें होतें कीं, “या राजीनाम्यामुळे बऱ्याच मनोरंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी बाहेर पडणार असून, सध्याचे मंत्रिमंडळ पदच्युत होण्याचाहि संभव आहे.” प्रियदर्शन स्वतःशींच हंसून तो अक खालीं ठेवला आणि दाराशीं उभ्या असलेल्या चपराशाला हांक मारून म्हटले-- , “' ळोट्या साहेबांना जलदी बोलावून आण---” टपालांतील इतर वृत्तपत्रे प्रियरशन चाळीत असतांनाच उमा- कांत आंत आला. ' पण त्याला बोलावयाला किंबा बसावयाला वेळ न देतां प्रियदर्शीननें म्हटले--- | | “६ उमा, तूं आपली गाडी घेऊन उत्तमराबांकडे जा आणि त्यांना घेऊन ये आपल्याबरोबर. म्हणावं अगदीं निकडीचं काम आहे ---” आणि त्याने पुन्हा टपाल पहावयाला सुरवात केली. त्यांतील वर्तमानपत्रांवर नजर टाकण्याचे काम बहुतेक झालेच होते. म्हणून त्याने पत्रें फोडून तीं वाचावयाला प्रारंभ केला, तोंच उत्तमराव आणि उमाकांत आंत आले. “५ कां? एवढ्या तांतडीने बोलावलं मला £- --” उत्तमराबांनीं खुर्चीवर बसतां बसतां विचारले. “हें वाचून पहा. म्हणजे समजेल मी कां बोलावलं ते !--” प्रियदर्शनने 'लोकहिता?चा अंक त्यांच्या हातीं देत म्हटलें. उत्तमरावांनीं ती बातमी वाचली आणि उमाकांताच्या हातीं अक देऊन विचारले-- : कितीसं तथ्य आहे या बातमीत (--2 :: शुभर टक्‍के खरी आहे ती बातमी ! अर्ध्यांच तासापूर्वी पंडितजींकडून हा खलिता आला माझ्याकडे !--” २८७ त्याने तो लिफाफा उत्तमरावांना दिला. उत्तमरावांनीं तीं पर्त्रे काळजीपूर्वक वाचलीं आणि नंतर विचचारले- “८ भग काय करायचं ठरवलंय तुम्ही !-- | “भी काय करावं असं वाटतं तुम्हाला (-- £ मला वाटतं, तुम्ही पंडितजींच्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, ग्रक्तप्रांताचे शिक्षणमंत्री पं. प्यारेलाल शमा यांनीं जेव्हां राजीनामा दिला, तेव्हां ना. पं. पंत यांनीं त्याचा स्वीकार करून लगेच -नव्या दिवाणाची नेमणूक केली, हें लक्षांत असेलच ठुमच्या | | : हो. पण पंडितजींनी ह्या राजीनामा मला सादर केलेला नाहीं; पार्टमंटरी कमिटीच्या अध्यक्षाला सादर केला आहे | दिवाय त्यांनीं आपल्या पत्रांत माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपहि केळे आहेत--” : तरीहि मार्ग निघू शकतो या पेंचांतून ! तुम्ही मुख्य प्रथान आणि पक्षाचे नेते आहांत. ठुम्ही राजीनामा दिल्याबरोबरर है मंत्रिमंडळ कोलमडून पडेल आणि दुसरं मंत्रिमंडळ लगेच तुम्हांला बनवितां येईल. पंडितजींच्या आरोपांना काय किंमत द्यायची हे आपल्याला माहित आहे; वब त्या आरोपांची परवा करण्याचंद्वि कांहीं कारण नाहीं आप- ल्याला ! म्हणून मळा असं वाटतं कीं, तुम्ही स्वतः राजीनामा देऊन हँ मंत्रिमंडळ मोडून टाकावे आणि स्वतःच्या विदवासांतलं दुसरं मंत्रि- मंडळ स्थापन करावे--” ८ इतर सामान्य परिस्थितींत तुमची ही सूचना रास्त ठरली असती, उत्तमराव ! पण आपण एका विशिष्ट नाजुक परिस्थितींत काम करीत आहोंत हें लक्षांत घेतलेलं नाहीं तुम्ही--” “ नाहीं. ते लक्षांत घेऊनच बोलतो आहेमी! हें मंत्रिमडळ ज्या वेळीं तुम्ही बनवलं, त्या वेळीं जरी पालमेंटरी कमिटीच्या अव्यक्षाचा तुम्ही सल्ला घेतला, तरी त्याप्रमाणं वागण्याचे बंधन असं कांहीं तुम. ट््‌ट्ट च्यावर नव्हते. उलट ' तुम्हाला योग्य आणि विश्‍वासाहे वाटतील असे सहकारी तुम्ही निवडा? असंच कमिटीच्या अध्यक्षांनी तुम्हांला बजावून सांगितलं होतं. मग तो त्यांचा सल्ला या प्रसंगी अमलांत आणून तुम्ही या पैंचांतून मार्ग का काढूं नये १--” “ नाहीं, उत्तमराव ! अक्या रीतीने स्वतःचा मार्गे स्वतः मोकळा करून घ्यायला मी स्वतःचा माळक नाहीं. मी जर फक्त असेंब्लींतील कांग्रेस पक्षालाच जबाबदार असतों, - तर तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे हें मंत्रिमडळ मोडून नव मंत्रिमेडळ बनवलं असतं. कारण पक्ष माझ्या- विरुद्ध जाणार नाहीं अक्ली खात्री आहे माझी. पण मी नुसता कांग्रेस पक्षालाच जवाबदार "हीं; तर पालमेंटरी कमिटी आणि वर्किंग कमिटी या दोहोंनाहि जबाबदार किंवा खरं बोलायचं. म्हणज त्यांचा ताबेदार आहे. माझं मुख्य प्रधानपद त्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे; केवळ पक्षाच्या पाठिंब्यावर नाहीं. अर्थातू माझ्याविरुद्ध त्यांच्याकड तक्रार गेळी असतां, त्यांचा सल्ला किंबा संमति न घेतां, मी असलें कोणतंहि कृत्य करणं अविचाराचं, स्वाथोचे आणि कदाचित्‌ भित्रेपणाचंहि होईल. पं. प्यारेलाल दमा यांनीं आपला राजीनामा कांहीं पालमेटरी कमिटीकडे पाठविला नव्हता किंवा प. पतांवर कांहीं आरोपहि केले नव्हते. तो प्रकार निराळा आणि हा प्रकार निराळा !---_ ५: मृग तुम्ही काय करायचे ठरवलंय!” “मी या आरोपांची पक्षाच्या सर्भत चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे--? | :“: भलतंच कांहीं तरी ! तो कलिपुरुष तुमच्यावर काय वाटेल ते आरोप करील. म्हणून काय तुम्ही चौकशीला तयार व्हायचं! त्यापेक्षां राजीनामा दिळेला काय वादंट £--” “: खर आहे तुमचं म्हणणं, उत्तमराव! मी राजीनामा दिलाहि असता. पण स्वतःवरीळ आरोप खोटे आहेत असं सिद्ध न करतां जर १९ नदर मी राजीनामा दिळा, तर हा कलंक जन्मभर चिकटून राहील माझ्या चारित्र्याला ! म्हणून मी मुद्दामच कमीपणा पदरांत घेऊन चौकशीची मागणी करणार आहे-- “८: मला तुमच्या या मागणींत स्वाभिमान कुठ दिसत नाहीं माफ कण स्पष्ट बोलल्याबद्दल !-- :: तुम्ही ग्हणतां ते खरंच आहे एका अथांन;, उत्तमराव । पण आापल्या सार्वजनिक चारित्र्यावर आपल्या एका जबाबदार सहकाऱ्यान दितोडे उडविले असतां मी राजींनामा देऊन तांड चुकवण साग्य होणार नाहीं. ते आरोप खोटे ठरवूनच मला या पेंचचांतून मार्ग काढला पाहिजे-- ५ तुमच्या या सरळपणामुळेच हा प्रसग ओढवला आज अखर--- :£ पण या सरळपणाच्या जोरावरच मी हा प्रसंग निभावून नेऊ ठाकेन अश्शी खात्री वाटते मळा. मात्र तुम्ही मळा दावटपयत साथ दिली पाहिज आतां, उत्तमराव !-- :< तुमच्याबरोबर मी सुळावर जायलासुद्धां तयार आहे, प्रियदर्शन !?” उत्तमरावांनीं त्याचा दात घट्ट धरून म्हटले. ८ मग मी तार करतों तशी पालमेंटरी कमिटीच्या अध्यक्षांना- :: नको. तुम्ही स्वतः होऊन आधीं कांहींच कळवू नका ! त्यांच्या- कडे ज्या अथी पंडितजींचा राजीनामा गेळेला आहे, त्या अर्थी ते स्वतःच विचारतील तुम्हाला कांहींतरी. त्यांच्याकडून आधीं काय _ येतंय तें पदा न्‌ मग त्यांना काय लिहायचे तै ठरवू पण त्यांना फार वेळ वाट पहावी लागली नाहीं. कारण उत्तमराव हें बोलत असतांनाच चपराक्यार्ने तार आंत आणन दिली | | उमाकांताने ती घेतली आणि फोडून बाचन दाखविली-- २९० :< वाजपेयींचा राजीनामा मिळाला. तुमचें म्हणणें काय आहे तें कळवा.” :: मग आतां तर उत्तर पाठवायला कांहीं हरकत नाहीं ना (-- प्रियदशेनने उत्तमरावांना विचारलें. : नाहीं. मात्र तुम्ही असं कळवा कीं, माझ्यावरील आरोपांची चौकशी पार्लमेंटरी कमिटीने पक्षाच्या सभेत करावी, स्वतः अध्यक्षांनी त्या सभेचें अध्यक्षस्थान स्वीकारावे आणि पक्षाच्या बहुमताचा निर्णय प्रमाण मानला जावा--” ८ ठीक आहे. तशीच तार करतों मी-- उमाकांताने पुढें ठेवलेल्या तारेच्या फॉर्मवर त्यांन उत्तमरावांच्या सूचनेप्रमाणे उत्तराचा मजकूर लिहिला आणि तो फॉर्म त्यांच्या हातीं दिला. उत्तमरावांनीं तो काळजीपूर्वक वाचला आणि नंतर ते म्हणाळे-- “ मला अजूनहि असं वाटतं प्रियदशेन, कीं तुम्ही या प्रसंगीं कोणा*चीहि परवा न करतां स्वतंत्रपणानं वागावं आणि स्वतः राजीनामा देऊन नवं मंत्रिमंडळ बनवावं. मी आपला राजीनामा इथल्या इथं लिहून देतों तुम्हाला-- वहां प्रियदर्शन हसून म्हणाला, “ती तार जाऊं द्या आधीं! उत्तमराव, मी जर स्वतंत्र मुख्य प्रधान असतों, तर तुमचा सल्ला ताबडतोब अंमलांत आणला असता. पण ज्या कांग्रेस संस्थेचा सेवक म्हणून मी मुख्य प्रधान झालों आहे, तिची या परिस्थितींत मी अवज्ञा करणं योग्य होणार नाहीं--? :: पण या चौकशीपायीं तुमची अवज्ञा होईल तिची वाट काय मुख्य प्रधानाविरुद्ध त्याच्याच एकाद्या उपद्व्यापी सहकाऱ्यानं कागाळ्या कराव्यात आणि पार्लमेंटरी कमिटीनं त्यांची चौकशी करण्याचा घोळ घालावा, असला प्रकार मंत्रिमंडळाची इभ्रत वाढवायला कारण होइल कीं कमी करायला? मला तर असं वाटतं कीं, पालेमैटरी कमिटीच्या २९ अध्यक्षांचीच फूस असली पाहिजे पंडितजींना या कामीं ! त्यांच्या शिफा- एशीप्रमाणे ते कन्हान योजनेचे कंत्राट तुम्ही त्यांच्या त्या कंपनीला दिलि नाहींत न्‌ त्यांनीं सुचविल्या माणसांच्या नेमणुकाहि केल्या नाहींत; त्याचा आकस नडतोय हा तुम्हाला ! ” | :: असेलहि कदाचितू ! पण माझे चारित्र्य जोपर्यत निष्कलंक आहे, तोंपर्यंत पाऊमेंटरी कमिटीला काय, वर्किंग कमिटीला काय किंवा खुद्द महात्माजींना काय मिण्याचे कांहीं सुद्धां कारण नाहीं मला । माझी खात्री आहे कीं, आज जरी मी चौकशीला तयार होण्यांत एक प्रकारचा कमी- पणा स्वतःकडे घेत असलों, तरी त्यामुळे माझे चारित्र्य पुन्हा अधिकच उज्ज्वल झालेलं दिसल!” “: तुमचा हा चारित्र्याचा अभिमान व्यर्थ आहे, प्रियदर्शन ! . राजकारणांत चारित्र्याचा प्रभाव पडत नाहीं; कौटिल्याचा पडतो !--“” ५: महात्माजींना तुम्ही कुटिल म्हणाळ का, उत्तमराव : त्यांचा जो अद्वितीय प्रभाव राजकारणांत पडला आहे, तो चारित्र्याचा कीं कौटिल्याचा £---” :: तुम्हीच स्वतः विचार करून पहा आपल्या मनाशीं ! गांधींच्या संतपणावर माझा विश्‍वास नाहीं हें मी अनेकदां उघड बोडून दाखवल्य. हिंदुस्थानांतल्या अडाणी, अंधश्रद्ध, धर्मभोळ्या लोकांना झुलवायला संतपणाचा, सोज्वळ सुखबटा फार उपयोगी पडतो, म्हणून तो चढवला आहि त्यांनी आपल्या तोंडावर! एरवी एकीकडे कांग्रेसस्चे 'चवण्णी सभासदसद्धां राह्यचं नाहीं आणि दुसरीकडे काँग्रेसच्या वतीनं व्हाइस- रायाशीं बोलणं करण्यासाटीं मात्र स्वतः दिल्ली-सिमल्याच्या वार्‍या करायच्या या विसंगत वर्तनाचा दुसरा अर्थ काय करणारः राजकार- णांतून आणि पुढारीपणापासून निवृत्त झालेला प्रामाणिक मनुष्य कशाला खेटे घाळीळ व्हाइसरॉयाकडे ! आणि वर्किंग कमिटीच्या वैठकींना तरी कश्याला हजर राहीळ £ मला तर हा सगळा दोंगीपणा वाटतो; हें सगळं "८९५ पद्धतशीर कोटिल्य बाटतं! स्टालिन, मुसोलिनी, हिटलर किंवा कमाल या जगांतल्या चारी अरेरावांपेक्षां गांधी हा फारच घोटीव अरराव आहे; न्‌ त्याचे माग फार सूश्म आहेत हें कबूल आहे मला - “६ पुरे, पुर उत्तमराव! महात्माजींच्या ठिकाणीं दोष नाहींत असं नाहीं; न्‌ त्यांचे बतनदि पुष्कळदां गूढ आणि विसंगत असते. पग त्यांना ढोंगी मानायला कांहीं मन धजत नाहीं मार्झ !-- “८: आतांपर्यंत दोन वेळां तुम्हांला सल्ला द्यायचा नाकारला त्यांनीं हे खरं ना? याचा अर्थ तुम्ही काय करतां £--” | “: याचा अथ मी असा करतों कीं, त्यांना प्रांतिक सरकारच्या चिल्लर भानगडींत मन घालायची इच्छा नाहीं--” _ “६ ऱवुकतां तुम्ही! तुम्हांला सल्ला द्यायचे मनांत नव्हतं त्यांच्या म्हणन सल्ला द्यायचं नाकारलं त्यांनीं! जो इसम “हरिजनांततून राजाजींची पंतांची आणि मुन्शींची तरफदारी करण्यासाठीं आपली लेखणी सारखी झिजवतोय, त्याचे काय प्रांतिक राजकारणांत चित्त नाहीं म्हणतां! प्रांतिक राजकारणाच्या भानगडींत न पडण्याइतकं कांहीं गांधीचे मन विशाल आणगि निःपक्षपाती नाहीं -- उत्तमराबांच्या त्या विलक्षण स्पष्टोक्ती मुळें प्रियदर्शांनच्या स्वतःच्या मनांत अलिकडे गांधीजींच्या वतेनाविषयीं ज्या दोका उत्पन्न झाल्या होत्या, त्या जोराने चाळवल्या गेल्या; व त्याला ती चर्चा नकोशी वाटली. म्हणन त्याने म्हटळे-- य “या विषयावरलीं आपळी मतं कधीं जुळण्याचा संभव नाही उत्तमराव! मी तारेचे उत्तर आल्यावरोकवर 'तुम्हाळा पुन्हा बोलावून घेईन - | उत्तमराव थोडेसे रागानेच खोलींगून बाहेर पडले पालमेटरी कमिटीच्या अध्यक्षांचे उत्तर त्या दिवशीं संध्याकाळीच आलें. प्रियदरानची चौकशीची मागणी त्यांनी मान्य केळी होती; व २९.३ असेंब्लीतील काँग्रेस पक्षाची सभा ताबडतोब बोलावण्याचा त्याला आदेश दिला होता. ती तार प्रियदर्शनर्ने उत्तमरावांना वाचून दाखवितांच ते त्याला म्हणाले, “ असेंब्लीचे अध्यक्ष ना. पं. मिश्रा आणि शेठ गुलाबचंदजी आतांच माझ्याकडे आले होते--? ५: कशाला १-? “ त्यांचे म्हणणं असं आहे कीं, हें भांडण आपसांत मिटवून टाकाव आणि त्यांनीं युक्तिही सुचवली आहे तें मिटविण्याची ।--” उत्तमराव हंसून म्हणाले, “ काय युक्ति सुचविली आहे (--” “ती अशी कीं, तुम्ही आपल्याकडे असलेलीं सगळीं खाती सोडून द्यावी आणि मुख्य प्रधान या नात्यानं एकंदर कामाकाजावर देखरेख ठेवायच काम तेवढं करावं !--” ८६ दे काम करायला ना. गव्हनरसाहेध आहेतच कीं ! एक काम करायला दोन माणसं कशासाटीं १ आणि माझ्याकडे जर कोणतंच खातं ठेवायचं नसळ, तर मग मला मुख्य प्रधान तरी कशाला ठेवायचे १ प्रांताच्या तिजोरींत कांहीं पैसा जास्त नाहीं झालेला ।--“-“” “६ तसं नाहीं. तुमचा आग्रहच असेल तर जेंगळ आणि वैद्यक हीं दोन खातीं तुमच्याकडे ठेवायला तयार होतील ते !' पण कायदा आणि सुव्यवस्था व राज्यकारभार हीं जीं महत्वाचीं खाती सव्यां तुमच्याकडे आहेत, तीं सोडायला तयार झालं पाहिज तुम्ही !--” :: माझ्याकडे सध्यां असलेलीं खातीं मी पंडितजींना द्यावी आणि जेंगल न्‌ वैद्यक हीं खातीं ते मला बहाल करतीळ, असं म्हणणं आहे एकूण त्यांचे ! मला राजकारणांतून उठवून जेंगलांत पाठविण्याची ही त्यांची योजना फार छान आहे !' पण असल्या अटीवर मला मुख्य प्रधान राह्यची इच्छा नाहीं असं कळवा तुम्ही त्या दोघांना --” २९्ड “ नाहीं. मी त्यांना निराळीच योजना सुचचविली---” “: कोणती ? -- “ कांहीं झालं तरी प्रांताचे मुख्य प्रधानपद तुमच्याकडे कायम ठेवून समेट करण्याचा त्यांचा आग्रह दिसला ! म्हणून मी त्यांना असं सुचवलं कीं, “मुख्य प्रधानांनीं रोज संध्याकाळीं सवे दिवाणांना आपल्या बंगल्यावर ब्रिज खेळायला बोलवावं, त्या वेळीं दिवसभर झालेल्या कामाची माहिती करून घ्यावी आणि त्या खेळांत जे पैसे मिळतील ते सर्व महात्माजींच्या हरिजनफंडाला द्यावे ! ” माझी ही सूचना ऐकतांच ते दोघेहि रागाने उठन गेले !-- उत्तमरावांनीं सांगितलेली ती हकिकत ऐकून प्रियदर्शन मनापासून मोठ्याने हंसला आणि नंतर त्यांने विचारलें-- “: पण गुलाबचंदजी कशाला आले आहेत इथे या वेळीं (--” “ते एकटेच नाहीं आलेले. त्यांच्याबरोबर मोहनसुद्धां आहे--?) ५ अस्सं !---” “ अन्‌ ते दोघं का आले असले पाहिजेत है लक्षांत आलच असेल तुमच्या---” | : त्यांच्या त्या कंपनीची चोकशी सुरू झाली म्हणूनच का नाहीं १ पण पंडितजींकडे खेटे घाठून हे काय करणार£ लॉ अन्‌ ओऑडरचे खातं अजून कांहीं गेलेलं नाहीं त्यांच्याकडे !--” प्रियदशनने हसून म्हटल. “८ पण पंडितजींकडे ते खात नसलं म्हणन काय झालं? दाबादाबी करायला न वॉटेल त्या प्रकारचे पुरावे बनवायला त्यांचा उपयोग खात्रीने होईल ! शिवाय, तुमच्यावर जे आरोप पंडितजींनीं केलेले आहेत, ते शाबीत करायच्या कामांत मदत करायलाहि आले असतील ते दोघे !-- २९५ : हो, है मात्र संभवत खरं !-- प्रियदर्शानच्या तोंडून उद्गार बाहेर पडला. संप मिटविण्यासाठीं तो नागपूरला गेला असतां त्या दिवशीं रात्रीं मोहनशीं झालेल्या संभाषणाचा प्रसंग त्याच्या डोळ्यांपुढे ऊभा राहिला. त्या संभाषणानंतर आठ दिवसांच्या आंतच त्या फ्रैच बाईने मोहनविरुद्ध पोलिसांत गुदरळेळी तक्रार आपसांत तडजोड झाल्यामुळे काढून घेतल्याचे त्याला सिटीसाहेबांनीं कळवले होतें | आणि कंपनीचेहि आठ हजार रुपये मोहनने वेळेवर भरल्याची बातमी त्याला समजली होती. तेव्हां अश्या रीतीनें संकटमुक्त झालेला मोहन आपल्याविरुद्ध पुरावा जमविण्याच्या कामीं पंडितजींना मदत करण्यासाठीं इथं आला असावा तर !-- | हा विचार मनांत येतांच त्याचा हात एकदम आपल्या टेबलाच्या सखथाजगी कागदपत्रे ठेवण्याच्या खणाकडे गेला पण लेग त्यानें हात मार्गे घेतला आणि त्या बाबतींत जास्त कांहीं न बोलतां उत्तमरावांना रजा दिली त्यानेतर तीन दिवस समेटाचे प्रयत्न सारख चालू होते. ना. पं. मिश्रा आणि शेठ गुलाबचंदजी हे दोघेहि त्याच्याकडे तीन वेळां येऊन गेळे. पण मोहन मात्र त्याला भेटला नाहीं. त्या तीन दिवसांत पचमढीवर जणु महादेवाची यात्रा लोटली. असेंब्लींतील बहुतेक सर्व पक्षांचे सदस्य, प्रांतांतील प्रमुख कांग्रेस कार्यकर्ते, अश्या प्रकारच्या धामधुमीत आपला हात साधून घेणार संधिसाधु, नागपुरांतीळ प्रतिष्ठित आणि लटपट्या व्यक्ति इत्यादि नाना प्रकारची मंडळी मुख्य प्रधानांच्या चाकशींचा तो समारंभ पहावयाला गोळा झाली. हें मंत्रिमेडळ मोडून नवीन मंत्रिमेडळ स्थापन होणार या -९.८ आशुन कांग्रेस पक्षाचे कांहीं सद्स्य त्यांत आपली वर्णी लागावी म्हणन एव्हांपासून खटपटी करीत होते; ब दिवसभर एकमेकांच्या पत्रिका पाहन भाकिते वतविणे किंबा पेजा मारणे ही त्यांची करमणक होऊन बसली होती. जे धंदेवाईक ज्योतिषी आणि हस्तसामुद्रिक पचमढीला आले होते, त्यांना मात्र या घांदलींत चांगळाच लाभ झाला. शेठ गुलावचदजी र्वरदासजी, मोहन, अण्णासाहेब वगेरे मंडळी पंडितजींच्या बाजने सभासदांची मन बळविण्यासाठीं शिकस्तीचे प्रयत्न करीत होती. पंडित- जींच्या तफे होत असलेला तो मतप्रस्चार पाहून प्रियेबेदला स्वस्थ बसवेना तिने दोन तीन वेळां प्रियदरानला सभासदांना जाऊन भेटण्याबददल सूचना केली. तेव्हां प्रियदर्शनने म्हटलें, “ माई, हैं माझ्या स्वभावांत नाहीं-” :६अ॒रसं म्हणन कसं चालेल! दद्दा तशी गरज नसतांना सुद्धा असें लीच्या सभासदांना कसे खाने देत असत हे आठवते ना १ आतां तंर काय ही लोकशाही आहे वते ८: पण या लोकशाहीचा खुषमस्कऱ्या बनण्याची माझी तयारी नाहीं, माई !” आणि खरोखरीनच तो त्या तीन दिवसांत कोणाकडे गेला नाहीं असेंब्लींचे जे सभासद त्याच्याकडे उतरले किंवा त्याला आपण होऊन भेटावयाला आले, त्यांचा सत्कार मात्र त्याने नेहमीप्रमाणे अगत्याने केला, चवथ्या दिवशीं सकाळीं पालेमेंटरी कमिटीचे सदस्य आले, तेव्हां पक्षाचा नेता आणि मुख्य प्रधान या नात्याने त्याने त्यांचें यथो- चित स्वागत केळे. पण कोणत्याहि प्रकारची फाजील नम्नता किंवा अगत्य मात्र दाखविलें नाहीं. कमिटीच्या अध्यक्षांनी पचमढीला आल्यानंतर एक क्षणभरहि विश्रांति घेतली नाहीं. कांग्रेस पक्षांतील निरनिराळ्या गटांच्या पुढाऱ्यांच्या -<९७ त्यांनी भेटी घेतल्या; व नंतर प्रत्येक दिवाणाला व्यक्तिराः बोलावून त्याच्याशीं त्यांनीं या बेबनावाबद्दल 'वर्चा केली. प्रियदरीन आणि उत्तमराव यांचा स्नेहसंबंध त्यांना माहित होता. म्हणून त्यांनीं प्रथम उत्तमरावांना भेटीला बोलावले; ब प्रियदर्शमचे मनोगत त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. :: मुख्य प्रधानांवरील आरोपांबद्दल तुमचं काब मत आहि १-0 : हा मताचा प्रश्‍न नाहीं. पंडितजी जो काय पुरावा आणतील, त्यावर त्या आरोपांचं महत्तव अवल्यून राहील. मला कांहींच कल्पना नाहीं त्यांच्याजवळ काय पुरावा आहे याची--- | £ तुम्हाला दे भांडण आपसांत मिटावे असं नाहीं वाटत £--7 6 अर्थांतू वाटतं. कारण प्रांतांतील कांग्रेस पक्षाच्या इभ्रतीवर त्याचा फार अनिष्ट परिणाम होणार आहि-- “ मग ते मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही का केला नाहीं !--” “< प्रयत्न करण्याच्या पलिकडे सगळ्या गोष्टी गेल्या अहित असं मला वाटतं म्हणून |---_ ८ तें कसं काय (--” “ पंडितजींनी आपल्याला घाडलेलं राजीनाम्याचे पत्र ज्या दिवशीं मुख्य प्रधानांच्या हातीं पडळं, त्याच दिवशीं त॑ * लोकहितांत पसिद्ध आळं ! एकदां आरोप जगजाहीर झाल्यावर त्याची चोकशी झाल्याशिवाय समेटाची भाषा बोलणं चुकीचे ठरलं असतं -- “: पण तें पत्र प्रसिद्ध कसं झालं (-- «ते. खरोखरी आपल्याला किंवा पंडितजींनाच माहित !” उत्तमरावांचे ते उद्गार अध्यक्षांना झोंबले. पण आपला राग गिळून ते अगदीं शांतपणाने म्हणाळे-- “८ झी पंडितजींना जाब विचारणारच आहे त्याबद्दल ! पण अजूनहि समेट होऊं शकेल असं मला वाटतं--? २२९८ ५ हो. पंडितजींनी जर मुख्य प्रधानांवर केळेळे आरोप जाहीर पैतीनें परत घेतले, तर समेट होऊं शकेल अजूनहि !-- “८ पूण आरोप त्रिनशर्त परत घ्यायळा तयार होतील का ते? समेट ऱहटला कीं देवाण घेवाण आलीच !---? | “पग पंडितजी कोणत्या अटी घालतीळ असं आपल्याला वाटतं (2 :: मुळा अद्याप कांहींच कल्पना नाहीं. पण त्यांच्या पत्राकरून असं दिसतं कीं, मुख्य प्रधानांकडे सध्यां जीं खातीं आहेत, त्यांच्या कारभारावद्दळ महाकोसलच्या मंडळींत बरंच असमाधान असावं. --”” “ले असमाधान दूर करण्याचा अगदीं सोपा उपाय आहे !-” “ कोणता १--- “ पंडितजींना मुख्य प्रधानपद देणे--” “ तुम्ही थट्टा करतां आहांत-- अध्यक्षांचा राग त्यांच्या खुनशी, कावेबाज डोळ्यांतून आणि जाड, कळकट ओठांच्या स्फुरणांतून आतां स्पष्टपणाने व्यक्त झाला. “ नाहीं. आपण जितक्या गंभीरपणान माझ्याशीं बोलतां आहांत, तितक्‍याच गंभीरपणानं मीदि बोलतो आहे--“ £ मग कोणत्या दृष्टीनं तुम्ही उपाय सुचवलात हा £--” “ पंडितजींचं राजीनाम्याचं पत्र वाचून आपल्या हे लक्षांत आळेच आहे कीं, महाकोसलमधीळ एका गटाला मुख्य प्रघानांकडे असलेल्या खात्यांचा कारभार पर्संत नाहीं. याचाच सरळ अथ असा कीं, त्यांना प्रियदर्शन हे मुख्य प्रधान राह्यला नको आहेत. पंडितजींच्या पत्रावरून आपण जो निष्क्षे काढलात, तो मी अगदीं स्पष्ट शब्दांनी मांडला एवटंच---' | :: तुमच्या म्हणण्याचा रोख असा दिसतो की, हें सारे भांडण मुख्य प्रधानपद्‌ कोणाकडे रहावं याबद्दल आहे--” | ५९९, “ पंडितजीच्या राजीनाम्याच्या पत्रांतेने तसा उबड ध्वनि निवतो. आणि मला त्याबद्दल नवलदि वाटत नाहीं --- “का वर £-- “महाकोसलचा चरितार्थ जरी नागपूर-बऱ्हाडच्या पैश्यावर चालला असला, तरी असेंब्लींत महाकोसल्चे प्रतिनिधि महाराष्ट्रीयांपेक्षा जास्त आहेत. तेव्हां प्रांताचे मुख्य प्रधानपद महाकोसळला मिळावं असं महाकोसलच्या मंडळींना वाटणं अगदीं स्वाभाविक आहे---” :: या चौकशीचा परिणाम काय होईल असे तुम्हाला वाटतं £---” ५६: -वोकशीचा निकाल कांहींहि झाला, तरी हे मंत्रिमंडळ टिकण शक्‍य नाहीं-- :< असं का म्हणतां तुम्ही १-- :६ मी प्रियदर्शानना असं स्पष्टच सांगितलंय कीं, पंडितजींनी तुमच्याविरुद्ध केळेळे आरोप जर त्यांना सिद्ध करतां आले आणि पक्षाचे वहुमत जर तुमच्या विरुद्ध पडळं, तर तुम्ही तत्क्षणींच राजीनामा द्या; इतकंच नव्हे, तर राजकारणांतूनसुद्धां निवृत्त व्हा. उलट पंडि- तजीना जर आरोप सिद्ध करतां आले नाहींत, तर त्यांनाहि राजीनामा देऊन राजकारणांतून निवृत्त व्हाव ठागेळ. चोकशीनंतर दोबांनाहि प्रामाशिकपणाचा मार्ग एवढाच शिल्लक उरतो-- उत्तमरावांचें ते बिनतोड उत्तर ,ऐकून अव्यक्ष थिजल्यासारखे झाले. त्यांनीं आपल्या टक्‍्कळावरून हात फिरवला आणि थोड्या वेळाने उत्तमरावांना विचारळे-- ८: मंंत्रिमडळ अशा रीतीनं मोडणं अत्येत अनिष्ट वाटतं मला कांग्रेसच्या इभ्रतीवर आणि दराऱ्यावर त्याचे परिणाम फार वाइट होतील या पेंचांतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही मदत कली पाहिजे आम्हाला- “६ ते तर कर्तव्यच आहे माझे !--” -1 ०० “५ खात्यांची फेरवाटणी करून हा प्रश्‍न सुटणार नाहीं कां १--” “<< प्रियदर्रान फेरवाटणीला कबूल होतात की नाहीं, हें विचारून पहा त्यांना आपण ! खात्यांच्या फेरवाटणीला त्यांनीं तयार होणं म्हणजे पर्यायानं पंडितजींनी त्यांच्यावर केळेळे आरोप कबूल करण्यासारखच आहे त्यांनीं |! मी जर त्यांच्या जागीं असतों, तर कधींहि कबूल झालों नसतां या गोष्टीला --” अध्यक्षांच्या कुटिळ डोळ्यांत पुन्हा एकदा रागाची चमक खेळली. पण ते आपला सगळा राग गिळून म्हणाले-- “: मग चौकशी होऊं देण्याशिवाय गत्यंतर नाहीं म्हणतां १--” “: हो, असं दिसतं खरं. एरवी आपण तरी कक्ली संमति दिली असती चोकशीला £--” ५: कांग्रेस पक्षांत महाकोसलच्या सभासदांचे बहुमत असतां प्रियदर्शंननी चौकशीला तयार होणे धोक्याचं नाहीं वाटत तुम्हांला १-? :“ घोका तर आहेच ! पण तो त्यांनीं जाणून बुजून पत्करलेला दिसतो क. ५: का बर --? :: त्यांची अशी श्रद्धा आहे की, महात्माजींचं राजकारण हे सत्या- वर अधिष्ठित झालेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं कौं, कांग्रेस पक्षांत जरी महाराष्ट्रीय अल्पसंख्य असले, तरी सत्य आणि चारित्र्य यांना जर कांग्रेसच्या राजकारणांत खरोखरीच कांहीं किंमत असेल, तर या लढदययांत बहुमताचा कौल आपल्या बाजूला पडलाच पाहिजे !--” ३०१ सह्याद्रीचा वेळाग सुळका उत्तमरावांना रजा दिल्यानंतर पालमेंटरी कमिटीचे अध्यक्ष आपल्या खोलींत किती तरी वेळ एकटेच सचित बसले होते. खिडकींतून दिसणारा देखावा मोठा रमणीय होता. सायंसूयांची सुखोष्ण सोनेरी प्रभा पचमदीच्या त्या हिरव्या पिवळ्या पठारावर चोफेर पसरली होती. व्यवस्थित कापलेली हिरवळ, ठिकठिकाणीं उमललेली नाना रगांचीं वासंतिक फुळें आणि मधूनमधून उंच वाढलेले वाळकें काळें पांढरे गवत वाऱ्याच्या झळकेने हळळें म्हणजे त्या जुनाट गिरि- शिखराच्या अंगावरील रंगीबेरंगी प्रावरण हलल्यासारखे वाटे. डोंगर- माथ्यावर चहूंबाजूंनीं जागोजाग टेकलेले स्वच्छ निळे क्षितिज त्याच्या नीलकांतींत दूरदूरचीं धूसर शिखराग्रे बुड्डून गेलीं होतीं. त्या सुंदर पठारा- बर मधूनच उठलेले उघडेवाघडे, काळेभोर, उंच सुळके ! -- खिडकींतून समोर दिसणारा तसला एक उंच, बेलाग सुळका पाहून अध्यक्षांच्या २०२ चिंताक्रांत मनांत असा विचार येऊन गेला कों, महाराष्ट्रीयांची मनोरचना एका परीने या डोंगरासारखीच नाहीं का? त्यांच्या त्या व्याबहारिक, मोकळ्या, प्रसन्न मनोवृत्तींत करारी थ्येयवादाचा कुठे तरी एक असा ब्रेलाग उंच सुळका असतो कीं, ज्याला कोणत्याहि पार्थिव बासनचा, कसल्याहि ऐहिक भीतीचा किंवा मोहाचा मलिन स्पर्श होऊं शकत नाहीं. नेव्हिन्सनने आपल्या पुस्तकांत सिंहगडावर झालेल्या टिळकांच्या भेटीचे रोमांचकारी वर्णन केळे आहे. त्याची त्यांना तो भयानक सुळका पाहून आठवण झाली. तानाजीच्या वीरमरणाने पुनीत झालेल्या त्या सिंहगडासारखीच, सांजसकाळीं धुक्यांत अंतर्धान पावणाऱ्या सह्याद्रीच्या त्या बेलाग, एकाकी सुळकक्‍यासारस्ीच मराठ्यांची मनोवृत्ति नाहीं का! 'मराठा? शब्दावरली ती कोटि !--' मरेल पण हटणार नाहीं --तीही त्यांना आठवली, ----आज सकाळीं त्यांचे स्वागत करण्यासाठीं आलेल्या प्रियदरश- नच्या त्या विशाळ, निर्भय नेत्रांत त्याच उग्र मनोवृत्तीची दीप्ति त्यांना दिसली होती. गेल्या सहा महिन्यांत त्याच्या काराभाराविषयीं अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. पं. बाजपेयी हे तर बारीकसारीक गोष्टीसुद्धा! त्यांना कळवीत असत. म्हगून केव्हां केव्हां त्यांनीं त्याला सूचक लिहून पाहिळे. पण त्याच्या घोरणार्‍्चा ताठरपणा कांही. कमी झाला नाहीं. विदषतः, भांडवलवाल्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे येऊन गेल्यावर जीवन- वेतनाचे विळ आणण्याची घाई करूं नये, उलट मुंबईच्या मंत्रिमंडळा- प्रमाग संपांना आळा घालण्यासाठीं जरूर तर औद्योगिक तंट्यांचे बिल आणावे, अक्षी सूचना जेव्हां त्यांनीं प्रियदर्शनला केली, तेव्हां ' अशा प्रकारचें विळ आणणें हें माझ्या राजकीय तत्त्वज्ञानाला सोडून होईल, असे स्पष्ट उत्तर त्यानें अध्यक्षांना दिलें होते गेल्या सहा महिन्यांतळे असले सगळे प्रकार त्यांना आठवले आणि त्यांच्या मनांत आलें, इतका ताठ, इतका करारी माणूस आपण किती दिवस निभावून नेऊं शकू? ३०३ पंडितजींनी लिहिले ते खरेच आहे. आपल्या राजीनाम्याच्या खलित्याबरोबर पंडितजींनी ज॑ गुप्त, व्यक्तिगत पत्र त्यांना लिहिलें होतें त्यांत स्पष्टच म्हटलें होतें कीं, पक्षाच्या दिस्तीचा लगाम तो फार दिवस सहन करणार नाहीं. तसा प्रसंग येऊन तो अनावर होण्याच्या आधींच !- पण त्याला काढणार कसा ? आणि आज प्रांतिक कांग्रस पक्षात तरी त्याच्या इतका बद्धिमान , कतंबगार आणि चारित्यवान्‌ू मागस दसरा कोण आहे? पंडितजी घालमेली करण्यांत हुषार आहेत. पण त्याच चारित्र्य ! आज दुपारी शेठ गुलाबचंदजींनीं आपल्या त्या नव्या पाकळ कंपनीविरुद्ध सुरू झालेल्या पोलिस चोकशीचे गाऱ्हाण गातांना सार्‍या गोष्टी सरळच कबल केल्या होत्या. >. त्याळा काढणें शाक्य नाहीं; निदान आज तरी राक्‍य नाहीं पक्षाच्या बहुमताचा कळल उघडउघड त्याच्याकडे आहे. आणि ता चौकशींतूनहि जै कांहीं निष्पन्न होईल ते त्याला अनुकूळच रहाणार त्याची चौकशीची मागणी ज्या वेळीं आपण मान्य केली, त्या वेळां फकत एकच बाज आपल्याला पंडितजींकडून कळली होती. पण, आज ड्थै आल्यापासून जे एक एक प्रकार आपल्या कानावर आल ते करिती विलक्षण । अर्थात त्याला काढणें अदाक्य आहे. पण या एकद्र प्रकरणाला आपण असे वळण दिलें पाहिजे कीं, त्यामुळ तो आपण होऊन निघेल ती हट्टी आहे, करारी आहे, स्वतःच्या शब्दाचा आणि चारित्र्याचा त्याला फार अभिमान आहे. त्या अभिमानाला डिंवचन, त्याचा राब्द खोटा पडण्याचा, त्याचा करारीपणा कसाला लावण्याचा प्रसंग आणून ! ___होय, तेवढाच एक सोज्ज्वळ मार्ग त्याला राजक्रीय आत्महत्या कराव- याला लावण्याचा, स्वतःच्या हातांनी स्वतःचा मृत्युलेख लिदावसाला लावण्याचा. दिसतो. ३०४ पण आज--आज ती चाकशी आधीं टाळतां आली तर टाळली पाहिज. नाहीं तर वाजपेयींसारखा आपला विश्वासू हस्तक राजकारणांतून कायमचा उठण्याचा प्रसंग येईल. पक्षाच्या सर्भेत ही चोकशी न होतां जर पालमेटरी कमिटीनें ती गुप्त रीतीनें करावी असे ठरलें असतें, तर आपण करसेहि करून या बाजपेथीला वाचवला असता. पण पक्षाच्या सभेत चोकशी करण्याच्या प्रियदशोनच्या मागणीला आपण मान्यता देऊन चुकलो. आणि पक्षाच्या बहुमतावर आपण कोणत्याहि प्रकारचें दडपण उघडपणे आणे दाकत नाहीं. तेव्हां, आतां जे पंधरा सोळा तास पक्षाच्या सभेला उरळे आहेत, तेवढया वेळांत ही चौकशी टाळण्याचे दाक्‍य ते सारे प्रयत्न केळे पाहिजेत, | हा विचार मनांत येतांच ते उठले आणि आंतल्या दिवाण” खान्यांत आराम करीत पडलेल्या आपल्या तिघां सहकाऱ्यांकडे गेल. त्यांच्याशीं त्यांनीं बराच वेळ खलबत केळे; व नंतर असेंब्ठीचे अध्यक्ष ना. प. मिश्रा, प्रांताध्यक्ष शेठ गुलाबचंदजी आणि प. वाजपेयी यांना त्यांनीं बोलावणे पाठविले. त्या सात जणांनीं वाटाघाट करून तडजोडीचा पुढील मसुदा तयार केला-- “ मुख्य प्रधान ना. ठाकूर आणि उद्योगमंत्री ना. पं. वाजपेयी यांच्यांत उद्भवलेल्या वादासंबंधीं त्यांची पालेमेंटरी कमिटीच्या सभासदां- समक्ष दिलखुलास चचा झाली; ब ना. पं. वाजपेयी यांच्या सव शंकांचे निरसन करण्यांत आलें. ना. ठाकूर आणि ना. प. बाजपेयी यांच्यांत आतां पूर्ण दिलजमाई झाली असून, मध्यप्रांत मंत्रिमंडळाचे सवे सदस्य हे संयुक्‍त कुटुंबाच्या घटकांप्रमाणे यापुढें एकोप्याने वागतील अशी पालभेंटरी कमिटीला खात्री वाटते.” पण प्रियदशनशीं बोळगे करून या मसुद्यावर तडजोड घडवून आणण्याची जबाबदारी ना. प. मिश्रा. आणि शेठ गुलाबचंद या दोघां- २० ३७१५ पेकीं कोणीहि पत्करीना. शेवटीं अध्यक्षांनी स्वतःच प्रयत्न करून पाहण्याःचें ठरविले. आणि रात्रीं नवाच्या सुमाराला प्रियदर्यानला त्यांनीं आपल्या भेटीसाठीं बोलावले. | , उत्तमरावांनीं अध्यक्षांशी आपली जी मुलाखत झाली, तिची सर्य हकीगत त्याला सांगितलीच होती, त्यामुळें तो मनाचा निश्चय करूनच त्यांच्या भटीला आला. प्रथम थोडी ओपचारिक प्रश्‍नोत्तरे झाल्यावर अध्यक्षांनी एकट्म त्याला विचारलें---- “ मग उद्या सकाळीं नऊ वाजतां ठरल्याप्रमाणे पक्षाची सभा बोळावली ना तुम्ही £? “हो. का बरं ! आपल्या विचारांत कांहीं बदळ झाला का ?--” “बदल काय होगार ! पण, प्रियदर्शन, तुमचे हे भांडण कोरं विक आहे न्‌ तें आपसांत मिटवळेळं वरं असं नाहीं वाटत तुम्हांला १. श्र “ पण हे कोंटुंबिक भांडण चावडीवर कुणी नेल ? मी खास “ पंडितजींची चूकच झाली ती | मी पुष्कळ दोष दिला त्याबद्दल आतांच त्यांना ! झाले तें झालं, पण आतां यांतून कांहीं मार्ग निघतो कीं नाहीं हे बघायळा नको का आपण ?!--__” “आपण सुचवा. माझी मुळींच इच्छा नाहीं बाद वाढवायची --? “मी तरी तेंच म्हणतों ! मघांशीं मी पंडितजींना मुद्दाम बोलावून बेतळें; न्‌ नंतर आम्ही सबोनीं मिळून हा मसुदा तयार केला-___* त्यांनीं प्रियदर्दानच्या हातीं मसुद्याचा कागद दिला. ग्रियदर्शननें तो मसुदा काळजीपूर्वक वाचून त्यांना परत दिळा. पण तो कांहींहि बोलला नाहीं. तेव्हां अध्यक्षांनी त्याला विचारळे “' तुम्हांला कसा काय वाटतो हा मसुदा £(---” शी ४१०६ “ मसुदा छान आहे! पण त्यांत एक दुरुस्ती करायला हवी असं वाटतं मला--_“ “ कोणती दुरुस्ती १ आम्ही जरूर विचारांत घेऊ ती---” “६ मसुद्यांत असं वाक्य आहे की, “...व ना. पं. बाजपेयी यांच्या सर्व शुकांचे निरसन करण्यांत आले.' त्याच्याऐवजीं “व ना. पं. बाजपेयी यांनीं ना. ठाकूर यांच्यावर केलेळे सर्व आरोप परत घेतले.' असं वाक्‍य घालायला हवं !--” प्रियद्दोनने सुचविलेली ती दुरुस्ती ऐकतांच अध्यक्ष क्षणभर कांहीं बोलले नाहींत. त्यांनीं आपल्या टक्‍्कलावरून एकवार हात फिरविला आणि नंतर ते म्हणाले-- “ तुम्ही सुचविलेल्या दुरुस्तीचे मर्म लक्षांत आळे माझ्या ! पण ती नाहीं केली तर चालणार नाहीं का ! हें पहा, प्रियदर्शन, तर्म्ह पक्षाचे नेते आहांत. पक्षाची प्रतिष्ठा कायम टिकविण्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही केवळ वैयक्तिक मानापमांनाच्या दृष्टीनं या प्रश्‍नाकडे बघे नका--? “ळे छे ! मी पक्षाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनेच या प्रश्‍नाकडे पहातो. जो मनुष्य तत्वभ्रष्ट आणि सहकार्याला नालायक असल्याचा डांगोरा जगभर पिटला गेला आहे, त्याच्यावरळे ते आरोप पूर्णपणें खोटे होते असे जाहीर झाल्याशिवाय त्याची अब्रू साफ होईल का ? आणि ज्याची अब्रू साफ झालेली नाहीं असा मनुष्य पक्षाचा नेता राहिल्यानं त्याच्या प्रतिष्ठेला बाध येतो असं आपल्याला वाटत नाहीं का? मी त्याच दृष्टीनं ही दुरुस्ती सुचवली आहे--” :: याचा अर्थ असा कीं, पंडितजींनीं तुमची माफी मागावी--> ८८आपण गैरसमज करून घेत आहांत. मी पंडितजींनीं माफी मागावी असं म्हणत नाहीं. फक्त आरोप परत घ्यावेत असं म्हणतों.” ३०७ ५ मृग यांत तडजोडीला वाव कुठं रहातो “ नाहींच रहात. आरोप सपदोल परत घेणं किंबा आरोपांची चौकशी करणं एवढे दोनच मार्ग या वादांतून बाहेर पडायला दिसतात--” या त्याच्या उद्ठारावर अध्यक्ष बराच वेळ कांहीं बोलले नाहींत. ते अगदीं स्तब्ध होते. त्यांच्या कपाळावर भंबथांजवळ वारंवार पडणाऱ्या आंठया त्यांच्या विचारांचा वेग आणि आविग दर्शवीत होत्या. शेवटीं ते अगदीं सावकाश म्हणाल--- “ मीं ज्या वेळीं तुमची चौकशीची मागणी मान्य केली, त्या वेळीं येथील परिस्थितीची मळा फारशी कल्पना नव्हती. पण इथं आल्यावर मळा असं दिसून आले कीं, या चौकशीचे परिणाम फार अनिष्ट होतील. म्हणून मी तडजोड घडवून आणायला इतका उत्सुक आहे. पण तुम्हांहा तडजोड नकोय असं दिसतं मला ---” प्रियदर्शन कांहीं बोलला नाहीं. शवटीं अध्यक्ष आपल्या करड्या, हुकमी आवजांत म्हणाले, “ तुम्ही अजून विचार करा आणि मध्यरात्री, पहांटे केव्हांहि मला कळवा. तडजोड झाली नाहीं तर परिणाम फार भयंकर होतील----'? प्रियदशनने ते त्यांचे हुकूमवजा भाषण मुकाट्याने ऐकून घेतलें. आणि नंतर तो अगदीं विनम्रतेनें म्हणाला, “उद्यां सकाळीं मी बरोबर पावणे नवाला मोटार पाठवीन आपल्याकडे--- अध्यक्ष कांहीं बोलले नाहींत. तो नमस्कार करून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशीं सकाळीं नऊ वाजतां पक्षाच्या सभेला प्रियदशी- नच्या बंगल्यावर प्रारभ झाला. पक्षाचे पचमढीला आलेले सर्व सभास पालेमेटरी कमिटीचे सदस्य, असेब्ठीचे अध्यक्ष ना. पं. मिश्रा. प्राताध्यक्ष शेठ गुलाबचेदजी आणि इतर निमंत्रित मंडळी सभेला हजर होती. वत्तपत्रां- च्या वाताहरांना सभेला हजर रहावयाला मज्जाव करण्यांत आला होता श्ण्ट प्रथम अध्यक्षांनी थोडक्यांत भाषण करून संत्रिमंडळांतील बेबनावाबद्दळ खेद व्यक्‍त केला; व या चौकशीतून कांहींहि निष्पन्न झाळे तरी आपसांत फट पडणार नाहीं अश्या धोरणाने या वेळीं पक्षाने वागळ पाहिजे असा इषारा दिला. त्यानंतर ना. पं. वाजपेयी यांचे भाषण झालें, त्यांनीं प्रथम आपलें राजीनाम्याचे पत्र बाचन दाखविले; व मग आपल्या सहकाऱ्यावर अशा तऱ्हेचे आरोप आपण निरुपायाने करीत आहोंत असा खुलासा केला. नंतर ते म्हणाले, “या आरोपांचे समथन करायचे म्हणजे पुष्कळ गोष्टी मळा इथे सांगाव्या लागतील. त्या सांगणं हें पक्षहिताच्या आणि कारभाराच्या गुप्ततेच्याहि दृष्टीनं कितपत इष्ट होडेळ याबद्दल माझं मन साशंक आहे. शिवाय पुष्कळ गोष्टी अश्या असतात कीं, त्या आपल्याला जाणवतात, समजतात पण सिद्ध मात्र करतां येत नाहींत. उदाहरणाथ, मुख्य प्रधानांनीं सी. आय. डी. कडून मजवर नजर ठेवली हाच आरोप ध्या. मला स्वतःला ही गोष्ट अनुभवानं जाणवळेली आहे. पण ती सिद्ध कश्ीी करणार ? कोणता पोलीस अमलदार मुख्य प्रधानासारख्या आपल्या खात्याच्या सर्वाधिकाऱ्याविरुद्ध साक्ष द्यायला तयार होईल ? पण सी. आय. डी. चा ससेमिरा माझ्या मार्गे लागला असल्याचे मला प्रत्यक्ष जाणवलं. म्हणूनच मी तसा स्पष्ट आरोप मुख्य प्रधानांवर केला आहे. मी त्यांच्यावर केलेल्या दुसऱ्या आरोपाचा अगदीं ताजा पुरावा आपल्यापुढे आहेच. त्यांनीं आपला जो कार्यक्रम छापून प्रसिद्ध केळा आहे. त्यांत माझ्या खात्या- संबंधींच्या ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत, त्यांपेकी एकदि माझ्या सल्ल्याने किंवा संमतीनें तयार केलेली नाहीं. मंत्रिमंडळाच्या अमनोप- ऱवारिक सभेत मी या त्यांच्या अररावीपणाचा निषेधद्दि केला. आमच्या- कडे सापबठेल्या खात्यांच्या कारभारांत मुख्य प्रधान जर अश्या रीतीनें ३०२ ढवळाढवळ करणार असतीळ तर तीं खाती आमच्याकडून काढून घेतलेली काय वाईट ? माझे मित्र शिक्षणमंत्री ना. पं. बलदेवप्रसाद अवस्थी यांचाहि अनुभव असाच आहे. शाळाकालेजांतून निश्ाणबाजीचें शिक्षण सुरू करण्याची योजना मुख्य प्रधानांनीं त्यांची संमति न घेतां परस्परच अंमलांत आणली. संयुक्‍त जबाबदारीचे तत्त्व त्यांनीं प्रथमपासूनच पद्धतशीर रीतीने धाब्यावर बसविळे आहे. त्यांचा कार्यक्रम हें त्यांच्या अरेरावी धोरणाचे मूतिमंत प्रत्यंतर होय. आमच्यांपकी कोणाचाहि सल्ला न घेतां --मुख्य प्रधानांचे परम स्नेही ना. देशमुख हे अर्थातच अपवाद होत --त्यांनीं हा कार्यक्रम तयार केला; व नंतर तो आमच्या- वर लादण्याची खटपट केली. या त्यांच्या कृत्याची चीड येऊनच मी राजीनामा दिला. मंत्रिमंडळाच्या सद्स्यांपेकीं आम्हा तिघांवर त्यांचा विश्‍वास नाहीं: व माझ्याविषयीं तर त्यांनीं घेऊं नये त्या शोका घेतल्या आहेत, नागपूरला नुकताच घडलेला संप हा मी घडवून आणला असा पुरावा पेदा करण्याची खटपट त्यांनीं केली--- :£: आरोप सिद्ध करा--? महारांड्रीय सभासदांतून एक आवाज उठला. “६ होय. थोड्या धीराने घ्या! मी आपली जबाबदारी ओळखूनच विधानें करतों आहें. मुख्य प्रधानांचे सोशलिस्ट पक्षांतील एका काळ'चे सहकारी श्री. सुरठीमोहनजी यांना, ज्या दिवशीं संप मिटला त्या दिवशीं रात्री, आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांच्याकडून, “माझ्या चिथावणीने संप झाला', असे लिहून घेण्याचा प्रयत्न मुख्य प्रधानांनीं केळा, मुरलीमोहनजींना त्यांनीं आमिषही दाखविळे. पण त्यांनीं तसे कांहीं लिहून देण्याचे नाकारळें. त्यांना या प्रकाराची इतकी कांहीं चीड आली कों, त्यांनीं स्वतःच मला पत्र लिहून हा प्रकार कळबला---” | “ पत्र वाचून दाखवा--? एक हिंदी सभासद मध्येंच ओरडले ३१० पण अध्यक्षांची तें पत्र वाचले जावे अशी इच्छा नव्हती, म्हणून त्यांनीं प्रियरशनकडे बघून विचारळे--- “६ तें पत्र बाचळे जावें असा सभासदांचा आग्रह आहे काय?” :: नाहीं. तै पत्र वाचून दाखविण्याची कांहीं गरज नाहीं --” प्रियदर्शोनने म्हटले. त्याबरोबर सभासदांत सुरू झालेली चुळबुळ एकदम थांबली. आणि पडितजींनीं पुन्हा बोलावयाला प्रारंभ केला -- “ते पत्र वाचल्यावर माझ्या मनांत असा विचार आला कों, मुख्य प्रधान हे जर स्वतः मला आपला शत्रु समजतात तर आपण मत्रि- मंडळांत रहाण्यांत काय अर्थ आहे? ही त्यांची वृत्ति मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवड्यांतील अनौपचारिक बैठकींत जेव्हां मळा उघड दिसून आली, तेव्हां मी राजीनामा देण्याचें ठरविलें. आम्हां तिघांपेक्षां ना. गव्हनर त्यांना अधिक जवळचे वाटतात; व केव्हां केव्हां आपल्या योजनांना त्यांची संमति आगाऊ मिळवून आम्हांला कळविल्प्रागिवाय ते त्या अंमलांत आणीत असतात. निशाणबाजीच्या दिक्षणाच्या बाबतींत असाच प्रकार घडला. नागरिक संरक्षक दलाची जी योजना त्यांनीं आपल्या कार्यक्रमांत दिली आहे, तिलाहि ना. गव्हनरांची आगाऊ संमति त्यांनीं घेतळी असावी असें त्यांच्या बोलण्यावरून आम्हांला वाटलें. हें त्यांचे बतन संयुक्‍त जबाबदारीच्या तत्त्वाला आणि कांग्रेसच्या ब्रीदालाहि विसंगत आहे, असे आपल्याला वाटत नाहीं काय? आणि आपल्या सहकाऱ्यांना विश्‍वासांत न घेतां ना. गव्हनराशीं रहस्य ठेवण्याचे हे त्यांचे धोरण आम्हांला जर उपमर्दकारक वाटलें असले, तर त्याबद्दल आपण आम्हांला दोष य्यराळ काय? आपल्या स्वपक्षीय सहकाऱ्यांपेक्षां मुख्य प्रधानांना ना. गव्हर्नर हे अधिक विदवासाई वाटावेत हें प्रांतांतील कांग्रेस पक्षाचे खरोखरी दुदैंब होय !--? ४११ शेवटीं दारूबंदीच्या कार्यक्रमाविषयींचचा मुख्य प्रधानांचा अनु- त्साह आणि अहिंसातच्वाला विरोधी अशी लष्करी संघटनेविषयींची त्यांची उत्सुकता यांचा खेदपूर्वक निदेदा करून पडितजींनीं आपलें भाषण संपविले, त्याबरोबर एकदम दोन तीन सभासद मरन विचारावयाला उभे राहिल. पण अध्यक्षांनी अये सांगितळे की, आजच्या सभेत कोणालाही प्रन विचारण्याची परवागी दिली जाणार नाहीं; व त्यांनीं लगेच प्रियदरीनळा भाषण करण्याची सूचना केली. प्रियदर्दीन म्हणाला, “' पंडितजींचा माझ्यावर मुख्य आरोप असा आहे कीं, माझें वसन काँग्रेसच्या तत्त्वांना सोडून आहे व स्वतःच्या सहकाऱ्यांऐवजी ना. गव्हनरांशीं माजले रहस्य आहे. दारूबंदीच्या कार्य- क्रमाविषयींचा माझा अनुत्साह आणि निश्यशाणबाजीचे शिक्षण देण्याची व नागरिकदलाची माझी योजना हीं तीन उदाहरणे त्यांनीं या बाबतींत दिलीं, दारूबंदीच्या कायक्रमाविषयी पंडितजींच्या इतका उत्साह मला नाहीं है मी अनकदां स्पष्ट सांगितळे आहे; व त्याचें कारणहि उघड आहे प्रांतांतील शेतकरी हा सार्‍्याच्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपला गेळा असतां, त्याच्या घरादारांचे लिलांब होत असतां आणि शेतकीचीं अवजारे सुद्धा वसुलीपायीं जप्त केलीं जात असतां तिकडे दुलंक्ष करून दारूबंदीसाठी लाखों रुपेय गमवायला जो नैतिक उत्साह लागतो तो खरोख- रच माझ्या ठिकाणी नाही. दारू हे राहरांचें व्यसन आहि; नागर जीवनाचा रोग आहे; भांडवलशाहीचा एक दुष्परिणाम आहे. या रोगाचा नायनाट करणें जरूर आहे हें मळा समजत नाही असे आपल्याला वाटतं का! पण वर्षानुवर्ष चाळलेली नापिकी आणि सारावसुलीचा जुलूम यांच्यामुळे मरगळीला आलेल्या लक्षावधि दोतकऱ्यांचे देन्य दूर करण्याचा प्रन मला अधिक निकडीचा वाटतो त्याला मी काय करू ! असेंब्डीची २१२ पहिली बैठक भरण्यापूर्वी अदाजपत्रकाचा विचार करण्यासाठीं पक्षाची जी सभा भरली होती, तिच्यांत घडलेला प्रकार आपल्या आठवणांत 'ताजाच असेल. माजे मित्र उत्तमरावजी यांनीं शतसारा निदान दहा टक्क्यांनी तरी कमी करा अशी पंडितजींची त्या वेळी परोपरीने विनवणी केळी. पण, पंडितजींचे हृदय आमच्या विनवण्यांनीं द्रवले नाही; व एकट्या वऱ्हाडच्या शेतकऱ्यासाठी सवे प्रांताला नुकसान सोसण्याचें कांही कारण नाहीं, असे उद्गार त्यांनीं काढले. वऱ्हाडच्या रोतकऱ्याच्या कमाईतीळ पन्नास लाख रुपये दरसाल महाकोसलच्या संसारावर खच होतात, याचा पंडितजींना तेव्हां विसर पडला. पण पक्षाच्या सभेत आपण सवानीं त्यांच्या या धोरणाचा धिक्कार केला आणि त्यांना आयत्या वेळीं अंदाजपत्रकांत बदल करणे भाग पडलें. आजहि मी जो आपला कार्यक्रम प्रसिद्ध केळा आहे, त्यांतल्या दोतसारा वीस टक्‍क्‍यांनी कमी करण्याच्या योजनेला त्यांचा प्रछन्न विरोध आहेच. खुद्द त्यांच्या महाकोसलमध्येच आज दुप्काळानें गांजलेले सिहोऱ्याचे शेतकरी सत्या- ग्रहाची तयारी करीत असल्यामुळेच त्यांना आज उघड विरोध करण्याचे घैये होत नाहीं. शतसारा कमी केल्यामुळें प्रांताच्या उत्पन्नांत जी तूट पडेळ, ती भरून काढण्यासाठी योजिळेल्या करवाढीच्या ब्रिलांना मी पंडितजींची आगाऊ संमति घेतली नाही, है खरे. पण आपणच विचार करा की, प्रांतांत सर्वत्र सत्याग्रहाची उठावणी चाळू असता; जे पंडितजी सारा कमी करण्याची गोष्ट काढूं देत नाहीत, त्यांच्याशी या बिलांसंबंधी आगाऊ वाटाघाट करण्यांत काय फायदा होता £ नागपूरळा संप आणि लाटीमार झाल्याचे कळतांच मी त्यांना माझ्याबरोबर तेथें येण्याची विनती केळी, पण ते आले नाहींत आणि चॉकशी कमिटीच्या दिफारशी- ना धरून जै जीवनंवेतनारचें बिळ मी तयार केळें आहे तेहि असेंब्लीपुठे मांडण्याचे त्यांनी नाकारले आहे. वस्तुस्थिति अशी आहे को, माझ्या कार्यक्रमांतीळ सर्व योजनांबद्दल मी त्यांच्याशीं चर्चा करण्याचा प्रयत्न 1:३1 केळा आहे. पण त्या सर्व योजनांना त्यांनीं सरसकट विरोध दर्शोवि- ल्यावर मी जर दोवटीं माझ्या आणि उत्तमरावांच्या जबाबदारीवर आपल्या योजना तडीस नेण्याचें ठरविळे असें तर त्यांत दोष कोणा*चा! प्रांताच्या स्वास्थ्याची आणि प्रजेच्या संतोषाची जबाबदारी मुख्य प्रधान या नात्याने जोंपर्यत माझ्यावर आहे, तोंपर्यंत माझे सहकारी कसेहि वागले तरी प्रसंगीं त्यांच्या मतभेदाला न जुमानतां मला माझें कतेव्य केल्याविना गत्यंतर नाहीं--” ५ ऐका, ऐका---” : माझ्या भाषणांत कृपा करून अडथळा आणू नका. शाळा- कॉलेजांतून निशाणवाजीचें शिक्षण देण्याचा प्रश्‍न जेव्हां मी उपस्थित केला, तेव्हां पंडितजी आणि बलदेवप्रसाद्‌जी या दोघांनींही आहिंसेच्या दृष्टीनें त्याला विरोध केला. मला स्वतःला अहिंसेचे तत्त्व आजच्या समाज- स्थितींत तरी व्यवद्दाय वाटत नाहीं; व मुंबई, कानपूर वगेरे ठिकाणीं संप किंवा दंगे मोडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाटीमाराचें जे समर्थन स्वतः महात्माजींनी केळे आहे, त्यावरून त्यांनाहि आत्मरक्षणा- पुरती आणि शांततारक्षणासाटींदि हिंसा मान्य असावी असे दिसतें. आत्मरक्षणाचे सामर्थ्य एकंदर समाजांत आणि विदोप्रतः नव्या पिदींत उत्पन्न व्हावे ब समाजाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्या*चीहि वृत्ति त्यांच्या ठिकाणीं निमोण करावी, या हेतूनेंच मी निशाणबाजीचे दिक्षण आणि नागरिक दलांची उभारणी या दोन योजना हातीं घेतल्या आहेत. या दोन्ही योजना हत्यारांच्या कायद्याच्या कक्षेत येतात; हे आपल्याला माहितच आहे. तेव्हां त्या वाबतींत ना. गव्हनरांची आगाऊ संमति मिळविण्याचा प्रयत्न मी केला, यांत माझे कुठें चुकले! पंडितजींच्या विरुद्ध एकादी कागाळी ना. गव्हनरांकडे करून जर त्यांच्या- कडून मी पंडितजींना समज देवविली असती, तर ना. गव्हर्नरांशीं माझे रहस्य आहे असें म्हणतां आलें असते. पण तरस वर्तन मी केळे आहे असें ११४ पंडितजी म्हणे शकतील काय £ मौ त्यांच्याशीं अविश्वासाने आणि संदायाने वागतो अशी जी तक्रार त्यांनी केली आहे, ती खरी आहि. पण ही परिस्थिति कोणी उत्पन्न केळी १ संयुक्‍त जबाबदारीचे तत्व प्रथमपासून धाब्यावर बसवून ज्या सहकाऱ्याने मला पदोपदी अडविण्या*चा आणि माझा तेजोभंग करण्याचा प्रवत्न केला, त्याच्याविषयी मला विरवास बाटला नाहीं. तर तो कोणाचा दोष १ आतांच माझ्या एका काळच्या सोटलिस्ट सहकाऱ्याच्या पत्राचा उपयोग करून नागपूरच्या सपाच्या बाबतींत मी त्यांच्यावर कुभांड रचल्याचा आरोप त्यांनीं केला, पण माझा हा एका काळचा स्नेही आज पंडितजींचा भाडोत्री इस्तक आहे, . ऐकून आपल्याळा आईइचरय वाटेळ, आपल्या ल्याच सभेंत खाणींच्या लिलांवाबद्दळ जीं प्रश्‍नोत्तरे झडलीं होती तीं आपल्याला आठवतात का? त्या लिलावांत ज्याची बोली पटून सादा तडकाफडकी झाला. तोच हा पंडितजींचा भाग्यश्याळी हस्तक ! त्या ठिलांवावद्दळ जो बोभाटा सवे प्रांतमर झाला, त्याचा छडा लावण्यासाठींच मला सी, आय. डी. चा उपयोग करणे भाग पडठे. आपल्याला खरोखरीच अत्यंत नवल वाटेल.-पण या सद्‌गहस्थाने नागपुरांतील कांहीं प्रतिष्ठित काँग्रेसवाल्यांच्या साहाय्याने काढलेल्या कंपनीच्या व्यवहारांची 'चॉकशी व्यां पोलिस करीत असून, या संदायास्पद कंपनीप्रमाणेच एक अनातक वरूपाचा क्लबहि त्याने नागपुरास चालांविल्याचा पुसवा पोळिस खात्याकडे त्याच्या एका भागीदाराकडून आलेला आहे. अद्या इसमान माक््याविरुद्ध केळेला लाँच दिल्याचा आरोप आपण खस मानाल काय? आज हा गहस्थ पचवमढीला आहे; पाडितजांच्या बाजून जूने आपण दयावे म्हणन आपली मनधरणी करण्यासाठां आपल्यापका कांदींना तो भेटलाहि असेल. अध्यक्षांनी त्याला येथे बोलावून ध्यावा. आप त्याच्या तोंडावरच मी आपल्याला हें सिद्ध करून दईन कीं, पंडित- जींनींच त्याला --- श्र : त्याला बोलावून आणा; ' “आतांच्या आतां हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊन जाऊं द्या;' ' ताबडतोब मोटार पाठवा--- अद्या तऱ्हेचे हिंदी-मराठी आवाज प्रियदरनर्चे तें वाक्‍य पुरत होण्यापूर्वीच सभागृहांत एकदम सववत्र उठले आणि जोराचा गलका सुरू झाला--- प्रियदीन गळका शांत होण्याची वाट पहात मुकाटयाने उभा होता. तोंच अध्यक्ष उभ राहिले. त्यांचा मनःक्षोम त्यांच्या त्या क्रुड, खुनशी चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होता. ते म्हणाळे-- *: मुख्य प्रधानांचें भाषण संपळें आहे--” ___ “नाहीं, नाहीं!” “त्यांना बोळूं ब्रा!” ' मुरलोमोहनलाहि बोळावून आणा |! -- असे आवाज पुन्हा सभागृहांत दुमदुमले. पण त्या आवाजांकडे दुलंक्ष करून अध्यक्ष म्हणाले-- : मुख्य प्रधानांचे माषण संपले असल्याचे मी जाहीर करतों. आपल्या ऐकण्यांत आतां दोन्ही बाज आल्या आहेत. त्यांचा आपण शांतपणाने विचार करा. मी ही सभा तहकूब करतो-- “सभा तहकूब करण्याचें काय कारण? सभासदांपुढें दोन्ही बाजू आल्याच आहेत. मग आतां मतें घ्यायला काय हरकत आहे £--? वद्ध दाजीसहिबांनीं एकदम उठून विचारले. ““सभासदांचीं मने क्षून्ध झालेलीं दिसतात. अल्या स्थितींत मतें वेगे इष्ट हीणार नाहीं. म्हणून आतां सभा तहकूब करून संथ्याकाळीं मर्ते घेण्याचा माझा विचार आहे ८५: हा आपला विचार अन्यायकारक ठरेळ, अशी मला भीते वाटते. आतां सभा तहकूव केल्यावर संध्याकाळीं पुन्हा ती भरेपर्यंत . सभासदांत मतप्रचार केला जाणार नाहीं किंबा त्यांच्यावर अयोग्य दडपण आणले जाणार नाहीं, अशी हमी आपण देऊं शकाल काय £(--- २११९९८ उत्तमरावांनी उठन विचारल “: बरोबर आहे! बरोबर आहे ! आतांच मते व्या ! पुन्हा जोराचा गलका सुरू झाला अध्यक्षांनी टेबलावर हात आपटन आणि चढ्या आवाजांत खेक- सून सभासदांना गप बसविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. उठलेले सभासद खालीं बसेनात आणि गलकाहू कांहीं केल्या कमी होईना. तशाच स्थितींत सभा तहकूबं केल्याचे जाहीर करून आपण निघन जावे, अक्ली कल्पना अध्यक्षांच्या मनांत क्षणाधे चमकून गेली | पण. लगेच त्यांच्या मनांत आठे, आपल्या अध्यक्षतेखाली भरलेली काँग्रेस पक्षाची समा उघळली, मोडली गेली, असा गवगवा उद्या सव हिंदुस्थानभर होईल त्याची बाट काय (--- लोक आपल्याला सवाई हिटलर समजतात; सातहि प्रांतांतील काँग्रेस मंत्रिमंडळें आपल्यापुढे चळचळां कांपतात; व 1ठकाठकाणच काँग्रेस पक्ष आपला शब्द मस्तकावर झलतात.-हा आपला दखस ही आपली कीर्ति, आज'ची ही सभा जर सुव्यवस्थित पार पडली नाहीं, तर घळीला मिळेल ! हा विचार मनांत येतांच ते एकदम मोठ्याने उद्गारले-- : मित्र हो. आपण शांत व्हा. मी आतांच मतं घेत आह--- त्याचच क्षणीं सर्वे गडबड थांबली. नंतर अध्यक्ष म्हणाठ--- “ काँग्रेसच्या शिस्तीला आणि इभ्रतीला कमीपणा आणणारा असा हा सगळा प्रकार मला तरी दिसतो दोन्ही भाषणे ऐकत असत! मळा अनेकदां असे वाटले को, आपण येथून निघन जावें-इतक्या त्यांतल्या कांदीं गोष्टी घुणास्पद होत्या; व म्हणूनच मुख्य प्रधानाच भाषण मळा थांबबावे लागलें. या प्रांतांतील कांग्रेसचा लौकिक कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहि, ही जाणीव मनांत बाळगून आपण मत २२७ .आ> प 89) दिलीं पाहिजेत. मुख्य प्रधानांवर ज्यांचा विश्‍वास असेल, त्या सभासदांनी माझ्यासमोर येऊन आपलीं मतें नोंदावी--” त्याप्रमाणे लगेच मतनोंदणीला सुरवात झाली. पण सभासदांना आपल्यासमोर मते नोंदावयाला सांगण्यांत अध्य क्षांचा जो उद्देश होता, तो कांहीं सफळ झाला नाहीं. कांग्रेस पक्षाच्या ७० सभासदांपेकीं जे ६५ सभासद हजर होते, त्यांपेकीं ५२ सभासद नीं प्रियदर्शनच्या बाजूने आपलीं मते नोंदली; तीन सभासद तटस्थ राहिले ; व फक्त १० सभासदांनीं विरुद्ध मतें दिलीं. अध्यक्षांनी हा निणय जाहीर करतांच टाळ्यांचा कडकडाट झाला. तो थांबल्यावर अध्यक्षांनी या जयाबद्दळ प्रियदर्दानचे मोजक्या शब्दांत अभिनंदन केळे आणि लगेच ते आपल्या सहकाऱ्यांसह निघून गेले. त्यांना पोचवून प्रियदर्शन दिवाणखान्यांत परत येतांच सभासदांचा त्याच्याभोंबतीं गराडा पडला; व पंडितजींना भेटण्याचा जो विचार त्याच्या मनांत आला होता, तो अंमलांत आणण्याची संधि त्याला मिळालीच नाहीं. ते आणि त्यांचे दोघे सहकारी केव्हां निघून गेले, है कुणालाच समजले नाहीं. झालेल्या प्रकाराविषयीं आपसांत चर्चा कर- ण्यांत आणि प्रियदररीनला धन्यवाद्‌ देण्यांत सारे सभासद गर्क झाले होते. प्रियदर्शनच्या भोंवताळची ती गर्दी पांगल्यावर उत्तमराव त्याच्याजवळ आले आणि त्याच्या खाद्यांवर हात ठेवून उद्गारले-- “८ प्रियदर्शन, आज तुम्ही सभा जिंकलीत---? :: हो, पण हा सभाजय मला पचेल असं वाटत नाहीं, उत्तमराब !--” आणि प्रियद्शनची ती शंका खरी ठरली. कारण त्या दिवशीं दुपारीं तो अध्यक्षांना भेटाबयाला गेला असतां ते त्याला म्हणाळे--- | “ आजंच्या सकाळच्या सर्भेत एक प्रश्‍न निकालांत निघाला, ११८ (न प्रियदर्वीन ! पण दुसरा प्रश्‍न अद्याप निकालांत निघायचा आहि-- :८ कोणता प्रश्‍न शिल्लक उरलाय आतां? पंडितजींच्या राजीना- म्याच्या प्रश्‍नाचा विचार करण्यासाठीं ही समा आपण बोलावलो होती आणि तो प्रश्‍न तर पूर्णपणे निकालांत निघाला आज--- प्रियद्यानने चपापून म्हटले. अध्यक्षांच्या उग्र मुद्रेवर स्मिताच्या सुरकुत्या पडल्या आणि त्यांच्या जाड जिवणीची डावी कडा किंचित्‌ विभागली. ते म्हणाठे-- “६ हो, मलाहि पग तसंच वाटले सकाळीं! पण त्या राजीनाम्या- च्या प्रनांतूनच हा दुसरा प्रन उद्धवळा आहे आतां. ठुमच्या राजकीय चारित्र्यावर पक्षाचा पूर्ण विश्‍वास आहि हें बहुमतानं सिद्ध झाळं सकाळीं. पण आतां तुमच्या कार्यक्रमाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पं. बाजपेयींचं म्हणणे असं आहिकों, तो कार्यक्रम पक्षापुढे ठेवून त्यावरहि मते घेणं जरूर आहे-- ६ मला वाटलं होतं कीं पंडितजींनी आतांपरयेत स्वतःचा राजीनामा पाठवला असल आपल्याकडे -- : नाहीं. ते राजीनामा देण्याच्या विचारांत होते. पण मीच त्यांना थोपवून धरलं ! पक्षाच्या दहा सभासदांचे एक पत्र त्यांनीं माझ्याकडे वाठवलंय. त्यांपैकी कांहीं सभासदांनी सकाळीं तुमच्या वाजूर्ने मते दिलीं होतीं असं आठवते मला !- न ८: काय म्हणणे आहे त्या सभासदांचे (-- “८ त्या सभासदांनी असं लिहिलेय आपल्या पर्तरात कीं, मुख्य प्रधानांचे राजकीय चारित्र्य जरी आम्हांला गांकातीत वाटत असले, तरी त्यांचा कार्यक्रम कांहीं आम्हांहा सगळाच पसंत नाहीं. त्या ची नागरिक संरक्षक दलाची योजना, करवाढीचीं ब्रिल॑ आणि जीवनवेतनाचं विल हीं त्यांनी आधीं असेंब्लीपुढं आणूं नयेत. या सभासदांची सूचना अशी आहे कीं, तुम्ही आपला कार्यक्रम प्रथम पक्षापुढे ठेवून त्याची संमति मिळविली पाहिजे-- २५१२९५९ “याचा अर्थ असा कीं, माझं राजकीय चारित्र्य त्यांना पसंत आहे; पण कार्यक्रम मात्र पसंत नाहीं--- “ हो, असं दिसतं खरं !--- मग आपल म्हणण काय आहे £(-- मला अस वाटतं कीं, पक्षाच्या सध्यांच्या क्षव्ध मनःस्थितींत हा नवा पन त्याच्यापुढे ठेवूं नये. तुम्ही न्‌ पंडितजींनी आपसांत समझोता करून व्यावा हें उत्तम ---” ““ पण त्यांचा संबंध यांत कुठं येतो? उलट घटनेच्या शिरस्त्या- प्रमाणे त्यांनीं आतां राजीनामा दिला पाहिन---९ “तुम्ही चकतां आहांत, प्रियदर्शन ! वाजपेयींनी राजीनामा देण्यासारखी परिस्थिति अद्याप उत्पन्न झालेलो नाहीं. त्यांची मुख्य तक्रार तुमच्या राजकीय घोरगाविरुद्धच होती; व पक्षानं जरी तुमच्या सारित्याविषयीं विश्‍वास व्यक्‍त केळा असला, तरी तुमच्या राजकीय कार्यक्रमाविप्रयींचे पक्षाचं मत अद्याप कळायचंच आहे ! म्हणन मी णता काँ, तुम्ही हा प्रश्‍न आतां इरेला न घालतां आपसांत तडजोडी न॑ त्याचा निकाल लावावा --- अध्यक्षांचा डाव आतां प्रियदशेनच्या अगदीं पुरेपूर लक्षांत आला, तो त्यांना शांतपणाने म्हणाला --- “ मला अजूनहि वाटते कीं, आपण माझा कार्यक्रम पक्षापुढं ठेवून त्यावर सरळ मतं ध्यावींत : माझा कार्यक्रम जर पक्षानं नामंजूर केला, तर मी एक क्षणाचाहि विळेब न करितां राजीनामा देईन---” हे शेवटचे वाक्‍य उच्चारतांना प्रियद्शेनच्या विस्फारलेल्या डोळ्यांत जे निशचयाचें तेज क्षणमात्र झळाळलें, ते पाहून अध्यक्ष थिजल्यासारखे झाले काळ सायकाळीं त्यांनीं खिडकींतून बघितळेला तो बेलाग, भयानक सुळका !-त्याच्या त्या काळ्याभोर उंचच उंच देंगावर या वेळीं ऊन २१२० ह तळपत होते.-त्या प्रखर उन्हाची तळपच जणुं प्रियददांनच्या नेत्रांत आपण पहात आहोंत, असा भास त्यांना झाला, पण त्या भासाची मोहनी त्यांनी आपल्या मनावर टिकू दिली नाहीं. उलट, ते वाक्‍य उच्चारतांना त्याच्या आवाजांत आणि दृष्टींत प्रकट झालेला तो निश्‍चय आपल्या पथ्यावर पडणार आहि या गोष्टीची जी जाणीव त्यांच्या कावेबाज मनाला लगेच झाली, तिच्यामुळे त्यांच्या जिवणीभोंबतीं पुन्हा उपरोधिक स्मिताच्या दाट सुरकुत्या पडल्या; व आपल्या गोळीच्या टप्प्यांत आलेल्या शूर सावजाच्या लखलखणाऱ्या नजरेला नजर देत टिपण साधणाऱ्या सराइंत शिकाऱ्याच्या धिम्मपणान त्यांनीं विचारळें-- : तुमचा कार्यक्रम काँग्रेसच्या त्रीदाला सोडून असल्याचा जो आक्षेप पं. बाजपयीनीं घेतला, त्यांत तथ्य आहे असे नाहीं वाटत तुम्हांला (--- प्रियदर्शन कांहीं बोलला नाहीं. £ मुला वाटतं, तुम्ही जरा शांतपणानं विचार करा सगळ्या गोष्टींचा आणि काय ठरवतां ते मागाहून कळवा मला! आम्ही आज संव्याकाळीं वध्यांला परत जायला निघू --?” प्रियदरीन तिथून निघाळा, तो थेट उत्तमरावांच्या बंगल्यावर आला. ते व्हरांड्यांत दाजीसाहेबांबरोबर गप्पा मारीत बसले होते. प्रियदशषन मोटारीतून उतरून पायऱ्या चढत असतां उत्तमरावांनी पुढें येऊन विचारले-- ८ अध्यक्षांना निरोप देऊन आलांत का? काय म्हणत होते ते १-” :: तसं विक्षषर कांहीं नाहीं. तुमचं म्हणणं अखेर खरं ठरल, उत्तमराव! राजकारणांत चारित्र्याची गरज नादीं; फक्त कोटिल्य लागतं !-- न) ९ -ह:६4 शोकट्ची राच रोजने आपल्या त्या सोनेरी झांक असलेल्या विपुळ केदकलापां- तून एकवार कंगवा फिरवला, तोंच चपराद्यानें सकाळचे टपाल आणून तिच्यापुढे ठेवलें. लगेच तिने कंगवा त्रशमध्ये खोंचून हातावर घेतलेळे केंस एकदम मार्गे झोकून दिळे; व त्या टपालांतली पत्रे आणि वृत्तपत्रे भरभरा विसकटून पाहिलीं. | पण तिची निराशा झाली. तिला हवें असलेळें पत्र त्या टपालांत आढळले नाहीं. | तिने एक उसासा टाकला आणि ती कोचावर येऊन पडली. मोहन दोऱ्यावर गेल्याला आज तीन दिवस झाले होते. पचमढीहून परत आल्यावर तो जेमतेम एकच दिवस नागपूरला राहिला; ब दुसर्‍या दिवशीं सकाळच्या गाडीने दौऱ्यावर निघाळा. तो प्रवासांत .< शध असला म्हणज त्याचें सविस्तर हकीकतीचें पत्र रोज सकाळच्या डाकेने तिळा मिळत अस. पण, आज घरांतून बाहेर पडून त्याला तीन दिवस झाले, तरी त्याचे साधे काडंहि तिला आले नव्हते. लग्न झाल्यापासून गेल्या सहा सात महिन्यांत कितीतरी वेळां त्यांचे खटके उडाले असतील. पण तो प्रवासांत असला म्हणजे त्याचे रोजचे पत्र कधीं तिला आल्याशिवाय रहात नसे. इतकेंच नव्हे, तर एकादे दिवशीं त्याला पत्र लिहावयाला फ्रसत मिळाली नाहीं, तर लगेच एक दिळगिरीचे काड टाकून तो तिला पुढल्या पत्रांत वचपा काढण्याचे आश्‍वासन देत असे त्याचीं तीं प्रवासांतलीं विनोदी वरणनांनीं भरंलेलीं पत्रे म्हणजे तिला एक मोठीच करमणूक असे. पण या तीन दिवसांत तिला नुसते मुक्कामाला पोचल्याचेंहि कार्ड आलें नव्हते आणि त्यामुळें तो या घटकेला कुठें असेल याची कांहींच कल्पना तिला नव्ह त्या दिवशीं सकाळीं नास्ता झाल्याबरोबर त्यानें तिचा निरोप घेतला आणि तो एवटेंच म्हणाला--- “ रोज, मी आज वध्यांला जातोंय. सात आठ दिवसांत परत इन बहुतेक -- अर्थात्‌ तो जातांना कुठें गेला, हें तिळा माहित होतें. पण आज या वेळीं तो कुठें असेल, याची मात्र कांहींच कल्पना तिला नव्हती; व त्यामुळें तिचें मन विलक्षण चिंतातुर झालें होतें. आणि तिला काळजी बाटावी असेंच त्याचें वर्तन दौऱ्यावर निघण्याच्या आदल्या रात्रीं घडले होते त्या दिवशीं दुपारीं दीडच्या सुमारास तो पचमढीहून परत आला. पण आल्यावर त्याने एक क्षणाचीहि विश्रांति घेतली नाहीं. त्यानें स्नान केळे, भरभरा जेवण उरकले आणि लगेचच तो जो आपल्या अभ्यासिकेत २१२२३ जाऊन दार लावून आंत बसला, तो सायंकाळीं सातच्या सुमारास बाहेर आला, त्याच्या त्या वर्तनाचे रोजला विशेष कांहीं वाटलें नाहीं. कारण, पुष्कळदां तो आपल्या त्या खोलींत जाऊन बसला, म्हणजे चार चार पांच पांच तास बाहेर पडत नसे. अलिकडे तर त्याच्या त्या स्वतःला त्या खोलींत कोंडून घेण्याच्या प्रवृत्तीचे प्रमाण मर्यादेबादेर गेळें होतें. त्यामुळे तिला त्या प्रकारावद्दळ नवल वाटलें नाहीं. आगि तिने त्याच्या त्या एकांतांत व्यत्ययहि आणला नाहीं. पचमढीला काय घडलें, दं जाणण्याची तिला विलक्षण उत्सुकता होती. वृत्तपत्रांतून आलेल्या एकतर्फी बातम्या आणि तुटक अधिकृत पत्रके यांच्यापेक्षा त्याच्या तोंडून आपल्याला खचित अधिक तपशीलवार आणि गमतीदारदि मादिती मिळळ याची तिला खात्री होती. पण तिने त्याला मुद्दामच कांहीं जिचारलें नाही. कारण तिळा ठाऊक होतें कीं, तो खुषींत आला, म्हगजे आपल्याला नेहमीप्रमाणे आपोआपच सगळी माहिती सांगेल. पण तिला नवल वाटले ते या गोष्टीचे कीं, सातच्या सुमारास आपल्या खोलींतून बाहेर पडल्यावर नेहमीप्रमाणे फिरावयाला न जातां तो तिला म्हणाला, “रोज, आतां आपण अर्धा तास बॅडमिंटन खेळू या. मी फार कंटाळलो आहे गेल्या पांच सहा दिवसांच्या दगदगीनें आज विश्रांति घ्यायची ठरवली आहे भरपूर. आपण मर्जेत बेळ घालवू सगळा ---? “ मग पहिल्या शोला जायचे का आपण? आज लारेल न्‌ हार्डीचे काम आहे--? “: ळे, छे, मला अगदीं वीट आला आहे त्यांच्या त्या निबुद्ध धांगडधिंग्याचा ! आज आपण प्रत्येक क्षण घरींव घालवू एकमेकांच्या हवासांत--- २०२५४७ त्याचे ते वाक्य तिला आठवळे आणि छातींत अचानक कळ यावी तशी विलक्षण वेदना तिच्या मनाला झाली. आणि, त्यानंतर रात्रीं तो जे जे बोलला आणि जे जे वर्तन त्यानें केळे, ते सगळें तिला आठवले, त्याच्या त्या साहचर्याचा प्रत्येक- क्षण तिच्या डोळ्यांपुढे रेखल्यासारखा उभा राहिला. £ मग आतां खेळायचंच का अगदीं १--? तिनं वर आभाळाकडे बघून विचारलें. मृगाच्या पहिल्या सलामीची एक जोरदार सर नुकतीच पडूच गेली होती; व अद्यापहि मधूमधून पावसाचा टपोरा थेब अंगावर पडत होता. क्षितिजाचा नेक्रत्येकडला कोपरा पाण्यानें ओथंबलेल्या मोटेंच्या कोथळ्यासारस्वा दिसत होता; व सूर्य अद्याप बुडालेला नसल्यामुळें त्या कोपऱ्यांत चमकणारी निस्तेज वीज फळ्यावर ओढलेल्या खडूच्या वेड्यावांकड्या रेषेसारखी दिसत होती. पूर्वेच्या क्षितिजावर इंद्रधनुष्याचें एक शकल शोभत होते. त्याच्या सोम्य गुलाबी प्रभेने सर्ब आकाश उजळले होते. झाडांच्या पानांबर सांकळलेलें पाणी वाऱ्याच्या झळके- बरोबर टपटपा पडत होतें; व पाण्याने मिजून ओलेचिंब झालेले पक्षी; आतां कैवकर पाऊस येत नाहीं अशा खात्रीने, आपले पंख झाडीत चित्रविचित्र आवाज काढीत होते. :£ कां बरं! पाऊस लवकर येणार नाहीं आतां, रोज! अद्या थंड ओलसर हवेंत खेळण्याची मजा कांहीं निराळीच असते--” पण, खेळ अधौ तास झाला असेल नसेल, तोंच तो कंटाळला. आणि तिला म्हणाला--- :“: आज खेळांत मन लागत नाहीं माझे ! चल, जेऊन बरेऊं या आपण लवकर--- :: आज घाई का इतकी जेवायची १? जेवल्यावर बाहेर जायचेय का कुठं १--2 २२१५ :£ आणि जायचं असलं, तरी मोटार आहे का आतां आपल्या- जवळ, रोज ? ” | तै वाक्‍य उच्चारतांना त्याच्या आवाजांत एकदम झालेला बदळ रोजला जाणवला आणि ती म्हणाली -- “: मोटार नसली म्हणून काय बिघडले £ मी आतां पपांना फोन करून बोलावर्ते मोटार बाहेर जायचं ठरत असले तर (-- ५ नको, नको ! आपण आतां जेवण उरकून घेऊ आणि मग पत्ते खेळे थोडा वेळ --” | :६ पग मी जेवायची तयारी करते तुम्ही कपडे बदलीपर्यंत--' आणि तिर्मे आंत येऊन जेवणाचे टेबल नेहमींप्रमाणे सजविले आणि खानसाम्याला वाढण्याची सूचना केली. तो प्ळेट्सची मांडामांड करतो आहे, तोंच मोहन आंत येऊन म्हणाला--- “छे, छे, हें नाहीं चालायचं आज! त्या एदलजीनें आपल्याला लग्नाच्या वेळीं नजर केलेला तो चांदीचा सेट काढ आज नू तुला विजयागोरी.मेहतानं तीं पुष्पपात्र दिलीं आहेत ना त्यांत रातराणीचे तुर घालन तीं ठेव टेबलावर । हं, उचल हें सगळं नेहमीच सामान, अतोन - तूं वघतेस काय अशी माझ्याकडे, रोज ? डु :६ तुम्हांला काय झालंय समजत नाहीं मळा ! आज कांहीं सण आहे का कसला तें सामान काढायला? का लग्नदिवस आहे आपला £ :“: हो हो. तसंच समज घटकाभर ! कोणी पाह्यल॑ंय लग्नाचा वर्षदेबस साजरा करायळा आपण जिवंत रहातो कीं नाहीं ते - :: असं भलतंच कांहीं तरी बोळ नका ! तुम्ही वाचीत बसा थोडा वेळ आपल्या खोलींत. तोंपर्येत मी पुन्ह्या सगळी मांडामांड करते--”* रोज ते सामान काढाबयाला आपल्या खोलींत गेली आणि तिच्या मनांत असा विचार आला की, आज हे असे काय विचित्र वतेन करताहेत मधघाच पासून १ २२८६ पण त्याच्या लहरीविरुद्ध जाण्याची सोय नव्हती. म्हणून मुकाट्याने तिनं ते सगळें सामान काढलें आणि त्याच्या सूचनेप्रमाणे टेबल सजवून बेटा वाजवली, र्‍ त्यावरोवर तो आंत आला आणि मोहक रीतीनें सजविलेल्या त्या टेबलाकडे बघून इंग्रजींत उद्गारळा, “तू फार छान मुल्गी आहेस, रोज (--” | ' आणि तिचे दोन्ही दंड घरून त्यानें तिला गदगदां हलविले. “: लग्नाच्या पूर्वी जसे तुम्ही वागत असां, तसं वागायची ल्ह्र आलली दिसतेय आज तुम्हांला--” रोजने त्याच्या हातांतून आपल्याला सोडवून घेत हंसत हंसत म्हटले. पण तो एकदम गंभीर होऊन उद्गारला, “' रोज, आपले लग्न झालं नसते तर फार बरं झालं असतं, असं नाहीं वाटत तुला (-- “ का बरं? तुमच्या मनांत याच वेळीं ही कल्पना का आली £-" “८ कारण कांहीं नाहीं तसं ! पण अगदीं सहज विचारलं तुला. आणि तुला आठवत असेल, माझ्याज्लीं लग्न करण्याचा नाद सोडून टेण्याविषयीं त्याहि वेळीं मी आग्रहाने सांगितले होतं तुला -- “: पण जे व्हायचं ते होऊन गेलं. आतां कशाला त्याची चर्चा ?-” “का बरं? आपलें नोंदणीचे लग्न आहे. ते केव्हांहि रद्द करून वैता घरले तला” :<हू जे लग्नाच्या वेळीं माझ्या न्‌ तुमच्या मित्रमंडळीनं नजर केलेलं सामान इथं माझ्याकडून मुद्दाम काढून मांडवलंत, ते लग्न रदद करण्याच्या गोष्टींची चर्चा करण्यासाठीं का? छान !--? रोजचे डोळे पाण्याने भरून आले. :: बेडी आहेस तूं! मी त्या अथोन बोलतोंय का हें £ माझं फकत एवढंच म्हणणं कीं, ज्याच्या कजजापांयी तुला आपले स्त्रीधन -$334 गमवाव लागलं न्‌ मोटार बिकावी लागली त्या स्वच्छंदी नू वरेजबाबदार नवऱ्याचा तिटकारा कसा नाहीं येत तुला!” “हूं पहा, तुम्ही जर असं कांहीं बोलत रहाणार असाल, तर तुम्ही एकटेच जेबा. मी आपली माझ्या खोलींत जाऊन पडते !--” आणि अश्चपूर्ण नेत्रांनी एकवार त्याच्याकडे पाहून ती खुर्ची- वरून उठली. त्याबरोबर तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणाळा-- :< रोज, मी जें बोललो ते अप्रिय असलं, कडू लागण्यासारखं असलं, तरी त खरं नाहीं का? माझा इतका वाईट अनुभव येऊनहि तूं अ प्रेम माझ्यावर करतेस तें अगदीं अनाठायीं, व्यथ, घातक ठरणार आहि दोबटीं! ज्याची स्मृति सुद्धां तुझ्या मनांत डोकावली असतां तें अच्छोदसरोवरासारखं निरागस मन दूषित होऊन जावं असा भ्रष्ट पतुष्य आहे मी! रोज, तू मळा विसरून जायचा प्रयत्न कर !--2 बोलतां बोलतां त्याच्या डोळ्यांत अश्रु उभे राहिले. रोज मुकाट्याने अश्रु गाळीत होती. कांहीं वेळाने तिनें डोळे पुसले आणि ती म्हणाली--- :“चार दिवसांनीं तुम्ही आज घरीं परत आलांत आणि आल्या- पासून सारखं भलभलतं बोलतां आहांत ! खरंच, पत्मढीला कांहीं कुणी बोललं का तुम्हाला? आणखी कांहीं देणं तर नाहीं ना शिल्लक राह्मकेळं? मला खरंखर सांगा. तुम्ही असं वेड्यासारखं बोललांत म्हणजे माझा जीव व्याकुळ होऊन जातो अगदीं! ” तिचे ते उद्गार ऐकतांच तो भानावर आला; त्याला आपली चूक कळून आली; व तिला खुर्चीवर बसवून तो म्हणाला--- ____ “ नाहीं. आतां कुणाचंहि देणं राहिलेळ नाही. आपल्याला न्‌ कसलीहि काळजी नाहीं माझ्यामागे! पण मी किती वाईट आहे आणि २३२८ माझ्यामुळं तुझे किती नुकसान झालं आहे, याची आठवण झाली म्हणजे नाहीं नाहीं ते विचार येतात माझ्या मनांत ! बरं, आतां आपण जेवू या-? त्यांनीं जेवावयाला सुरवात केली. पण तिच्या लगेच ध्यानांत आलें कीं. त्याचें जेवणांत मुळींच लक्ष नाहीं आणि तिनें म्हटले--- : तुम्ही उगाच घाई केलीत इतक्या लवकर जेवायला बसायची. दुपारी आज उशीरा जेबण झालं होते. त्यामुळे भूक नाहीं लागलेली दिसत तुम्हांला अजन--- शिया हो. खरं आहे तुझे म्हणणे -- आणि आपल्या हातांतळा चमचा न्‌ कांटा खालीं ठेंवून तो एकदम उठला. ५ पत्ते खेळायचे का आतां !” तिर्ने बाहेरच्या दिवाणखान्यांत आल्यावर त्याला विडा देऊन विचारलें “ बरं, खेळूं या थोडा वेळ--? पण त्या खेळांतहि त्याचें मन रमेना आणि हातांतली पार्ने एक- दम खालीं टाकून तो म्हणाला--- | “ तूं गाडी मागव फोन करून! खरंच, आपण फिरून यंऊ या थोडा वेळ. चांदर्णहि पडलंय आतां-- “मी मधांक्षीच म्हटलं तुम्हांला. आज दिवसभर इतकी दगदग केली आहे तुम्ही कीं, उघड्या हवेंत फिरून आल्यानं थोडं तरी बरं वाटलं असतं तुम्हांला. थांबा हं, मी फोन करते-” तिने कोपऱ्यांतल्या टेबलाजवळ जाऊन फोन हातांत घेतला आणि मोटार पाठविण्याविषयीं आपल्या आईला सांगितले. नंतर ती त्याच्याकडे वळून म्हणाली, “ पपा विचारताहेत, तुम्ही त्यांना केव्हां मेटाळ १ पचमढी'ची हकीगत तुमच्या तोंडून ऐकायची फार उत्सुकता आहे त्यांना--” ३२९ | हननें वर न पाहतांच हातांतल्या सिगारेटची राख झटकीत तिला म्हटलें-- ““ जमल्यास उद्यां सकाळी येतों म्हणून सांग त्यांना ---” तिने आणखी कांहीं बोळून फोन खालीं ठेवला. तोंच मोटार कमानीखालीं येऊन उभी राहिली. “८ निघायचे ना?” तिने आपली मनीबेग आणि सुंडर छत्री घेऊन विचारलें. ८८ हो ___29 | त्यांन डरायव्हरळा रजा दिळी आणि चाक स्वतःच्या हातीं घेतलें. मोटार अंबाझरीच्या कांठावर येतांच तीं दोघें खालीं उतरलीं. मुगाचा पहिला आठवडा बहुतेक कोरडा गेल्यामुळें तलावांत घाणी फारसे आले नव्हते आणि पाण्याचा रंगहि बदलला नव्हता. नेक्रत्येकडलें क्षितिज अगदीं काळेंभोर झालें होतें. त्याची सांबली, पाण्यावर पडून तेहि इतके काळवंडून गेळें होते की, तलावाच्या त्या बोजूला खालपासून वरपर्यंत नुसता काळोखचच काळोख पसरला आहे, अर्से वाटे. अष्टमीच्या चंद्राचे अर्धबिंब मधल्या निरभ्र आकाशांत तळपत होते. त्याचा सोम्य प्रकाश तलावाच्या सपाटीवर पडल्यामुळें नेक्वत्येकडीळ क्षितिजाचा तो गडद काळेपणा भीषण आणि भयाण वाटत होता. विशेषतः तलावाच्या सपाटीपासून तों आभाळाच्या मध्या- पर्येत बीज जेव्हां वेगाने उंचच उंच तळपत जाई, तेव्हां ते नेक्रव्ये कडले क्षितिज तरवारीने खसकन्‌ चिरल्याचा भास होत असे. दक्षि- णेकडलें ते काळेभोर क्षितिज, त्यावर वारंवार उफाळणारी ती वीज, आकाद्याच्या निरभ्र मध्यावर तळपणारा. तो अधचंद्र आणि त्याच्या मधुर प्रभेनें आद्रे सृष्टीला आलेली प्रसन्नता !---नरेइवराच्या अर्ध्या शशिमुखावर जणु प्रणयोत्कंठे ची सुषमा पसरली होती आणि अर्ध्या रद्रमुखावर जगाच्या विनाशचिंतेचा विषाद प्रकट झाला होता. ३३०२ ते सारेच रश्य मोठें विलक्षण आणि सजीव वाटत होतें “: मळा हे काळेभोर पाणी बघायळा सुळींच आवडत नाहीं; मोहून ! क्षितिञ्ञाच्या त्या दक्षिगेकडल्या टोंकाळा जग संपठेळं असावं, काळा कुळकुळीत राक्षसी अंधार जगाला त्या बाजन गिळन टाकीत असावा, अशी भयाण कल्पना येते हा देखाबा पाहिल्यावर माझ्या मनांत ! आपण तंलेखडीवर जाऊं या गडे-- “पण, रोज, नेहमीं सुदर न्‌ आल्हाददायक गोष्टीच वघितल्य! पाहिजेत असा आग्रह का तुझा? एकाद दिवशीं तरी सृष्टीची भीषणता कशी असते, ते पाहून घेऊं या आपण--_ “ नको, नको! वीज 'चमकल्यावर किती भेसूर दिसतं ते क्षितिज! ऱचलळा, आपण आपलीं तेलेखेडीच्या बगिचांत जाऊं या--” ___ ती त्याच्या अगाला येऊन ब्िळगळी आणि आपल्या उजव्या हाताने तिळा लपेटन तो मोटारजवळ आला तल्खेडीवरील टइ्य त्या मानाने खरोखरीच सोम्य आणि मनोहर होते. | अंबाझरीवर टेकलेल्या नेक्रत्य क्षितिजावरली ती भयाण काळोखी थं टंकडीमार्गे दडली होती. व उलट चंद्राच्या प्रकाश्यांत तलावाचे स्वच्छ, निळसर पाणी वाऱ्याच्या मंद झुळकांबररोबर चमचम करीत नाचत होते. उमरावतीच्या रस्त्याने जाणाऱ्या येणार्‍या मोटारींच्या दिव्यांच्या प्रकाशाचा झोत पाण्यावर पडला म्हणज ती कांहीं निराळीच शोभा क्षणमात्र दिसे! तलावाच्या उत्तरेला असलेल्या टेकडीवर लुकलू कणारा एकच एक दिवा, मधून मधून कानांवर येणारे गुरांच्या गळ्यां- तील घटांचे गोड आवाज आणि छत्तिसगडी जवानांनी भदक सुरांत छंडळेल्या लावण्यांच्या उन्मत्त लकेरी त्या नि्जन, एकांत स्थानापासून मनुष्यवस्ती फारशी दूर नाहीं, याची जाणीव देत होत्या. संच्याकाळी :-3. पडून गेलेल्या पावसाच्या झडीमुळें झाडांचा खालीं पडलेला पाचोळा आणि वरची हिरवी गार पाळवी भिजून जाऊन किंचित्‌ उबट किंचितू ताजा असा चमत्कारिक मिश्र गंध हवेंत दरबळला होता; व झाडांच्या लांबळूचक सावल्यांतून विखुरलेले चांदण्याचे पांढरे शुभ्र कवडसे भुईवर प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडल्याचा भास उत्पन्न करीत होते. तलावाजवळ येतांच मोहनने मोटार उभी केली आणि तीं दोघें खालीं उतरलीं. ५८ अश्ींच चालत या वाटेने बॉगेत जाऊं या" रोज बगीचाकडे जाणाऱ्या उतरणीवरील वाटेकडे वळून म्हणाली. £ अ हॅ. बगीचांत मोटारन जाऊं मागाहून. मी टॉ सुद्धां घेतळेला नाहीं आज बरोबर. नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळं साप बीप निघायचा पायांखालीं एकादे वेळीं-- “पाऊस पडत असतांना सुद्धां किती तरी वेळां गेलो आहोंत आपण या बॉटेने! आज तर चांगले चांदर्गे पडलेंय---” ५: बरं, जाऊं या--? आणि एकमेकांना हातांनीं लपेटून त्यांनीं बगीर्‍चाकडे जाणाऱ्या रस्त्याने हळुहळू पावळें टाकावयाला सुरवात केली. दोहों बाजूंच्या उंच झाडांची दाट सावळी आणि वाळलेल्या पानांचा खच त्या रस्त्यावर पडला होता. “रोज, तुला आठवतं£ याच रस्त्यानं आपण जात असतां सळसळ आवाज झाल्याबरोबर तूं भीतीनं मला बिलळगळीस आणि मी तुझ्या गाळाचं ओझरते चेबन घेतलं! तुझ्या सुखस्पद्यांचा पहिला अनुभव तो! त्या आनंदाची मजा कांहीं पुन्हा अनुभवायला मिळणार नाहीं आतां या जन्मांत -- “८: असं का म्हणतां तुम्ही ९---” २२२ तिने थबकून त्याच्याकडे पहात विचारले. चांदण्याचे कवडसे त्याच्या श्रांत मुखावर पडले होते. त्याचे डोळे भरून आल्यासारखे तिला दिसले. ८: अपेक्षा आणि उत्कंठा यांचा जो धडधडता आतुर आनंद त्या पहिल्या स्पर्शात असतो, तो नंतर कधींहि अनुभवायला मिळत नाहीं. फार वेळ हातांत ठेवलेली फुलं जशीं चोळवटून कोमेजून गेल्या- मुळं नकोशीं वाटतात, तसंच होतं स्प्देसुखाचं पुढें मग !-- :: म्हणजे मी नकोशी झालें आहे का आतां तुम्हांला !-- :“: तशा अर्थानं म्हटलें नाहीं मी. प्रणयपूर्तीनंतर स्त्री जी पुरुषाला प्रिय राहते, ती सहचरी म्हणून, त्याच्या सुखदुःखाची भागीदार म्हणून! पण आज या जागेवर पाऊल ठेवतांच मला त्या पहिल्या स्पर्शसुखाची आठवण झाली आणि-- ४003: २४ तिने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोंवतीं टाकळे-- त्याबरोबर तिचें तोंड दोन्ही हातांनीं वर उचळून त्याने तिच्या हनुवटीला हळूच, अगदीं हळुवारपर्णे दशा केला आणि अत्यंत आतं- तने म्हटळे--< :६_ माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आगि वाटलं कीं, पुन्ह कांहीं या आपल्या प्रणयमीलनाच्या जागीं येण्याचं भाग्य मला लाभ- णार नाहीं !--” | | त्याच्या डोळ्यांतळे इतका वेळ आवरून धरलेले अश्रु गालावर ओघळले. पण तेच्या लक्षांत येऊं नयेत म्हणनच को काय, त्यान तेच्या डोळ्यांचे, कपाळाचे, केशकलापाचे आणि त्या ओल्या उष्ण ओष्ठकलिकांचें उन;पुन्हा अतुप्ततेने चुंबन धतळे---- २२२ आपण कुठें उभे आहोंत याचा त्यांना पूर्ण विसर पडला होता. तोंच मोटारीचा आवाज झाला आगि प्रकाशाचे झगझगीत झोत झाडांच्या पानांतून त्यांच्या अंगावर पडले. तत्क्षणींच रोज बाजूला झाली. तेव्हां तो तिचे दोन्ही हात धरून तिला जवळ घेत म्हणाला--- ५: रस्त्याने जाणाऱ्या मोटारीचा आवाज आहि तो! त्याला भिऊन तूं दूर होऊं नकोस माझ्यापासून. खरोखरी आपल्याला आज या स्थितींत इथेर्‍च मरण येईल तर किती छान होईल, रोज !--” त्याचे ते विलक्षण शब्द तिला आठवले आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर लोटला. गेल्या दोन दिवसांत त्याचें पत्र नाही. काय अर्थ समजावयाचा या प्रकाराचा? असे कधींहि घडलें नव्हते पूर्वी -- ---पण तिला दका आली. आपण पत्रे घाईघाईने बघितली. त्या घाईत त्याचें पत्र कदाचित्‌ आपल्या नजरेतून निसटळें असेल, म्हणून ती उठली आणि पुन्हा एकवार तिने तें सर्वे टयाळ काळजी- पूर्वक तपासलें, तेव्हां एका हिंदी दैनिकाच्या वेडनांत अडकलेळें किक निळे पाकिट तिला सांपडलें. खात्रीनें मोहनचेंच पत्र ते! पांढऱ्या गोकर्णीचा किंचित्‌ निळी छटा असलेला रंग त्याला फार आवडत असे. त्याच रंगाचीं पाकिटे आणि नोट्पेपर तो नेहमीं वापरावयाचा --- -““खात्रीवें त्याचेंच पत्र होतें ते. तिनें हृषंभराने ते पत्र फोडून झरझरा वाचलें-- -क्‍क्प्पण तिच्या हातांतून ते गळून पडले. त्या पत्रांत मोहननें लिहिलें होते-- २३२४ रोज, मी आज जात आहें, तुझ्या आयुष्यांतून कायमचा नाहींसा होत आहे. जगांत उजळ माथ्याने नांदर्णे यापुढें शक्‍य नाहीं, अशी पुरेपूर खात्री झाल्यामुळेंच मी नाहींसें व्हावयाचे ठरविळे, काल खत्रभर माझ्या जिवाची अतोनात तळमळ झाली. क्षणोक्षणीं बाटत होतें कीं, तुळा सगळें कांहीं सांगून टाकावे. पण धीर झाला नाहीं. आणि दोवटच्या क्षणींहि तुला फसवून मळा घराबाहेर पडावे लागलें. माझे सारें जीवन प्रतारणा करण्यांत गेळे. बापूंपासून तो तुझ्यापर्मंत आपल्या साऱ्या आवडत्या माणसांना मी फसवीत आलों. अदा या अमग्रामाणिक, भ्रष्ट माणसाने जर एक गोड तुळा आज कायमची सोडून जातांना सांगितली, तर ती तू खरी मानील का? रोज, मी आजवर अनेक स्त्रियांच्या मोहाळा बळी पडलों आणि त्यांचाहि बळी घेतला. पण तुझ्याविषयी मळा जें आकर्षण वाटलें, ते या सर्व अनु- . भूतींहून अगदीं निराळें, कांहीं तसी अलौकिक असे होते. मठा अद्याप त्याचा उमज पडलेला नाहीं. तुला अशा रीतीनें सोडून जातांना माझ्या मनाला ज्या दारुण यातना होत आहेत--रोज, तुला त्या खऱ्या वाटतील का? मेलेल्या माणसाची आपण कधीं चौकशी करीत नाहीं, त्याचा कधीं शोध घेत नाहीं. पण प्रेमाने त्याची आठवण सात्र ठेवतो. रोज, माझी तू आठवण सुद्धां ठेवू नकोस. मला विसरून, अगदीं पूर्णपणे विसरून जा--- | न मोन रोजनें पुन्हा एकदां तें पत्र उचलले आणि त्यांतळे प्रत्यक अश्वर न्‌ अक्षर काळजीपूर्वक वाचले. वाचतां वाचतांच तिला आपल्या डोळ्यांपुढलीं अक्षेर दिसेनाशी झालीं-- आगि तिचे मन कसलीहि वेदना, कसलीहि संवेदना होण्याच्या पलीकडे गेलें. सुंगणी दिलेल्या माणसाला आपले दरीर चिर जात आहि ढं जर्ते समजत नाहीं, तशी तिची अवस्था झाली. त्या आघाताने तिच्या मनाच्या सगळ्या हालचाली बंद झाल्या, त्याला एकदम निश्‍चेष्टता आली त्या निशचेष्ट मनःस्थितींत ती कांहीं वेळ राहिली असती तर, तर---- तोंच वसंता सनीची दिकवणी आटोपून नेहमीप्रमाणे आंत आला. कोचावर ती तशी अस्ताव्यस्त पडलेली; हातांत तै पत्र; दृष्टीत ती शन्यता-- त्याला कसेसेच वाटलें आणि तो जवळ आला--- तरी ती उठली नाहीं; कसलीहि हालचाल तिनें केली नाहीं. तेव्हां त्याला अत्यंत भीति वाटली आणि तो कातर वाणीनं उद्गारला-- : रोजवाई, तुम्हांला काय होतंय १ अक्षया काय पहातां तुम्ही ! ममीला बोलावून आणूं का मी £- त्याच्या त्या केविलवाण्या उद्गारांनीं तिला एकदम जाग आला, त्या निशवेष्ट्तेतून तिचे मन दचकून बाहेर पडले-- आणि तिच्या तोंडून उद्गार फुटला--- :: वसंता, ते मला सोडून गेले र !- आणि त्या डान्य डोळ्यांतून एकदम अश्रूंच्या धारा वाहू लागल्या :: कोण? कोण झोडून गेले तुम्हांला (-- ५८ मोहन ! मला पुन्हा कधींच का भेटायचे नाहींत ते १-- तिचा तो ढीनवाणा प्रश्‍न त्याच्या काळजाला भेदून गेला. पण तीज सांगत होती, त्याचा नीटसा बो मात्र त्याला झाला नाहीं. कांहीं तरी विलक्षण, कांहीं तरी भयानक घडले आहे, एवढेच फक्त तो समजला. ३२८ तो स्तव्ध उभा होता ती रडत होती. मधांशीं निकचेष्य असलेलें ते तिचे शरीर आतां हंदक्यांनीं सारखे हादरत होते अखेर तो तिच्या पायांशीं बसला आणि त्यानें तिला विचारलं--- “ ममीला बोलावून आगे का मी £-- :: नको, नको ! वसंता, तूं माझ्याबरोजर वर्ध्यांला चळ आतांच्या आतां. त्यांनीं वर्थ्यांहन पत्र लिहिलंय हे. कदाचित्‌ शेगांवळाच असतील ते. वरध्याला गेल्यावर कुणा ना कुणाकडून तरी पत्ता लागेल त्यांचा- तूं टांगा घेऊन ये-- “ घरून मोटार आणे का !--” :: छे, छे ! आपण टांग्यानंच स्टरोनवर जाऊं. घरी समजर्ता कामा नये यांतलं कांहीं सुद्धां. त्यांच्या मानी स्वभावाला आवडायचं नाहीं यांतले कांहीं पपांना न्‌ ममीला समजलेल--- र वसंता मुकाट्याने उठला आणि बाहेर पडला. तिच्या डोळ्यांतळे अश्र आटले होते आतां. पण मनांत आठव- णींची आणि विचारांची गर्दी उसळली होती परबां, याच वेळीं याच खोलींत त्यांनीं माझा शेवटचा निरोप घेतला होता. त्या वेळचीं तीं चुंबने ! त्यांचा स्वाद आणि उन्मा त्यांची ओढ आणि अतप्ति '-त्यांच्या जिवाची सगळी तडफड त्या थरथरणाऱ्या आतुर ओंठांनीं व्यक्‍त केली होती; पण कळली नाहीं आप- ल्याला ती हृदयाची भाषा ! आसवांनी भरलेल्या आपल्या डोळ्यांचे चुंबन घेतांना त्यांच्याहि डोळ्यांत आंसवे आढी; पण कळला नाह आपल्याला त्या आसवांचा अथ ! त्यांनीं आपल्या अगुलींना, कानांच्या पाळ्यांना, हनुवटीला हळुवारपणाने दंश केला आगि म्हटले, “ रोज, पुन्हा नाहीं कधीं असा त्रास देणार मीं तुला -- पण कळला नाहीं आपल्याला त्या करुण उद्गारांतला ध्वाने ) २२ २२१७ “६ मुळा विसरून, अगदीं पूर्णपर्णे विसरून जा !--” झोहन, कसे हो लिहवले तुम्हांला ते शब्द ! आपल्या प्रेमाचा साक्षीदार महिन्या दीड महिन्याने जन्माला येईल. आणि मी तुम्हांला विसरून जाऊं £-- मोहन, मोहन, तुम्ही कुठें असाल १-- कि | तिला वाटळे, आपल्या हृदयांतली सगळी आतेता, आपल्या प्रीतीचे सगळें बळ एकवटून मोठ्याने आक्रेदावे-इतक्या मोठ्याने की मोहन असतील तिथे त्यांना ते आक्रंदन ऐकू येऊन त्यांनी आपल्याकडे थांवत यावे 1-- मोहन, तुम्ही कसे हो मला सोडून गेलांत १ जिर्थे असाल तिथून धांवत या !-- पण तिच्या पिळवटलेल्या हृदयांत तळमळत उठलेली ती हांक कांहीं बाहेर पडली नाहीं. आणि डोळ्यांतून मात्र अश्रूंचा पूर लोटला. न्वेट पालमेटरी कमिटीच्या अध्यक्षांनी पचमढीहून वर्घ्यांला पोंचल्या- वरोबर जै पत्रक तिथून काढलें, तें वाचून प्रियदर्रीन थक्क झाला. त्या पत्रकांत असें म्हटलें होतें कीं, “ मध्यप्रांतीय मंत्रिमंडळांतील चैबनाव आपसांत मिटला, हें जाहीर करण्यास कमिटीला समाधान वाटत आहे. असेंब्ली कांग्रेस पक्षाने जरी मुख्य प्रधानांवर बहुमताने विश्‍वास व्यक्‍त केला, तरी त्यांनीं प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमाविषयीं मात्र पश्षींत मतभेद आणि असंतोष दिसून आला: व त्या दृष्टीनें राज्यकारभार अधिक सुरळीत चालविण्यासाठी कमिटीने मंत्रिमंडळाला जरूर त्या सूचना केल्या आहेत. ” प्रियदरानने ते पत्र जेव्हां उत्तमरावांना दाखविर्ळे, तेव्हां ते हंसून उद्गारळे, “ डोहांतल्या सुसरी बाहेर आल्या म्हणायच्या अखेर! आपल्या इथल्या मुक्‍कामांत अध्यक्षांनी निरनिराळ्या गटांच्या सुखंडांचे मनोमंथन ३२९ करून है हलाहल बाहेर काढलं! तुमच्याकडे असलेलीं खाती काढून घ्यायची पूर्व तयारी आहे ही प्रियद्शन--” | :£: झी त्यांना शेवटच्या मुलाखतीत स्पष्ट सांगितळे होतं कौ, माझा कार्यक्रम तुम्ही पक्षापुढ ठेवा. पक्षानं जर तो मान्य केला नाहीं तर मी ताबडतोत्र राजीनामा देईन--? ५: पुण पक्षांतळं बहुमत तुमच्याविरुद्ध जाणार नाहीं अक्टी खात्री आहे त्यांची ! म्हणूनच तुमच्या कार्यक्रमाचा प्रश्‍न धसालळा न लावतां त्यांनीं मुद्दामच द मोघम पत्रक काढून तुमच्याविरुद्ध पक्षांत असंतोष उत्पन्न झाला असल्याचा डांगोरा जगभर पिटला आहे --” ५ घण त्यांना जर मी नकोसा झालों असेन, तर त्यांनीं तसं मला स्पष्ट सांगावं. मी ताबडतोब राजीनामा देऊन त्यांच्या वाटेतून बाजूला होईन !--” | ५ त्यांना तुम्ही नकोसे झालां आहांत, यांत रांकाच नाहीं. पण तुम्हांला विनाकारण राजीनामा द्यायला सांगितल्याने जो गवगवा साऱ्या देशभर होईल आणि हुकूमशाही गाजविल्याचा जो आरोप स्वतःवर येईल, तो करून घेण्याची इच्छा नाहीं त्यांची. म्हणून कांग्रेसच्या तत्त्वा- नुसार तुमचं वर्तन नसल्यामुळं पक्षाच्या मनांतून तुम्ही उतरलां आहांत असे भासवायला सुरवात केली आहि त्यांनीं अशा रीतीनं---" ५ पण त्यांची इच्छा नसली, तरी मी हा प्रश्‍न धसाला लावल्या- शिवाय राहणार नाहीं, उत्तमराव! मी महात्माजींना जाऊन मेटेन- त्यांना ही सगळी परिस्थिति समजावून सांगेन---” :: आणि ते तुमच्या बाजूनं मत देतील असं तुम्हांला अजूनहि वाटतं का, प्रियदर्शन १. गांधी पक्षपाती आहेत, आपल्या विश्‍वस्त गणांच्या, अरेराबीवे ते समर्थन करतात हें गेल्या नऊ दहा महिन्यांत तुमच्या अनुभवाला आलिलं नाहीं का? तुम्ही खरोखरीच विषाची परीक्षा पद्याताहांत असं वाटते मला--- ३१७० | “ त्या परीक्षेत माझा बळी पडला तरी हरकत नाहीं, उत्तमराव: पण टिळकांच्या शाठथनीतीला नांवं ठेवून न॒ तिच्यावर वाद माजवून ज्यांनीं सत्याच्या न॒अनत्याचाराच्या पावावर राजकारणाची पुनघटना करण्याचं कंकण हातीं बांधलंब, त्यांचे खरं स्वरूप तरा एकदा चवा- टत्चावर येईल माझ्या या प्रयत्नामुळं ! महात्माजींच्या भोंवताठची प्रभावळ कक्षीही असो. ते स्वत: चांगले आहेत, बोलण्याप्रमाणं वागणारे आहेत, असे अजूनहि . वाटतं मळा; न्‌ म्हणून त्यांच्याकडे जाऊन न्याव मागायचे ठरवलय मी-- आणि खरोखरीच त्यानेतर चार दिवसांनीं प्रियदर्दन गांधीजींची भेट घेण्यासाठीं शेगांबवला गेला | तो शेगांबला पोंचला, त्या वेळीं संध्याकाळ होऊन गेली होती सूय वराच खालीं आला होता; व पर्चिम श्षितिजावर साच लेल्या वळवाच्या काळ्या ढगांनी त्याच बिंब झाकून टाकल हात पावसाची एक धांबती सर नुकतीच पडून गेली होती. अजूनहि एकाद दुसरा टपोरा थेव मधून मधून अगावर पडत होता. प्रखर उन्हाने ' 'होरपळन गेलेल्या जमिनीतून गरम, गंधयुकक्‍त वाफारा दरवळत होता. त्या संतेज, सगंध वातावरणांतून दूरवर पाहिळ म्हणज एकादा शिंदीच्य! झाडाभोंवतीं निळसर, सूक्ष्म लाटा तरळल्यासारखा भास होई. वातावरण इतकें स्तब्ध आणि निइश्‍चल होतें कीं, क्षितिजाच्या कडेंला असलेली झाड पडद्यावरील चित्रांसारखीं दिसत होतीं. ओहोळांतील नुकत्याच भिजलेल्या वाळक्या उंच गवतांत बसलेला एकादा बगळा आपल जड पंख झापावून जेव्हां क्वचित्‌ मंदपणान उड, तव्हा ते सारंच मूक वित्र क्षणमात्र हलल्यासारखें वाटे. तो उष्मा आणि ती स्तब्धता ! . संतप्त सष्टीचे विशाल हृदय जगु आंतल्या आंत गुदमरून जडमुळ झाल होत प्रियदरान मोटारींवून उतरला आणि आश्रमाच्या आवारांत ३७१९ शिरल्याजरोबर प्रथमच लागणाऱ्या प्ररास्त झोंपडीच्या पायऱ्या चढून शांधीजींच्या खोलींत गेला. | गांधीजींच्या मस्तकाला ओला फडका गुंडाळलेला होता; व ' त्यांच्या शेजारीं बसलेली एक तरुण मुलगी त्यांना ताडपंख्यानें वारा श्रालीत होती. प्रियदर्रीनने आंत येतांच त्यांना वाकून अभिवंदन केले. त्याबरोबर गांधीजींनी त्याच्याकडे बघून जै स्मित केले, त्यांत जणं असा भाव व्यक्‍त झाला कीं, ' तू. आज कां आला आहिस हें लक्षांत आलंय माझ्या! प्रियदरीन लीनतेने त्यांच्या समोर बसला. तेव्हां गांधीजी ज्या तक्याला टेकून बसले होते, त्याच्या उजव्या बाजला भिंतीवर टांगळेला एक फलक त्याच्या दृष्टीस पडला त्या फलकावर रस्किनचें पुढील सुभाषित लिहिलेलें होते -- गृ082 8886008 ७० 1शागष7्ट 18 11 8१60606000100 0० 10 7860708. १ 118 109% 0९ ४016 7 8112066, 097 6प1ए०- ९७७101, ७४ ४06 86661: 09. $ 8118016, 0४ 9 ट्ाळा)08 ० ७७७ 6४७, 0१ कर्गछठोणय2१्ट 0९01187 818011681060 ४0 8 8860060606. कात 81] 11686 10065 0० 1165 ७९ क०086 छत ७७७७0 0४ पळा) १687668 10810 8 112 01810) ७४०४0७0 तें सुभाष्रित वाचन प्रियदरानच्या मनांत आल, असत्य जर इतक्या सूक्ष्म आणि विविध रूपांनी प्रकट होत असेल, तर सत्य ही न्वीज किती दुर्मिळ असली पाहिज! :“ तू कां आलास आज एवढ्या उदयिरा ८६: आपला सल्ला विचचारण्यासाठीं, बापू १-- ८: राजकीय बाबतींत सल्ला विचारायचा असल, तर पालमेंटरी कमिटीच्या अध्यक्षांकडे गेलं पाहिजे तुला --” दे०२ “त्यांचा सल्ला मला पटत नाहीं. म्हणन मी आपल्याकडे आलों-* “* माझ्याकडे येऊन काय उपयोग ? तूं राष्ट्रपतींकडे जायला हवं दोतंस. मी सल्ला देऊं शकत नाहीं तुला---/? पण आपण माझी बाजू तर ऐकून घ्याल १--” “ आनंदाने ! पण माझी फिरायला जायची वेळ झाली आंहे आतां. तू चालतांचालतांच सांग मला जे काय सांगायचं असेल ते---“/ आणि ते लगेच उठन बाहेर आले प्रियदशेनहि त्यांच्याबरोबर बाहेर पडला गांधीजी पायऱ्या उतरतात न उतरतात, तोंच काळ्या किना- ऐीची शाभ्र रेशमी साडी नेसलळेळी आणि पायांत मखमली सँडल्स घातलेली एक प्रौढ, सुकुमार स्त्री त्यांच्याजवळ आली आणि मोरपिसें लावलेल्या आपल्या हातांतील सुंदर ताडपंख्याने त्यांना वारा घालावबयाला तिनें प्रारंभ केला. ती स्त्री दृष्टीस पडतांच गांधीजींचे डोळे जणं वात्सल्याने ओथंबून आले आणि त्यांच्या गंभीर, श्रांत, सुरकुतलेल्यो चेहऱ्यावर एकदम निभंर हास्याचा प्रकादा पसरला. आश्रमाच्या आवारांतून ते बाहेर पडत असतां दहाबारा माण- सांचा परिवार त्यांच्याभोंवतीं गोळा झाला. त्यांच्या डाव्या बाजूला ती प्रोढा चाळत होती. तिच्या पलीकडे त्याच दिवशीं सकाळीं लाहोरहून आठेला एक धिप्पाड शीख पुढारी होता आणि उजव्या बाजला प्रियदर्शन एकटाच हळहळ त्यांच्याशीं बोलत चालला होता. पाठीवर वेणींचा दोपटा सोडलेल्या एका बारा तेरा वर्षोच्या मुलीच्या खांद्यावर गांधीजींनी आपला एक हात ठेवला होता; व दुसऱ्या हातांत असलेली त्यांच्याहिपेक्षां हातभर उंच काठी त्यांच्या जजेर शरीराला आधार देत होती. ३४३ त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे किंचित्‌ कळलेली ती. गांधीजींची क्षीण शरीरयष्टि पाहून असे वाटे . को, अवघ्या मानव- जातीच्या उन्नतीच्या चिंतेचे ओझे वाहून शिणलेला हा महात्मा त्या मग्ध कौमार्यांच्या उमलत्या शक्तींचा आसरा घेण्यासाठीं, सूकप्रका- शाच्या दिशेला झकणाऱ्या वक्षाप्रमागे, किंचित्‌ विनम्र झाला आहे क्षीगशतेन झालेळे अवतारी पुरुप स्पर्षाने दुसऱ्याचे तेज आपल्या- कडे खचन घेत असत, अद्ली कल्पना पुराणांतून आढळते. युवयुवतींच्या साहचरयीयिपर्यी गांधीजींना वाटणारी ही आसक्ति अशा प्रकारची तर नसेल ! गांधीजींच्या मागल्या रांगेत भगव्या रंगाची भमगभगीत साडी नेसळेली एक राठ युरोपियन स्त्री एका ठुंगी नेतलेल्या काळ्या मद्रासी | गुदस्थाशीं इंग्रजींत आगि दिंदींत सारखी कुजबुजत होती. ---दूर अंतरावरून पडघम वाजवल्यासारखा च मेवाद्याचा आवाज आणि उॅ*च्या उच्चाराची आठवण देणारा चमत्कारिक शब्द सारखा कानांवर पडत होता --- | गांधीजी झपाझप चालत होते आगि प्रियदर्शन हळुहळू त्यांच्याशीं वोलत होतां त्यांनीं त्याचें सवे बोळणे मुकाट्याने ऐकून घेतले. ते स्वतः मात्र एक शब्दद्दि बोलळे नाहींत. गांधीजींचे फिरणे संपून ते परत निघाले, त्या वेळीं अंधार पडत चाळला होता... . प्रियदर्शनला सारखें वाटत होतें की, इतक्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यानंतर तरी गांधीजी स्वतःचे मतः व्यक्‍त करतील. पण, ते मधून मधून आपल्या उरोत्ररच्या मुलांची थट्टा करण्या साठीं जै एकाद दुसरें वाक्य बोलत, तेवढेंच !. त्याने सांगितलेल्या हकिकतीविषयीं ते एक अवाक्षरद्दि बोलले नाहींत. | ३४४ दोवरटीं प्रियदर्शनने स्वतःच त्यांना विचारले, “ आपण काय तल्ला देतां मळा £(--? :: माझा सल्ला ? मला वाटतं, सगळ्या गोष्टी अगदीं स्पऱ्ट आहेत. तुझा कार्यक्रम काँग्रेसच्या तत्वांशी सुसंगत नाहीं हें पालेभंटरी कमिटीच्या अध्यक्षांनी तुला सांगितलेंच आहे. कमिटीचा विचार न घेतां तो कार्यक्रम आगाऊ प्रसिद्ध करण्यांत तुझी चूक झाली यांतढि कांहीं दोका नाहीं !--" : पृण माझा कार्यक्रम जर पक्षांतील बद्दुमताळा पसंत पडला तर १--” :: पक्षाचं बहुमत घेण्याचा प्रश्‍नच मुळीं उद्भवत नाहीं. पाल- मैटरी कमिटीला जो कार्यक्रम नापसंत आहे तो पक्षापुदे मांडण्याचंच मुळीं कारण नाहीं. मंत्रिमंडळ आणि पक्ष हीं दोन्ही कांग्रेसच्या हुकनती- खालीं आणि तिला जबाबदार आहेत---” :: हा ठुद्ध फासिझम नव्हे का, बापू £---” “ फासिझम? छे! हा जर खरोखरीच फासिझम असता, तर कांग्रे- सचा आदेश मोडणाऱ्या इसमाचे डोकं धडावर शिल्लक राहिलं नसते, प्रियदर्शन ! तुला मुख्य प्रधान करतांना जो विदवास कांग्रेसने तुझ्यावर टाकला, त्याला तूं पात्र नाहींस असं सिद्ध झालंय या तुझ्या बर्तनामुळं-” :: माझ्या सहकाऱ्यांचे वतन आपल्याला योग्य वाटते का £--” “त्यांच्या वतनाचा प्रश्‍नच उपस्थित होत नाहीं मुळीं ! त्यांचं वर्तन जर गेरशिस्त असेल तर त्याचीं फळे ते भोगतील---” हें वाक्य गांधीजींच्या तोंडून बाहेर पडते न पडत, तोंच त्यांच्या पासून थोड्या अंतरावर एक मोटार येऊन उभी राहिली. आणि त्या मोटारींतून उतरळेल्या स्त्रीनं घांबत धांवत पुढें येऊन त्यांचे पाय घरले. ३१८. त्यांनीं खालीं बाकूने तिळा उठवली आणि तिच्याकडे पाहून आइचर्यानें म्हटळे--- “ कोण रजनी १--” “ हो. माझे पति नाहींसे झाळे--? “: होय. आतांच मळा कळलं यांच्याकडून--” गांधीजींनीं प्रियदर्शनकंडे वळून म्हटले. “ त्यांना अभयवचन देऊन पर्रंत आणणं रक्‍य नाहीं का?” :: अभयवचन कर्स देणार १ त्याने पळून जाऊन उलट आणखी जास्त गुन्हा केला आहे. मला जेव्हां तो परवां भेटला, तेव्हां जर मला ही सगळी हकीकत माहित असती, तर मी लगेच स्वाधीन केला असता त्याला पोलिसच्या ।--” रोज कांहीं बोलली नाहीं. तिच्या डोळ्यांतून अश्रु वाहू लागले, प्रियदर्शनच्या मनांत आले, मोहन बेपत्ता झाला, हा तर त्याचा गुन्हा खराच. पण, वारंट निघणार असल्याची बातमी त्याला आगाऊ कळवून, ज्यांनीं त्याला निसटून जावयाला साह्य केळे, त्यांना गांधीजी कोणते शासन करणार आहेत ? स्वतःच्या पुत्रांची दुष्कर्म पोटांत घाल- :णाऱ्या आंधळ्या धुतराष्ट्रासारखेंच हें सारें वतन नाहीं काय गांधीजींच्या मुद्रेवरील प्रसन्नता आतां अगदीं मावळली होती. त्यांचा चहरा किंचित्‌ उग्र आणि त्रस्त दिसत होता. त्या अप्रसन्न मनःस्थितींतच, नंतर विशेष कांहीं न बोलतां, ते ' आश्रमांत परत आले. आकाद्यांत पसरलेले वळवाचे ढग आणि क्षितिजाजवळ अस्लेळे धुक्याचे थर. यांमुळे अष्टमीर्चे चांदणे झांकोळून गेलें होते. गांधीजी आल्याबरोबर तडक आपल्या झोंपडींत गेले. ३४६८ झोंपडीच्या ओवरींत बसलेले दोन दाढी वाढलेले मध्यम वयाचे जती तंतुवाद्ये लावीत होते. झोपडीसमोरच्या पटांगणांत चटया घालून प्रार्थनेची तयारी करण्यांत येत होती. ते इय पाहून प्रियदशोनला आठवण झाली.---गेल्या वर्षी याच दिवसांत मुख्य प्रधानपद मिळाल्यावर तो गांधीजींच्या सायंप्रार्थनेला हजर राहण्यासाठीं मुद्दाम शेगांवला आला होता. तो दिवस आणि हा दिवस! आपल्या हृदयांतील अत्यंत पवित्र, अत्यंत कोमळ भावनांचा कसल्या तरी जबर आघाताने चक्काचूर होत आहे असे त्याला वाटळें आणि छातीवर दोन्ही हात ठेवून तो ओसरींतीलळ एका खांबाला ओठंगून उभा राहिला. आश्रमाच्या आवारांतले स्त्रीपुर्ष आतां हातांत कंदील घेऊन प्रार्थनेसाठीं येत होते. गांधीजींच्या आसनासमोर बऱ्याच अंतरावर ते दोघे ज्रती तंतुवाद्ये घेऊन बसले, प्रियदर्शनहि गांधीजींच्या डावीकडील पुरुषांच्या रांगेत येऊन बसला दोन रांगांच्या मधोमध ठेवलेल्या आसनावर गांधीजी येऊन बसतांच प्राथनेला सुरबात झाली. त्यांच्या समोर कंदील ठेवलेला होता पण त्यावर कागदाचे आच्छादन घातलेले असल्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. खादीचे शुभ्र वस्त्र अंगाभोंवतीं गुरफटून घेतलेली त्यांची ती मूर्ति त्या अंधुक चांदण्यांत गंभीर दिसत होती. तें धुरकटलेले चांदणे, ते शांत वातावरण, काष्ठासनाबर बसलेली ती गांधीजींची चिंतनमग्न मूति, त्यांच्या दोहो बाजूला बसलेले ते स्तब्ध स्त्रीपुरुष, तंतुवाद्यांच्या तारा छेडणोर ते जटिल त्रती !-प्रियदर्शनच्या मनांत आले, बुद्धविहारांतील सांघिक प्राथनेचे हृदय असेंच असेल काय? तोंच चरमवाद्याच्या ठेक्यावर ३* मंत्राचे आवाहन करीत हिंडणारा तो उघडावंब जपानी जती गांधीजींच्या समोर एक पांढरे वस्त पसरून यावर वज्रासन घालन बसला; व आपले मस्तक जमिनीवर टेकून त्यान खड्या सुरांत प्राथना म्हटली २७4 त्या प्राथनचा अथ कोणालाच कळला नाहीं. पण, एकार्दे उंची वस्त्र जसे टरकावून वेडेवाकडे फाडावे, तसा त्याच्या त्या कक आवाजामुळे त्या रमणीय शांततेचा एकदम भंग झाला. | तो जती बाजूला होतांच त्या दोघा. वतींच्या शोजारीं बसलेल्या एका धवळवसना इ्यामठेच्या कंडांतून संस्कृत प्रार्थनेचे कोमल सूर बाहेर पडले: ब लगेच त्यांत हजर असलेल्या मंडळीच्या तोंडून निघालेला बेशिस्त आवाज मिसळला. ती प्राथना संपल्यावर गीतेच्या दुसर्‍या अध्यायांतील स्थितप्रज्ञाच्या लक्षगांचे इलोक म्हणावयाला त्या श्यामलेन सुरवात केली . | | प्रियदर्शान किती तरी वेळां त्या प्रार्थनेला हजर राहिला होता. पण त्या श्यामळेने चालविळेळे गीतेतल्या इलोकांचे ते अशादध वाचन ऐकून त्याच्या सुसंस्छत मनाला आज उवग आल्याशिवाय राहिला नाहीं आतांपर्यंत त्या प्राथनेंत त्याचे मन रमले नव्हतेच. पण स्थितप्रज्ञाच्या 'लक्षणांचा तो अशुद्ध पाठ ऐकून विरसलल्या त्याच्या मनांत विचारांच काहूर उठले. विशषतः *“ वीतरागभयक्रोधः स्थितधीमुनिरुच्यत ' 'हा दलोकार्ध एकत असतां त्याला थोड्या वेळापूर्वी गांधीजींशीं झालेल्या ' आपल्या संभाषणाची आठवणं झाली.--इतकीं वर्षे गांधीजी हा गीता- पाठ ऐकत आहेत. पण त्यांचें मन एकाद्या सामान्य राजकारणी माणसा- इतकेंच पक्षपाती आणि अभिनिविट्ट असावें हे नवल नव्हे का? सांज- सकाळ चालणाऱ्या या प्रार्थथचा जर मनावर कांहींच परिणाम होत नसेल, तर लहान मुलांच्या संध्येसारवी ती एक निव्वळ कबाइतच. नव्हे का? किंवा, कांहीं कम्युनिस्ट म्हणतात त्याप्रमाणे, हिंदुस्थानांतील हाळ बहुजनसमाजाला झुलविण्यासाठां हे जाहीर प्राथनेच प्रदरान - गांधीजी रोज सकाळसंध्याकाळ भरवितात ? तत्क्षणींच त्याच्या मनांत आले की, गांधीजी इरचिंतनांत निमग्न असत! आपण त्यांच्यासमोर बसून त्यांना दोंगी ठरवीत आदहोंत--. २४८ आगि तो विचार मनांत येतांच, अनुतापाची डागणी बसल्या सारखी होऊन, त्याच्या संभ्रांत मनानें एकदम पलट खाल्ली--- गांधीजी ढोंगी ! सगळ्या दुनियेला आपलें हृत्कपाट खोलन दाखविणारे, सगळ्या जगासमोर आपलीं स्खळनें मुक्तकंठाने कबूल कर णारे गांधीजी ढोंगी ! मग सत्याला जगांत थारा तरी कुठे राहिला पण सत्य-सत्य म्हणजे तरी काव ? जगांतल्या इतर साऱ्या वस्तूं- प्रमाण सत्य ह सुद्धां सापेक्षच नसते कां? पाहणाऱ्याची दृष्टि जी असेल, वृत्ति जशी असेल, संस्कार जसे असतील, तसे सत्य त्याला दिसतें. दुसऱ्याला ते सत्य वाटेलच असें नाहीं. येशू खिस्ताला ज्यांनीं हट्टाने सुळावर दिला, त्यांनीं तो, आपल्या कल्पनेनुसार, सत्याच्या अभि- निवेशानेंच दिला आणि येशू खिस्त जो आनंदानें सुळावर गेला, तोढि, त्याच्या कल्पनेनुसार, सत्याच्या प्रवर्तनासाटींच गेला ! म्हणन मी सत्या- चरणी आहे अद्या अभिमानाने कोणीहि दुसऱ्याची पायमल्ली करावयाला प्रवत्त होऊं नये. पण गांधीजी-गांधीजी ज्या इंष्येने, ज्या आग्रहाने दसऱ्याला दोषी ठरवितात, सत्याचा, सत्याग्रहाचा आणि सत्यासत्यनिणयाचा सगळा मक्ता ज्या आत्मविश्वासाने आपल्याकडे घेतात, तो त्यांचा आत्म- विश्‍वास !--तो अहंकार नव्हे का निव्वळ? त्या अहंकाराने ग्रासलेले, अबलिप्त झालेले त्यांचें मन !-- छे, ते कदाचित्‌ जाणूनबुजून अन्याय करीत नसतील; पक्षपातानें वागत नसतील; सत्याला उचडून धरीत नसतील. पण त्यांचा तो आत्मविइवस्त अहंकार, आपल्या स्वतःच्या अंतःकरणप्रवुत्तीशिवाय जगांतील अन्य कोणत्याहि विवेकशवतीचा कोल न मानणारा हिमाठ्याएवढा प्रचंड अहंकार--त्या अहंकाराने त्यांना अगदीं अंध आणि अमानुष बनवून सोडलें आहे! स्वतःच्या प्रमादांचा आगि स्खलितांचा डांगोरा स्वतःच्या तोंडाने जगभर पिरणे है सुद्धां त्या अहकाराचेंच चेष्टित आहे एक! ३७९. ती कल्पना मनांत येतांच, अमृतसर कांग्रेसच्या वेळीं मार्टैफोर्ड सुधारणा समाधानकारक ठरविण्यासाठीं टिळकांबरोबर घातलेल्या वादा- पासून तों पुणे करारासाठीं येरवड्याच्या तुरुंगांत केलेल्या प्रायोप्रवेदाना- पर्येतचे गांधीजींचे सगळे लहरी, अहनिष्ठ राजकीय चारित्र्य त्याच्या डोळ्यांपुदे उर्भे राहिळे आणि त्याला वाटलें, मी आणि माझे तत्त्वज्ञान य्रांच्या पलीकडे ज्याला जग नाहीं, असा हा स्वयंकेंद्रित आणि स्वतःप्रमाण पहात्मा !--हा जरी स्वतःला अहिंसावादी म्हणबीत असला, तरी त्याची ती आहिंसा जगांतल्या कोणत्याहि अत्यंत हिंख शक्‍तीइतकीच जुल्मी आणि आततायी नाहीं का! अशा प्रकारचे विरोधी विचार त्याच्या मनांत भैेमान घालीत असतांनाच ती प्रार्थना संपली, हें तंतुवाद्यांचा गोड, सांत्बनकारक शकार थांबतांच त्याच्या लक्षांत आलें आणि त्यानें चमकून वर पाहिलें. तों त्या प्रोढेचा हात घरून गांधीजी आसनावरून उठत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडलें. त्यांची कष्टामुळे वाकलेली ती शरीरयष्टि, ते रोड लटपरणारे पाय, त्या कानशिलांवरच्या फुगलेल्या शिरा आणि चिंतेचा भार असह्य झाल्यामुळेच कीं कायर किंचित्‌ अवनम्र झालेलें मस्तक !-ते पाहून प्रिय- दरीनच्या मनांत आळे, गांधीजी कसेहि असले, तरी आज त्यांच्याच प्रभावाने या दुबळ्या परतंत्र देशाला हातांत रास्त्र धरल्याशिवाय अत्यंत बेळाढच साम्राज्यशाहीशीं झुंज देग्याचें अवसान आलें आहे आणि त्यांच्या या अभिनव राजकारणामुळें तो सगळ्या जगाच्या कोतुकाचा विषय होऊन बसला आहे, यांत दोका नाहीं. आणि, गांधीजी हळुहळू पायऱ्या चढून आपल्या झोंपडींत जात असतां, एक प्रकारच्या भक्तिभावाने तो त्यांच्याकडे बघत होता. ते खोलींत जाऊन आपल्या आसनावर बसतात न बसतात, तोंच प्रियटरांन आंत गेला. २११९० आणि त्यांना अभिवादन करून लीनतेनें म्हणाला -- ““मी आपला निरोप घ्यायला आलों आहे---* “मग काय ठरवलं आहेस तूं १--” “मी राजीनामा द्यायचं ठरवलंय---* “ तुझ्या नुसत्या राजीनाम्यानं भागणार नाहीं, प्रियदर्दांन ! तू आपली चूक जाहीर रीतीनं कवूळ करून राजीनामा दिळा पाहिजेस. आपण आतांच मसुदा तयार करू या तुझ्या राजीनाम्याचा !---” “पण माझ्या हातून कांहीं चूक झाली आहे असं वाटत नाहीं पला, बापू !--” आपल्याला अत्येत जिव्हाळ्याने संबोधून मुदु आवाजांत उच्चार- ल्या त्या वाक्यांत प्रकट झालेल्या निक्चयाची कठोरता गांधीजींना गाणवल्याशिवाय राहिली नाहीं; व आपले विस्फारलेळे डोळे त्याच्यावर खून त्यांनीं विचारले --- “६ मग तूं राजीनामा का देतोस ?----” त्या डोळ्यांतील आव्हानाचा स्वीकार तितक्याच निर्भय नेत्रांनी रून त्यांच्या दृष्टीला दृष्टि देत प्रियदर्शनने अगदीं शांतपणाने त्तर दिले-- “ पाळेमेंटरी कमिटीची आगाऊ संमति न घेतां आपला कार्यक्रम सिद्ध करण्यांत माझ्या हातून कांहीं गैरशिस्त वर्तन घडळंय असं [जूनहि मला वाटत नाहीं. प्रांताचा कारभार प्रांताच्या विशिष्ट गरजा क्षांत घेऊन 'चालवण्यापुरतं तरी स्वातंत्र्य मुख्य प्रधानाला आहे » अस हीत घरून मी चाललों होतों. पण माझा हा समज आपल्या सर्वाच्या गस्तीच्या कल्पनांशीं विसंगत आहे असं आतां माझ्या अनुभवाल] ॥ळ आहे. मला आद्या होती कीं, आपण तरी माझ्या कार्यक्रमाला न्यता द्राळ आणि प्रांतांतीळ दलित वर्गीना दिलेलीं आश्‍वासन पूण रण्याचे भाग्य मला लाभेल. पण, ज्या अर्थी आपल्याला माझे वर्तन ३५९ आणि कार्यक्रम हीं दोन्दी पसत नाहांत;, त्या अर्थी आपल्या कृपेनं प्राप्त झालेलं मुख्य प्रधानपद सोडून देण हेंच माझे कर्तव्य ठरते क त्यांस अत्यत सावकाश उच्चारलेल्या त्या वाक्यात जी स्वाभि- मानाची दीप्ति भरलेली होती. तिने गांधीजी दिपल्यासारख झालं पण क्षणभरच. त्या वाक्यांत गर्मित असलेल्या निष्रघांने डिवचलेला त्यांचा विराट अहकार लगेच फुसफुसत उठला आगि ते उपरोधाने स्मित करून उद्ारल-- “मी तला अन्याय केला अशी अजूनाह तज्ञी समजत आहि तर ! तूं अशा रीतीनं पद्त्याग करावास याबद्दळ मळा खद वाटतो. मला आशा आहि कीं, तुळा आपली चूक केव्हा ना केव्हां तरी कळून येईल आणि मी किंवा काँग्रेसने आपल्याला अन्याय कला असल्याचा हा जो तुझा समज आहि तो दूर होईल-- प्रियददीन यावर कांहीं बोलला नाही हीं. _ तो पुन्हा एकवार त्यांना नमस्कार करून त्या झोपडींतून बाहेर पडला. आश्रमाच्या आवारावाह्देर तो येतो न येतो, तोंच आपल्यामागून कोणीतरी झपाझप येत आहि असे त्याला वाटल. तो चपापून मार्गे वळला | तोंच अत्यंत लीनतेने उच्चारलल शब्द त्याच्या कानांवर पडले-- ८: शोजबाईना आपल्याशी काढी बोलायचंय, साहेब !--' ८६ तू कोण आहेस? आणि त्या बाईचे काय काम आई माझ्याशी £(-- ५: झी वसंता, विठोबाजींचा मुलगा-- “ काय, विठोंबाजींचा सुळगा ६-- त्या अंधुक चांदण्यात त्याच्याकडे न्याहाळून पाहण्याचा प्रयत्न करीत प्रिवदर्ान कुवूहलानें उद्गारला. २१५२ त्या उद्गारांतील जिव्हाळा वसंताळा जाणवला आणि त्याचे अंतःकरण भरून आलें तो सद्रद्वित आवाजाने म्हणाला, “ मघांशीं ज्या वाई महात्मा- जींच्या पायां पडल्या, त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांची आपल्याला धक प्राथना आहे---? :: मुला प्रार्थना करून कांहीं उपवोग नाहीं आतां, वसंता !-- :: असं कसं म्हणतां? आपण सुख्य प्रधान आहांत. आपण मनांत आणलं तर---” :: मवाशीं मी मुख्य प्रधान होतो. आतां नाही. आणि म्हणूनच मला प्रार्थना करून कांहीं उपयोग नाहीं ! ” वसंतांने गोंधळून त्याच्याकडे पा हिले. क्षणभराने तो म्हणाला-- “८: झापण थट्टा करतां माझी गरिवाची -- : नाहीं वसंता! मी तुला अगदीं खरं सांगितलं. मधघांशीं मी मुख्य प्रधान होतों. आतां नाहीं. आणि मुख्य प्रधान असतों तरीडद्ि माझा उपयोग झाला नसता तुम्हांला! महात्माजींनी मधघांशीं जे सांगितलें, त॑ अगदीं बरोबर आहे-- ८ न्यायाच्या दृष्टीनं महात्माजींचे म्हणणं बरोबर असल कदाचित्‌ घण जगांतले सगळे व्यवहार काय न्यायानेच चालतात का, साहेब £ कांग्रेसच्या ताब्यांतल्या सगळ्या प्रांतांतेन आज जे किसान न्‌ कामगार यांचे झगडे चाळ आहित. त्यांच्या मुळाशी अन्याय नाहीं असे महात्माजी म्हणे दाकतील का? आम्ही आपल्याकडे आलां ते न्याय करून घ्यायला नव्हे: तर केवळ दयेची भिक्षा मागायला-- न्याय आणि दया ! मोहनवर जो नापत्ता होण्याचा प्रसंग आज ओढवला, तो काय केवळ त्याच्या एकट्याच्या दोषामुळे! छे! सध्याच्या २२ - ६-1 या दांभिक राजकारणाचा मोहन हा एक प्रतीक, एक प्रसव आहि. मग त्याचा एकट्याचाच नाश काय म्हणून होऊं द्यायचा! आपल्या स्वाथ- साधनासाठीं ज्यांनीं त्यांचा उपयोग करून त्रेतळा आणि ज्यांनी त्याला निसटन जाण्याचीहि संधि दिळी, ते आपल्या उच्च पदावर अढळ आहेत ! आणि एकटा मोहन तेवढा उजळ माथ्यान जगण्याचा हक्‍क गमावून बसला. या प्रकाराला न्याय कसे म्हणाव हे विचार त्याच्या मनांत उसळत असतांनाच वसंता पुन्हा त्याला काकळतीनें म्हणाल -- :: साहेब, मग रोजबाईना आणं का मी आपल्या भेटीला !--- :£: माझा भेटीला १-- स्वतःच्या विचारांत चर असलेल्या प्रियद्शांनने दचकून विचारल ५: नुको वसंता ! मी तुला सांगितळे ना मी आतां मुख्य प्रधान नाहीं म्हणन !--- आणि त्याला नभस्कार करून तो झपाट्याने त्या अधुक पका शांत नाहींसा झाला. २५५७ एकाकी : प्रियदशीन, तुम्ही विनाकारण घाई केलीत इतकी! आपला कार्यक्रम पक्षाच्या सभेपुढे ठेवून आणि त्यावर त्याचा निर्णय घेऊन मग राजीनामा द्यायला हबा होता तुम्ही ! म्हणजे कांग्रेसचे वरिष्ठ अधिकारी किती सुलतानी आणि असदिष्णु वत्तीचे आहेत, है जगाला कळल असत सगळ्या ।--- उत्तमराव आपल्या चहांतली साखर ढवळीत उद्गारले ८ पुण महात्माजी. माझ्या कार्यक्रमाला प्रतिकूल आहेत अस ' कळल्यावर पक्षानं त्याला मान्यता दिळी असती असं वाटतं कसं तुम्हांला उत्तमराव १ इतकी स्वतंत्र बुद्धि न्‌ घै्य आज कांग्रेस पक्षांत आहे का !- “ पण दोगांबला जाऊन जशी ती एक विषाची परीक्षा तुम्ही पाहिलीत, तशी ही दुसरी परीक्षा पाहिल्याने काय बिघडत होतं? आपलं राजीनामा द्यायचे तर ठरलेच होतं. पण तो देतांना कांग्रेसमधल्या या ३५१९ अरेरावांचे खरं स्वरूप चवाठ्यावर आणायला काय हरकत होती? --” . “६ हरकत होती तर! गांधीजी माझ्या कार्यक्रमाच्या विरुद्ध आहेत असं समजल्यानंतरहि जर मी स्वतःच्या अधिकारांत पक्षाची सभा बोलावून त्याच्यापुढे आपला कायक्रम ठेवला असता, तर गांधीजी आणि पार्लमेंटरी कमिटी या दोघांचीहि मी जाणून बुज्न अवज्ञा केल्यासारखं झालं असतं; व सत्तेच्या लोमाने आपण गैरश्िस्त वतन केळ असा दोषारोप आपल्यावर आला असता. तसा कोणताहि डाग आपल्या राजकीय चारित्र्याला लावून घेण्याची माझी इच्छा नव्हती. पक्षाचा पाठिंबा आपल्या कार्यक्रमाला मिळण्याचा संभव नाहीं असं ज्या क्षणीं मळा समजलं, त्याच क्षणीं लोकशाहीच्या तत्वानुसार राजीनामा देणे हे कतव्य ठरले माझे !--” “५ लोकशाही! लोकशाही! जगांत खरोखरीच कुठं लोकशाही आहे का, प्रियदर्शन ! कमाल, मुसोलिनी, दिटळर, स्टालिन दै सारेच सुरवातीला लोकद्याहीचे पुरस्कर्ते होते. पण तच आज झोटिंग होऊन लोकशाहीच्या उरावर बसळे आहेत. सत्य, अहिंसा, अस्तेय बंगेरे नीतिशञास्त्रांतलीं श्रेष्ठ त्ये जशीं आव्यवहार्य ठरलीं आहेत, तसंच राज्यनीतिक्ास्त्रांतळं लोकशाहीचे परमोच्च तत्त्वहि अखेर अव्यवहार्य ठरणार अश्शी भीति बाटते मला! रशियांतळे कम्युनिस्ट म्हणतात, वर्गविहीन समाजरचना अस्तित्वांत येईपर्यंत आम्ही अरेरावी सत्ता गाजविणार! आणि इटलींतळे फॅसिस्ट म्हणतात, आमच्या राष्टीय आकांक्षा तुप्त होईपर्यैत आम्ही सुलतानी हैदोस घालणार! मिळून दोन्ही प्रकारच्या राजवटींत बिचाऱ्या लोकशाहीचे मात्र मरण ! पुरेशी सत्ता हातीं येतांच प्रत्येक राजकीय पुढारी सर्वाधिकारी बनतो आणि संक्रमण- काळाचे निमित्त सांगून खुद्याल लोकद्याहीच्या नरडीला नख लावतो. अहिंसेचे प्रवर्तक म्हणून विश्ववंद्य ठरलेले महात्माजी सुद्धां जगांतल्या या नव्या राजनीतीला अपवाद नाहींत. फक्त त्यांचे मार्ग तेवढे दिसा- २५८ वळा मोठे सात्विक आणि सोज्वळ आहेत. त्यांच्या नेतत्वाखालीं कांग्रेस पक्षाच्या हातीं जी चत्कोर सत्ता आली, तिच्या जोरावर त्यानीं देशांतल्या साऱ्या अग्रगामी पक्षांचा तेजोभंग केळा. प्रियदर्शन, तुम्हांला ज्यांनीं पदभ्रट केळे, त्यांना आपण आपल्या या वर्तनानं खुद्द गांधींना पदभ्र् करीत आहोंत, हें समजलं नाहीं. तुमच्या पदभ्रतेसुळे सत्य, अहिंसा आणि अंतःशुद्धि यांचा बडेजाव माजविणाऱ्या महात्म्याच्या तोंडावरला साधुत्वाचा मुखवटा निखळून पडला आणि त्याचें राजकीय चारित्र्य किती हीणकस आहे, हें जगाला कळून चुकलं | तुम्ही ज्या क्षणीं पद॒भ्रष्ट झालांत, त्याच क्षणीं गांधींच्याहि पद॒भ्र्तेला प्रारंभ झाला, गांधीयुगाच्या अताची सुरवात झाली !-- “ पण नुसता गांधीय॒ुगाचा अंत होऊन आपला काय फायदा आहि, उत्तमराव ? त्या युगाचा अंत झाल्यावर जर देशांत निव्वळ बौद्धिक अराजक माजणार असेल, तर त्यापेक्षां तें युग आणखी थोडं लांबळेले बरे असं मी म्हणेन --” “ यचांगळं अन्न मिळेपर्यंत हरीराला अपाय करणारं वाईट अन्न खात रहावं असं म्हणण्यासारखाच युक्तिवाद आहे हा तुमचा, प्रियदशन ! ठोंगी आणि अरेरावी अश्या या गांधीयुगाची हयात वाढण्यापेक्षां देशांत अरा- जक माजलेलं पुरवेल मला! त्या अराजकांतूनच प्रगतीचा मार्ग निघल- उत्तमराव कदाचित्‌ आणखीहि कांहीं वेळ बोळत राहिले असते. पण, काल रात्रीं शेगांवहून परतल्यापासून तों या वेळेपर्यंत सतत लिहीत किंबा बोलत राहिल्यामुळे, प्रियदरांनला आतां इतका कांहीं थकवा आला होता कीं, त्याने तो वाद अधिक न बाढवतां कामकाजाच्या जरूर त्या गोष्टी बोलून उत्तमरावांना निरोप दिला. रात्रीं गांधीजींना आपला राजीनामा देण्याचा निश्‍चय सांगून तो जो देगांवहून निघाला, तो नागपुरास न जातां वघ्यांला सर्किट हाऊसमध्ये येऊन राहिला; व एका क्षणाचीदि विश्रांति न घेतां, त्यान, २१५७ राजीनामा देण्याच्या दृष्टीनें, निरवानिरव करावयाला सझुस्वात केली. दोगांबहून निघतांना त्याचा पहिला विचार सरळ नागएस्छा जाण्याचाच होता. पण, वाटेंत त्याच्या मनांत अद्यी दोका आली कौ, नागपूरला गेल्यावर आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला ताबडतोब राजी- नामा देणें कदाचित्‌ शक्‍य होणार नाहीं. उत्तमराव, प्रियंवदा आणि दाजीसाहेब या तिघांचीहि आपल्याला भीड पडेल. म्हणून त्याने राजी- नामा रवाना केल्यावरच नागपूरला परत जावयाचे अर्से ठरविले; व रात्रीं सर्किट हाऊसमध्ये मुक्काम केला. मुख्य प्रधानपद॒ आणि त्याबरोबरच असेंब्ली कांग्रेस पक्षाचे नेतृपद॒ या दोहोंब्याही राजीनाम्याची पत्रे त्यानें तयार केलीं; व ना. गव्हर्नर यांना पाठवावयाच्या राजीनाम्याच्या पत्राऱचा मसुदाहि त्याने निदिचित केला. गांधीजींना राजीनाम्याच्या बाबतींत ज॑ उत्तर त्याने दिल होतें, त्या उत्तराला धरूनच त्याने पार्लमेंटरी कमिटीच्या अध्यक्षाला पाठवावयाचे पत्र तयार केळे. ना. गव्हनर यांना लिहिलेल्या पत्रांत मात्र, या अंतर्गत मतभेदांचा उल्लेख न करतां, मुख्य प्रधानपट आणि नेतुपद यांचा राजीनामा आपण देत आहोंत, एवढच फक्त त्यांन लिहिलें होतें. हीं मुख्य पत्रे तयार झाल्यावर त्याने हरिजन सेवकसंघ, आल. इंडिया कांग्रेस कमिटी, प्रांतिक काँग्रेस कमिटी यांचे सदस्यत्व आणि काँग्रेसच्या क्षेत्रांतील इतर सर्वे अधिकाराच्या जागा यांच्या राजीनाम्याची पत्रे लिहिलीं; व नंतर अगदीं जरूरीच्या फायली निकालांत काढून पहांटे तीनच्या सुमारास तो अथरुणावर पडला. व सकाळी उठल्याबरोबर त्यानें आपले राजीनामे पार्लमेंटरी कमि- रीचे अभ्यक्ष आणि ना. गव्हनर यांच्याकडे रवाना केले; व वृत्तपत्रांचे ज्ञ प्रतिनिधि त्याला भेटाबयाला आले, त्यांनाहि जरूर ती सर्वे माहिती त्यांने मोकळ्या मनाने दिली. ३०५८ तेव्हां मुंबईच्या एका अग्लोईंडियन पत्राच्या प्रतिनिधीने त्याला विर्‍चारळले. “' आपल्या या सार्‍या राजीनाम्यांचा अथ आपण राजकारणा- तून कायमचे निवत्त होत आहांत असाच होतो नव्हे का £-- “८ का बरं? असा अर्थ करण्याचं काय कारण! मी जरी काँग्रेसच्या ताब्यांतल्या सर्व संस्थांतील अधिकारपदांचे राजीनामे दिल असेल तरी अद्याप तिचा प्राथमिक सभासद आहेच; व याचा अथ कोणीही असाच करील कीं. मी काँग्रेस किंवा राजकारण हीं दोन्हीदि सोडलेलीं नाहींत-- ८ मृग आपण सगळ्या अधिकाराच्या जागांचा राज ीनामा का दिला £-- 6 काँग्रेसमधील आजच्या अधिकारारूठ गटादीं यापुढें माझे जम- ण्याची शक्‍यता नसल्यामुळे ! पण गांधीगटाशीं संबंध तोडणे म्हणज कांग्रेस किंवा राजकारण यांच्याशी फारकत करणे नव्हे. कांग्रेसमथ्य आजपयत अनेक पक्ष उत्पन्न झाले आणि कांहीं काळ सत्ता भोगून मागे पडले- : म्हणजे गांधीगट लवकरच मार्ग पडेळ अश्यी आपली समजूत आहे £(--- हो. काँग्रेसने राज्यसूर्जरे हातीं घेतल्यापासून तिच्या कारभाराबद्दल असंतोष आगि निराशा सारखी वाढत आहे; व कांग्रेसचे सध्यांचे धरीण आणि धोरण हीं दोन्हीहि लवकरच बदलतील अशी मला खात्री वाटते विशेषतः यरोपांत जर युद्ध सुरू झालें, तर हिंदी राजकारणाचे सारेच स्वरूप अजिबात बदळन जाईल. हिंदुस्थानाच भवितव्य हे आमच्या स्वतःच्या प्रयत्नापेक्षां युरोपांतल्या घडामोडींच्या प्रभावावर जास्त उअअवलबन आहई---” :< गांधींच्या नेतत्वाची उपयक्‍्तता संपली असं आपले मत आहे का ९--“- : त्यांच्या तत्वज्ञानाचे स्वरूपच मुळीं असें आहे कों, कांहीं एका मयीदेपलिकडे त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होणें शक्‍य नाहीं. आजच्या 2१५९ शास्त्रीय जगांत जीविताकडे पाहण्याची त्यांची जुनाट अक्यास्त्रीय दष्टि आणि त्यांचें आत्मनिष्ठ, लहरी राजकारण यांचा निभाव लागणे अदाक्य आहे. गेल्या वीस वर्षात महात्माजींनी हिंदी वहुजनसमाज सगळ्या चाजंनीं जागत आणि संघटित करून त्याची झगडण्याची दाक्ति वाढ- विली. यांत दोका नाहीं. पण आज पुन्हा वीस वषानी जग क्रांतीच्या मार्गावर येत आहे; व या क्रांतीच्या काळांत हिंदुस्थानाला योग्य दिशा दाखविण्याचे सामथ्ये महात्माजींच्या प्रतिगामी तत्वज्ञानांत आहे असं मला वाटत नाहीं--? ५: अदिंसेवर आपली श्रद्धा नाहीं काय १--? ८ हा प्रन मळा आपण का विचारतां (--” :: आपल्या कार्यक्रमांतील लष्करी शिक्षणाची योजना अहिंसेच्या तत्वाला विसंगत असल्यामुळे आपण गांधीजींच्या मनांतून उतरलांत, अशी बोलवा आहे. म्हणून आपल्याला हा प्रश्‍न मी विचारला---” ५: अहिसिवर माझी श्रद्धा नाहीं. मला ती अत्यंत अव्यवहार्य बाटते; ब हिंदी लोकांना आज गत्यंतर नाहीं म्हणूनच त्यांनीं जगांतल्या हिंख आणि हत्यारबंद राष्ट्रांच्या चढाओढींत निरुपायाने अनत्याचारी रहायचं आहे. अहिंसेचा राजकीय प्रयोग हिंदुस्थानांत पूर्वी होऊन गेला आहि; व अशोकाच्या वैभवशाली साम्राज्याचा त्या प्रयोगापायीं विव्वस झाला आहे. तेव्हां महात्माजींच्या या प्रयोगांत माझ्या दृष्टीने कांहींच अपूर्वाई नाहीं.” | ८ गांधीजींच्या जीवितकार्बीविषयीं आपल्याला कांहींच आदर उरलेला नाहीं काय £--” : गांधीजींविषयीं कोणत्या भारतीयाला आदर वाटणार नाहीं त्यांच्या जीवितकार्याविषयीं जर मला आदर नसता, तर गेलीं दहा वर्षे त्यांचा अनुयायी म्हणन मी राजकारणांत खचित नांदलों नसतों. गांधी जींच्या तत्बज्ञानांत दोष आणि उणीवा असतीळ; पण सूयांच्या बिंबावरल्या डागांनींसुद्षां कधींकधीं जगाचा फायदाच झालेला आपण पदात नाहीं २१८० का? त्यांच्या अहिंसेच्या शिकवणुकीची गरज आज जर स्वात जास्त कोणाला असेल, तर ती पाश्‍चात्य राष्ट्रांना. निःशस्त्र आणि निःसत्व हिंदुस्थानाला अहिंसेचे पाठ देणें म्हणजे त्याला मानसिक अवनतीच्या मार्गाला लावण्यासारखं आहे !” वृत्तपत्रांचे प्रतिनिधि गेल्यावर तो स्नान करून जेवाबयाला बसणार, तोंच नागपूरहून फोन आला. तो फोन प्रियेवंदेचा होता. तिने विचारठे--- “तू राजीनामा दिल्याची बातमी येथील “लोकहित' पत्राने जादा अंक काढून प्रसिद्ध केली आहे. ती खरी आहे का !--” ८४ हो ती * :“ तू इथं केव्हां येणार £---” “६ झी आतां जेवल्याबरोबर निघतोंय--” त्यांन उत्तर दिल. आणि, नागपूरला गेल्यावर आपल्याला कोणत्या वादळाला तोंड द्यावें लागेल, याचा विचार करीत तो जेवावयाला वसला. जेवण आटोपल्याबरोबर थोडा वेळ विश्रांति घेऊन तो मोटारनें नागपूरला यावयाला निघाला. दुपारी तीनच्या सुमारास जेव्हां तो नागपुरळा येऊन पोंचला, तेव्हां 'सागर व्हिला'च्या प्रहास्त पटांगणांत ठिकठिकाणीं लोकांचे थव चितातुर मुद्रेने आपळी बाट पहात उभे अहित, असे हदय त्याच्या नजरस पडले. त्याची मोटार कमानीखालीं थांबतांच उमाकांत आणि दाजीसाहेब पुटे आले. दोघांचेद्वि चेहेरे अगदीं गंभीर होते : घाझ्या राजीनाम्याची बातमी केव्हां कळली दाजीसाहेब आप- स्याला १--? - १7. “ आम्ही 'लोकहितां'त वाचली प्रथम आणि तिच्यावर मुळींच विश्‍वास बसेना आमचा !--” “ तसं होणे स्वाभाविक आहि अगंदी--” प्रियटशेनने हंसून म्हटले. ५८ घण आपण कोणाचा सल्ला घेतला नाहीं आणि एकदम राजी- नामा दिला हें कसं काय झाले (--” “: मला वाटतं, उत्तमरावांना कल्पना होती-- ५ त्यांचा असा फोन आलाय मधांशीं प्रिया, कों इतर सगळी पेडळी तुला भेटन गेल्यावर निवांतपणा मिळाला म्हणजे त्यांना फोन करून बोलावून ध्यायचे आपण-- | :: ठौक आहे. मी एकदां सगळ्यांशी थोडेथोडे बोलतो. आणि मग करूं या फोन त्यांना-- त्यानंतर व्हरांड्यांत आणि पटांगणांत जे अनेक लोक जमले होते त्यांच्या प्रश्‍नांना त्यानें थोडक्यांत श्ांतपणाने उत्तेरें दिलीं आणि त्यांना वाटेला लावले तरी सुद्धां सारखी नबी नवी मंडळी येतच होती. आणि येणारा प्रत्येक माणस हा त्याच्या पदच्युतीमुळे इतका कांहीं क्षष्ध आणि संतप्त झालेला असे कीं, त्याच्या क्रोधाविष्ट मनाचे छांत्वन करतांना प्रियद्दीनला किती तरी वेळां आपल्या विचित्र परि स्थितीचे इंसू आल असेल स्वत:ला प्राणांतिक जखम झालेली असावी, पण ती जखम पाह- तांचच घेरी येऊन बेशुद्ध पडलेल्या माणसाला सावध करण्याचा मसग आपल्यावर यावा, तसा विचित्र प्रकार होता तो ! हा प्रकार संध्याकाळीं पांच वाजेपयेत चालला होता. शेवटीं उमाकांताने कंटाळन त्याला म्हटळे, “ प्रिया, माई तुला आंत बोलावताहेत जरा---” >८२ त्याबरोबर तो लगेच उठून आपल्या अभ्यासिकेत आला. प्रियवंदा त्याची वाट पहात खुर्चीवर बसली होती. त्यानें तिच्याकड पाहिलें मात्र-- ---तिच्या डोळ्यांतळे आवरलठेले अश्र एकदम ओघळले. दोघेहि क्षणमात्र अगदीं स्तब्ध होतीं काल रात्रीं गांधीजींजवळ राजीनामा देण्याचा निश्‍चय व्यक्‍त केल्यापासून आतांपर्यंत तो सारखा विचार करीत, लिहीत किंवा बोलत होता. त्यामुळे आपल्या अधिकारत्यागाचा परिणाम आपल्या भोंवता- लच्या माणसांवर काय झाला असेल, याचा विचार करावयाला त्याला उसंत मिळाली नव्हती पण प्रियंवदेचे ते अश्व पहातांच आपलें हृदय भरून येत आहे, असे त्याला वाटलें तिच्या डोळ्यांत अश्रक्‍' आलेले त्याने पूर्वी फक्त दोनच वेळां पाहिले होते आणि. ते म्हणजे सर महादेव आणि कांता यांच्या मृत्यूनतर ती जेव्हां तुरुंगांत त्याला भेटावग्राला आली होती, त्या वेळी- | त्या दोन्ही प्रसंगीं तो समोर येऊन उभा राहतांचच तिच्या तोंडून शब्द फुटेना -- फक्त डोळ्यांतून अश्र तेवढे घळघळां वाहूं लागले, त्यानतर आज पुन्हा तिला अश्रु गाळतांना त्याने पाहिली. पण त्यार्ने आपल्या दुःखाचा कढ निग्रहाने गिळला आणि तिला म्हटले-- | “ माई, आपण चहा घेऊं या आतां. मी आज फार थकलांय -7? प्रियंवदा कांहीं न बोलतां मुकाट्याने आंत गेली. म्रियदर्शनला वाटलें, ती जर चार शब्द एकदां बोलून गेली असती, तर तिच्या आणि आपल्या मनावरला भार एकदम इलका झाला असता--- | आणि, त्याच्या मनांत काय आलें कोण जाणे, त्यांने टेबलावरला रिसीव्हर उचलन उत्तमरावांना ताबडतोब येण्याविषयीं फोन केला. ___ आज आपल्या कोणत्याही आवडत्या माणसाबरोबर एकांतांत रहावयाचे नाहीं, एकट्याने बोलण्याची संधि येऊं द्यावयाची नाह |, असा जणुं निश्‍चय झाला होता त्याच्या मनाचा बाहेर सतत येत असलेल्या पच्छकांना कांहीं तरी सांगून वाटेला छावण्याच्या उद्योगांत उमाकांत गुंतला होता. त्याच्यापेक्षांहि प्रियेवदेशीं बोलणे त्याला अधिक अवघड, अधिक नाजूक होते. आणि तो प्रसंग टळावा म्हणून त्यांने तातडीने उत्तमरावांना फोन केला. चहा तयार होऊन येण्याच्या पूर्वीच उत्तमराव आले; व प्रियेवदा आणि उमाकांत यांच्यासमक्ष त्यांनीं राजीनामा देण्याच्या बाबतींत घाई केल्यावद्दळ प्रियदर्दानलळा दोष दिला. त्यानंतर त्यांचें जं संभाषण झालें, ते त्या दोघांनीं निमूटपणानें ऐकले. पण, प्रियेवदा काय किंवा उमाकांत काय, स्वतः मात्र एक शब्दहि बोललीं नाहींत. घरांत मत्यु झाला असतां ज्या गंभीरपणार्ने आणि निःशब्दतेने जाणती माणसे त्या प्रसंगाला तोंड देतात, तश्या प्रकारचे वर्तन होतें यांचे ते त्यांची ती स्तब्धता आणि तें गांभीर्य! प्रियदर्शनळा वाटले. हीं दोघें जर एकदां पांच दहा मिनिटे मोकळ्या मनाने बोलतील. तर किती बरें होइल ! :3.1.: पण त्यांनीं एक अवाक्षरहि काढलें नाही आणि अखेर उत्तमरा- वांना त्याने निरोप दिला ते गेल्याबरोबर तो. बाहेर आला आणि कमानीखालीं उभ्या असलल्या मोटारजवळ गेला -- त्याबरोबर उमाकांताने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले -- “कुठ निघालास तू प्रिया आतां --- प्रियदशन कांहीं बोळळा नाहीं. मुकाट्याने मोटारीत बसून त्यानें चाकावर हात ठेवला. “ प्रिया, मी येतों तुझ्याबरोबर --_-” उमाकांताने त्याच्या हातावर हात ठेवून म्हटलें. ““ नको उमा! मी घरीं जातोंय. तासाच्या आंत परत येईन -? त्यान ते शब्द अश्या रीतीने उच्चारले की, उमाकांत मोटारी पासून ताबडतोभ बाजला झाला--- तांच--- ““ताता, ताता ! कुठं चाललांत तुमी! मी येतों तुमच्याबळोबल--!? हे घांवत धांवत मोटारीजवळ आठेल्या अशोकाने उच्चारठेळे शब्द प्रियदर्शनच्या कानांवर पडले. “ तुमच्या मोटालीचा आवाद झाल्यावलोबळ मी ओळखलं तुमी आल्याचं! पण मा न॒ आत्या मला येऊंच देईनात इकले----” त्याने कपाळावरले केंस मार्गे सारीत गडबडीने म्हटलें प्रियदर्शन ताबडतोब स्व्राखें उतरला आणि अद्योकला उचलन त्याने जवळ घेतळे क्षणभरच, अगदीं क्षणभरच त्याला वाटलें की, अशोकल्न हृदयाशी घट्ट धरून त्याच्या मस्तकावर मनसोक्त अश्रु गाळावेत. पण तो हसला आणि अशोकला म्हणाला--- “मी कीं नाहीं कामाला जातोंय बाहेर--- देद्५ “ फिलायला नाई दात £(--- “ नाहीं--<” :: मृग पलत आल्यावर पत्ते खेलाल माझ्याशी !----” “हो, हो! आज भरपूर वेळ आहे खेळायला---” त्यानें अशोकला खालीं ठेवून हंसत हंसत म्हटळें आगि लगेच मोटारींत बसून गाडी सुरू केली “सागर व्हिला मध्ये रहावयाला आल्यापासून त्याचा असा नियम होता कीं, आठवड्यांतून एकदां कांताच्या मत्यच्या दिवशीं ठाकूरभवनांत . येऊन तासभर आपल्या खोलींत किंबा अशोकाच्या झाडाखाली थेऊन बसावयाचे. आणि तेहि अगदीं एकट्याने. पचमढीला किंबा अन्यत्र मुक्काम असतांना या नियमांत काय खड पडला असेल, तेबढा*च. एरबीं दर आठवड्याचे त्याचे हें एकांत चिंतन कधीं स्वकळें नाहीं. तो मोटारींवून उतरला आणि तडक आपल्या खोलींत गेला. त्या खोलींत त्याच्या लिहावयाच्या टेबलासमोर भिंतीवर सर महादवांचें रंगचित्र लावलेळें होतें आणि टेबलावर कांतेचा बैठा फोटो ठेवलेला होता आपल्या आवडत्या खुर्चीवर अंग टाकून त्यानें त्या दोन 1टोंकडे पाहिले-- आणि इतका वेळ दाबून ठेवलेल्या त्याच्या हृदयांतील त्या - मानहानीच्या दुःखाला आतां आसवांची वाचा फटली त्याच्या मनाला जे विलक्षण दुःख आज झालें, तें अधिकाराचा त्याग करावयाला लागल्यामुळ नव्हे; तर प्रतारणेमुळे आणि मानहानीमुळें झाळ, स्वतःच्या चारित्र्यावर मिस्त ठेवून गांधींवर जो विश्‍वास त्याने टाकला, तो व्यर्थ ठरला; व अत्यंत अपमानास्पद परिस्थितींत त्या आधिकारपट्‌ सोडावे लागलें. त्याच्या मानी मनाची होरपळ झाली. ती फक्त या दोन कारणांमुळे १८६ पण मानहानीच्या त्या दुःखाळा एकांतांत वाचा फुटलेलीहवि त्याला सहन झाली नाहीं. आणि तो तिथून उठून बाहेर अशोकाच्या झाडाखालीं चोथऱ्यावर येऊन बसला. | याच चौथऱ्यावर सहा वर्षांपूर्वी याच दिवसांत कांता त्याला कायमची सोडून गेली होती. अशोकाच्या पानांतून चांदण्याचे शुभ्र कवडसे त्या चोथऱ्यावर पडले होते. जणूं कांहीं त्याला बसण्यासाठी कृष्णाजिनच घातलें होतें त्या चौथऱ्यावर! तो त्या चौथऱ्यावर बसला आणि त्याच्या मनांत आले-- आज कांता असती, तर माईप्रमाणें तिच्याहि डोळ्यांत अश्रु आले असते का १ कीं आपल्या आयुष्यांतील या विलक्षण आपत्तीच्या प्रसंगीं तिने आपल्याला धीर दिला असता ? माईंना सावैजनिक जीव- नाची गोडी असली, तरी ती संसाराचीच ती एक अधिक वभवशाली बाज आहे या दृष्टीने. सावेजनिक जीवन म्हणजे त्यांच्या दृष्टीनें जास्त पैसा, जास्त अधिकार, जास्त मानसन्मान मिळविण्याचे. साधन ! प्रांताचे सुख्य प्रधानपद ठाकूर घराण्यांत रहावे, यापलिकडे त्यांना दृष्टि नाहीं, आकांक्षा नाहीं. उलट सार्वजनिक जीवनांतल्या धकाधकीचा आणि झटा- पटींचा जरी गंभीर प्रकृतीच्या कांताला कंटाळा होता, तरी जीविताला पूर्णता झाणणारीं विशाल ध्येये आणि त्यांच्या सिद्धतेसाठीं करावा लाग- णारा घोर आत्मयज्ञ यांचे सोंदर्य, यांची उदात्तता आकलन करण्याचे सामर्थ्य तिच्या प्रगल्भ बुद्धींत निस्संदाय होते. आठ वषापूर्वींचे सारे रोमांचकारी प्रसंग त्याच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. कायदेभंगाच्या चळवळींत आपण भाग घेऊं नये म्हणून आपली मनधरणी करण री कांता आपल्या वतीने ददांशीं युक्तिवाद करावयाला 1-3 केशी गेली, आपल्याला अटक झाल्यावर तिर्वे वर्तन किती बाणेदार- .पणाचे झालें आणि दद्दांच्या मृत्यूनंतर राधामोह्दनच्या दुष्टाव्याला तिने कसा वेर्यानें शह दिला-ते सारे सारे प्रसंग त्याला एकामागून एक आठवळे--- छे |! कांता आज असती, तर तिच्या डोळ्यांत अश्र दिसले नसते. मानहानीच्या दुःखाने पोळलेल्या आपल्या मनाला तिने धीर ददला असता आणि दोन्ही हात आपल्या खांद्रांवर ठेवून ती म्हणाली असती -- “प्रिया, तुम्हांला मुख्य प्रचानयद सोडावं लागलं, यांत तुमची मानहानि नाहीं. उलट गोरवच आहे. स्वतःच्या तत्त्वांसाठीं तुम्ही अधि- कारपदावर लाथ मारलीत आणि भारताच्या आधनिक इतिहासांतला जो सर्वात भीषण लढा, या अहिंसेच्या युगाचा अस्त झाल्यानंतर. वडन अणार आहे, त्या लढ्याच्या अग्रगामी दलाचे सेनानी होण्याचा हक्‍क तुम्ही आपल्या लोकोत्तर तत्त्निष्ठेनं संपादन केळात.!-___” या कल्पना त्याच्या मनांत आल्या आणि त्यांने आपलें मस्तक त्या चोथऱ्यावर रेंकळे आणि अत्यंत आते वाणीने तो उद्गारला---- “ कांता, कांता, तूं कुठं आहेस? हे एकाकी जीवन आज अगदीं असह्य झालं आहे मला !---* प्रारंभ समाप्ति १० फेब्रुवारी १९४० ११ आकटोवर १९४० देष्ट “४”